News

डबेवाल्यांची पुणेरी ढोल-लेझीम पथके गणरायाच्या स्वागतासाठी सज्य

मुंबई – गणरायांच्या स्वागतासाठी पारंपारिक वाद्य म्हणून ढोल-लेझीमला पसंती दिली जात आहे. ही परंपरा पुण्याच्या डबेवाल्यांनी जपली आहे. डबेवाल्यांचे पुणेरी ढोल सर्वसाधारण ढोलापेक्षा आकाराने मोठे

Read More »
News

नांदेडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेखा. वसंत चव्हाण यांचे निधन

नांदेड – नांदेडमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार वसंत चव्हाण यांचे आज पहाटे यकृताच्या आजाराने निधन झाले.ते ६४ वर्षांचे होते.काल मध्यरात्री प्रकृती बिघडल्याने त्यांना हैदराबाद

Read More »
News

आटपाडीतील जवान शहीद! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सांगली – आटपाडी तालुक्यातील विभूतवाडी गावचे सुपुत्र काकासाहेब दादा पावणे हे जम्मू-काश्मीरमध्ये २४ ऑगस्ट रोजी शहीद झाले. ते शहीद झाल्याची बातमी समजताच आटपाडी तालुक्यावर शोककळा

Read More »
News

भाजपा हा भ्रमिष्ट पक्ष! संजय राऊत यांचा टोला

मुंबई – भारतीय जनता पार्टी हा भ्रमिष्ट झालेला पक्ष आहे. आपण काय कर्म केले आहे याचा या पक्षाला विसर पडला आहे,असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे

Read More »
News

मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत! एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड

ठाणे- मध्य रेल्वेच्या कळवा रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी लातूर बिदर एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने येणारी लोकलसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.लातूर-बीदर एक्सप्रेसच्या

Read More »
News

केंद्राचीच निवृत्तीवेतन योजना राज्यात लागू! मात्र संप होणार

मुंबई- केंद्र सरकारने काल एकीकृत निवृत्तीवेतन योजना अर्थात युपीएस जाहीर केली. हीच योजना आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करून महाराष्ट्रात लागू केली. मात्र केंद्राची एकीकृत निवृत्तीवेतन

Read More »
News

पंतप्रधान ‘लाडकी बहीण’ योजनेवर नाराज? जळगावातील भाषणात अवाक्षर काढले नाही

जळगाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज जळगाव येथे केंद्र सरकारच्या ‘लखपती दीदी’ योजनेचा सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान मोदी यांनी आगामी विधानसभा

Read More »
News

पश्चिम रेल्वेचा ३५ दिवसांचा ब्लॉक ९६० लोकल फेऱ्या रद्द

मुंबई – पश्चिम रेल्वेवर गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गासाठी ३१ ऑगस्टपासून ३५ दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान ९६० लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या

Read More »
News

ज्येष्ठ अभिनेत्री आशा शर्मांचे निधन

मुंबई – हिंदी चित्रपट व हिंदी मालिकांमधील जेष्ठ अभिनेत्री आशा शर्मा यांचे आज मुंबईत निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. कुमकुम भाग्य या मालिकेतील आजीच्या

Read More »
News

आठवड्याच्या विश्रांतीनंतर तासगाव भागात अतिवृष्टी

सांगली- आठवडाभराच्या विश्रांतीनंतर मागील दोन दिवसांपासून सांगलीसह जिल्ह्यात पुन्हा एकदा दमदार पावसाला सुरुवात झाली. गेल्या २४ तासामध्ये तासगाव मंडलात तब्बल ७१ मिलिमीटर पाऊस पडला आहे.तसेच

Read More »
News

अरबी समुद्रात वादळी पावसामुळे मच्छीमारांची दाणादाण! मासेमारी ठप्प

मुरुडशुक्रवारपासून मुरूड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. खोल अरबी समुद्रात वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढल्याने मच्छीमारांची दाणादाण उडाली असून मुरूड, राजपुरी, एकदरा येथील

Read More »
News

कामा रुग्णालयामध्ये रील्स बनवू आणि बघू नका!

*रुग्णालय प्रशासनाचा फतवा मुंबई- आजकाल अनेकांना रील्स बघण्याचे जणू व्यसनच जडले आहे. शासकीय कार्यालयांतही काही कर्मचारी हे रील्स पाहण्यात व्यग्र असतात. त्याला आळा घालण्यासाठी मुंबई

Read More »
News

खळ्याचा पूल धोकादायक मालदन रस्त्याचीही दुरवस्था

ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी तळमावले – खळेमार्गे मालदनकडे जाणार्‍या रस्त्याची पावसाळ्यात दुरवस्था झाली आहे. दुसरीकडे खळ्याच्या पुलावरील संरक्षक पाईप उखडून पुरात वाहून गेले आहेत.त्यामुळे

Read More »
News

मेट्रो आणि मोनो रेलमध्ये स्वतंत्र जागा द्या ! डबेवाल्यांची मागणी

मुंबई- मुंबईसह उपनगरात रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मागील अनेक वर्षांपासून प्रचंड वाढ होत आहे.त्यामुळे लोकलमधील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मुंबईत मोनो, मेट्रो या वाहतूक

Read More »
News

राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास तब्बल ७०० कोटी खर्च करणार

मुंबई- घाटकोपरमधील पालिकेच्या ६८ वर्षे जुन्या असलेल्या राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास केला जाणार आहे. या पुनर्विकास योजनेवर पालिका प्रशासन तब्बल ७०० कोटी रुपये खर्च करणार आहे.

Read More »
News

‘राधानगरी’ चे २ दरवाजे उघडले ४३५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग

कोल्हापूर- मागील काही दिवसांपासून राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज रविवारी पहाटे ५.५१ वाजता सहा क्रमांकाचा आणि सकाळी ९.१५ वाजता पाच क्रमांकाचा

Read More »
News

मोरबे धरणातील गाळ २५ वर्षांपासून साचून

नवी मुंबई- नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता गेल्या २५ वर्षांपासून गाळ न काढल्याने कमी होत चालली आहे.तसेच या धरणाचे

Read More »
News

महाराष्ट्राने असे खेदजनक दृश्य पाहिले नाही! मुख्यमंत्री रुबाबात! दोघे कमरेत वाकत गुलाम बनले

यवतमाळ- माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार करीत मते मागण्याचे भव्यदिव्य कार्यक्रम रोज होत आहेत. आज यवतमाळ येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी महाराष्ट्राने याआधी कधी पाहिले

Read More »
News

कोठडीतील बदलापूरच्या आंदोलकांची कहाणी

बदलापूर- ‘सुक्या बरोबर ओले भरडले जाते’ असेच बदलापूरच्या आंदोलनात झाले आहे. पोलिसांनी बळाचा वापर करत जवळपास 300 नागरिकांना आंदोलनावेळी ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईने कुटुंब

Read More »
News

आज तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक !प्रवाशांचे हाल

मुंबई- मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे अशा तिन्ही मार्गांवर उद्या रविवार २५ ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद

Read More »
News

इंद्रायणी नदीपुन्हा फेसाळली

पुणे – पुण्यातील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली आहे. नदीकिनारी असलेल्या रासायनिक कारखान्यांमधील रसानयमिश्रित पाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याने अलिकडच्या काळात इंद्रायणी फेसाळल्याच्या

Read More »
News

चिपळूणमधून खैराचा बेकायदेशीर साठा जप्त

चिपळूण – चिपळूणमधून खैराच्या लाकडांचा पंधरा घनमीटरचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला आहे.वन विभागाने ही कारवाई केली आहे.चिपळूणमध्ये एका काजूच्या बागेत खैराची ही लाकडे लपवून

Read More »
News

खडकवासला धरणातून विसर्ग नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुणे – गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने खडकवासला धरण परिसरात चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणातून मुठा नदी पात्रात १२,९५८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात

Read More »
News

एसटी कर्मचारी पुन्हा रस्त्यावर ३ सप्टेंबरपासून संपाचा इशारा

बुलढाणा – राज्यातील एसटी कर्मचार्‍यांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे.राज्य एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीची एक बैठक नुकतीच बुलढाणा येथे पार पडली.यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना

Read More »