महाराष्ट्र

बेरोजगार तरुणाच्या प्रश्नाला उत्तर देण्यास पाटलांचा नकार

पुणे – पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक महोत्सवाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली […]

बेरोजगार तरुणाच्या प्रश्नाला उत्तर देण्यास पाटलांचा नकार Read More »

ऊस दरवाढ न झल्यास २५ डिसेंबरपासून ऊसतोड बंद

ऊसतोड व वाहतूक संघटनांचा इशारा बारामती ऊसतोडणी व वाहतुकीच्या दरात वाढ न झाल्यास २५ डिसेंबरपासून ऊसतोडणी, वाहतूक बंद केली जाईल,

ऊस दरवाढ न झल्यास २५ डिसेंबरपासून ऊसतोड बंद Read More »

शेअर बाजारात पुन्हा तेजी सेन्सेक्स ३५८ अंकांनी वाढला

मुंबई जागतिक शेअर बाजारात आज गुंतवणुदारांनी तेजी अनुभवली. बँका, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये खरेदीचा माहौल होता. सेन्सेक्स आज ३५८ अंकांनी

शेअर बाजारात पुन्हा तेजी सेन्सेक्स ३५८ अंकांनी वाढला Read More »

श्रेयस तळपदेला डिस्चार्ज पत्नीने मानले आभार

मुंबईहिंदी आणि मराठी चित्रपट क्षेत्रातला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदेला ६ दिवसांच्या उपचारानंतर घरी सोडण्यात आले. त्याला १४ डिसेंबरला हदयविकाराचा झटका

श्रेयस तळपदेला डिस्चार्ज पत्नीने मानले आभार Read More »

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

पुणे पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील देवजाळी मळ्यातील विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सुखरुप बाहेर काढले. देवजाळी येथील विहिरीत

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान Read More »

सोलापुरात सहलीच्या बसला अपघात! शिक्षकाचा मृत्यू

सोलापूर सोलापूर जिल्हात माळशिरस तालुक्यात वटपळी गावा नजीक बावडा येथील शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीस गेलेल्या एस.टी.ला टेम्पोने मागून धडक दिली.

सोलापुरात सहलीच्या बसला अपघात! शिक्षकाचा मृत्यू Read More »

म्हाडाच्या १६० गिरणी कामगारांना मुंबई मंडळातर्फे चाव्यांचे वाटप

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे २०२० मध्ये बॉम्बे डाईंग मिल व श्रीनिवास मिलमधील गिरणी कामगारांसाठी जाहीर केलेल्या सोडतीतील यशस्वी पात्र

म्हाडाच्या १६० गिरणी कामगारांना मुंबई मंडळातर्फे चाव्यांचे वाटप Read More »

लासलगावात कांदा पुन्हा गडगडला

नाशिककेंद्राने कांदा निर्यातबंदी केल्याने बाजारात कांद्याची आवक वाढली असल्याने लासलगाव बाजारात कांद्याचे भाव रोज कोसळत आहेत. आज कांद्याचा भाव ३२५

लासलगावात कांदा पुन्हा गडगडला Read More »

कृष्णा कारखान्याचा नवा विक्रम ४७ दिवसांत ५ लाख मेट्रिक टन गाळप

कराड – रेठरे बुद्रुक परिसरातील शिवनगर येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या २०२३-२४ या गळीत हंगामात वेगळी कामगिरी करून दाखविली

कृष्णा कारखान्याचा नवा विक्रम ४७ दिवसांत ५ लाख मेट्रिक टन गाळप Read More »

शाहरुखला वानखेडेंचे उत्तर ! माझ्याशी पंगा नकोमुंबई :

अभिनेता शाहरुख खान याच्या जवान चित्रपटात ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर ” हा शाहरूखचा डायलॉग

शाहरुखला वानखेडेंचे उत्तर ! माझ्याशी पंगा नकोमुंबई : Read More »

जव्हारच्या दर्‍याखोर्‍यातील वटवाघूळांची संख्या घटली

जव्हार – पालघर जिल्ह्यातील घनदाट वनसंपदेची ओळख असणार्‍या जव्हार तालुक्यातील दर्‍या खोर्‍यात आढळणार्‍या वटवाघूळांची संख्या घटली आहे.वृक्ष आणि जंगलतोडीमुळे हा

जव्हारच्या दर्‍याखोर्‍यातील वटवाघूळांची संख्या घटली Read More »

आता पालिकेची सर्व रुग्णालये सकाळी ८ वाजता सुरू होणार

मुंबई- आता मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयातील ओपीडी अर्थात बाह्यरुग्ण विभाग सकाळी ९ ऐवजी ८ वाजता सुरू होणार आहेत.तसेच या रुग्णालयांच्या

आता पालिकेची सर्व रुग्णालये सकाळी ८ वाजता सुरू होणार Read More »

गायीच्या दुधाला पाच रुपये अनुदान ऑनलाइन खात्यावर जमा होणार

मुंबई- राज्यातील सहकारी दूध संघांना दूध घालणाऱ्या उत्पादकांना गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण

गायीच्या दुधाला पाच रुपये अनुदान ऑनलाइन खात्यावर जमा होणार Read More »

पक्षांतर करणाऱ्या बंडखोरांवर गंडांतर? हायकोर्टाने घेतली गंभीर दखल

मुंबई- मूळ राजकीय पक्षाची विचारधारा सोडून निव्वळ सत्तेच्या हव्यासापोटी मूळ पक्षातून बाहेर पडून बंडखोरी नेत्यांची संस्कृती म्हणजे मतदारांचा केलेला मोठा

पक्षांतर करणाऱ्या बंडखोरांवर गंडांतर? हायकोर्टाने घेतली गंभीर दखल Read More »

चांदिवली पुलाच्या कामामुळे ‘बेस्ट’ बसेसच्या मार्गात बदल

मुंबई – मुंबई महापालिका प्रशासनातर्फे अंधेरी- घाटकोपर लिंक रोड आणि जंगलेश्वर महादेव मंदिर रोड यांना जोडणाऱ्या चांदीवली पुलाच्या रुंदीकरणाचे आणि

चांदिवली पुलाच्या कामामुळे ‘बेस्ट’ बसेसच्या मार्गात बदल Read More »

एसआरए योजनेतल्या सदनिका आता ५ वर्षांनी विकता येणार

नागपूरमहाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) अधिनियम 1971 मधील कलम – 3 ई नुसार झोपडीपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील झोपडीधारकांना मिळालेली सदनिका

एसआरए योजनेतल्या सदनिका आता ५ वर्षांनी विकता येणार Read More »

विश्वास नांगरे पाटील पुण्याचे नवे आयुक्त?

मुंबई : गृहमंत्रालयाच्या आदेशापुर्वीच महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील पुण्याच्या नव्या आयुक्तपदी विरजमान होण्याची शक्यता आहे.

विश्वास नांगरे पाटील पुण्याचे नवे आयुक्त? Read More »

पुण्यात आजपाणी नाही

पुणे- शहरातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्र आणि त्याअंतर्गत विविध जलकेंद्र व टाक्यांची देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या गुरुवार २१

पुण्यात आजपाणी नाही Read More »

मराठवाड्यात १०० टक्के दुष्काळ घोषीत ८ हजार हून अधिक गावांचा सामवेश

छत्रपती संभाजीनगर मराठवाड्याला यंदा खरीप हंगामात भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मराठवाड्यात १०० टक्के दुष्काळ घोषित करण्यात आला

मराठवाड्यात १०० टक्के दुष्काळ घोषीत ८ हजार हून अधिक गावांचा सामवेश Read More »

धारावी प्रकल्पाचे ट्वीन मॅपिंग तंत्रज्ञानाने नकाशे तयार होणार

*’अदानी’कडून जेनेसिसइंटरनॅशनलची नियुक्त मुंबई – भारतातील नकाशे बनवणाऱ्या क्षेत्रातील दिग्गज कंपनी जेनेसिस इंटरनॅशनलची अदानी समूहाच्या पोर्टसमाऊथ बिल्डकॉन प्रा.लिमिटेडला ‘डिजिटल ट्वीन

धारावी प्रकल्पाचे ट्वीन मॅपिंग तंत्रज्ञानाने नकाशे तयार होणार Read More »

मुंबई बीडीडी चाळीत २०११ नंतरच्या पोलिसांना घर नाही

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळातर्फे बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. या चाळींचा पुनर्विकास होत

मुंबई बीडीडी चाळीत २०११ नंतरच्या पोलिसांना घर नाही Read More »

साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली

अहमदनगर शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवाशंकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. राज्याचे सामान्य प्रशासन विभागाचे अपर

साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली Read More »

येळीवचा तलाव आटू लागला औंधकरांची पाण्यासाठी भटकंती

खटाव – तालुक्यातील येळीव येथील तलाव आटू लागला आहे.या तलावातील औंध गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी असलेला जॅकवेल पूर्णपणे उघडा पडला आहे.त्यामुळे

येळीवचा तलाव आटू लागला औंधकरांची पाण्यासाठी भटकंती Read More »

मुंबईत कृत्रिम पाऊस पावसासाठी चार परदेशी कंपन्यांचा प्रतिसाद

मुंबई – मुंबईत प्रदुषण वाढले आहे.धुळीचे कण हवेत पसरु नये यासाठी मुंबईत कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार आहे. यासाठी अनुभवी

मुंबईत कृत्रिम पाऊस पावसासाठी चार परदेशी कंपन्यांचा प्रतिसाद Read More »

Scroll to Top