
लोकार्पण करुन सरकार खोके काढतय! आदित्यचा घणाघात
मुंबई-लोकार्पण करुन सरकार स्वत:साठी खोके काढत आहे असा घणाघात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली.
मुंबई-लोकार्पण करुन सरकार स्वत:साठी खोके काढत आहे असा घणाघात ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली.
छत्रपती संभाजीनगर- जगभरातील बौद्धांचे श्रद्धास्थान असलेल्या जिल्ह्यातील बौद्ध लेणीच्या पायथ्याशी मागील ६० ते ७० वर्षांपासून विपश्यना बुद्ध विहार व भिक्खु कुटी आहे.ही स्थळे अतिक्रमण असल्याचे
राज्यातील सर्वोच्चपदी म्हणजे मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसून राज्याचा गाडा हाकण्याचा मान देशातील मोजक्या कर्तृत्त्ववान महिलांना मिळाला. नवरात्रीच्या निमित्ताने या राजकारणातील मुख्यमंत्री राहिलेल्या दुर्गांची ओळख करून देणारी
मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका 12 ऑक्टोबरला दसर्याच्या दिवशी किंवा त्याआधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळेच मविआ आणि महायुती या दोन्ही गटांनी उमेदवार निश्चिततेच्या प्रक्रियेला
पुणे- देशातील आघाडीची दुग्धउत्पादन संस्था असलेल्या अमुलचा पुणे जिल्ह्यातील आइसक्रीम प्रकल्प या महिनाअखेरीस सुरु होणार आहे. पुणे जिल्ह्यातील खेड येथील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून येत्या ३१
धुळे- शिंदखेडा तालुक्याच्या सोनेवाडी गावातील तापी नदीत बुडून बहिण आणि भावाचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली. उत्कर्ष पाटील आणि वैष्णवी पाटील असे मृत बहिण आणि
मुंबई – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरची चौकशी करण्यासाठी सरकारने काल न्यायिक आयोग स्थापन केला. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती
मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील राजकारण तापले असताना आज माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची मुंबईत
मुंबई – भारतीय जनता पार्टीच्या वतीने सलग तिस-या वर्षी काळाचौकी येथील अभ्युदयनगर येथे मराठी दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. खा. मिहीर कोटेचा, भाजपा महिला मोर्चा
सातारा- साताऱ्यातील माची पेठ येथील मोटार सर्व्हिसिंग सेंटरमध्ये आज भीषण स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाले. जखमींना जिल्हा
मुंबई – शारदीय नवरात्रोत्सव यंदा गोरेगावात महात्रिपुरसुंदरी देवस्थानच्यावतीने पारंपारीक पध्दतीने मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे.हा शारदीय नवरात्री उत्सव उद्या गुरुवार ३ ऑक्टोबर ते शुक्रवार
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी रीघ लागलेली असताना महाराष्ट्रातील अख्खा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षच त्यांच्या पक्षात विलीन
मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौर्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज मुंबईत दादरमध्ये भाजपा पदाधिकार्यांचा मेळावा पार पडला. यावेळी अमित शहा
मुंबई- ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत एन्ट्री असलेला ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचे टायटल आता महाराष्ट्राच्या राजकीय मैदानातही धुमाकूळ घालत आहे. काँग्रेसने लापता लेडीजचे पोस्टर केले आहेत.महाराष्ट्र
भाईंदर – उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाहीत तोवर शांतता मिळणार नाही असे म्हणत, मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना आशीर्वाद देणारे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी, भाईंदर येथील एका
मुंबई – जन्मदात्री आईची निर्घृण हत्या करून तिचे काळीज व अन्य अवयव शिजवून खाण्याचा प्रयत्न करणार्या नराधम मुलाला उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला. न्यायमूर्ती रेवती
कोल्हापूर -आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप ६० जागांच्या पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही पूर्वीच्या पद्धतीने रणनीती आखा हिंदू, मुस्लिम, मराठा , ओबीसी याना एकत्र करा
मुंबई- लव्ह जिहाद, व्होट जिहाद अशा प्रकारची वक्तव्ये राज्याचा गृहमंत्री करत आहेत, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. हे त्यांचे व्यक्तिगत मत नाही तर ते गृहमंत्री म्हणून
मुंबई – जवळचा नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट देऊन एकनाथ शिंदे शिवसेनेत नवीन प्रथा सुरू करणार असतील तर शिवसैनिकांना ती रुचेल असे वाटत नाही.
नाशिक- विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने समन्स बजावले आहे. २०२२ मध्ये महाराष्ट्रमध्ये येऊन हिंगोली च्या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्या
सावंतवाडी- तळवडे आंबाडेवाडी येथील श्री देवी पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्ताने शुक्रवार ४ ऑक्टोबर ते बुधवार ९ ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.या
मुंबई- सोयाबीनला हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन केले. सोयाबीन पिकाला ६ हजारांचा हमीभाव मिळाला पाहिजे. सध्या मिळणाऱ्या हमीभावात शेतकऱ्यांचा खर्चदेखील निघत नाही. यासाठी
पुणे- पुणेकरांचा विमान प्रवास महागला आहे. पुण्यातून दिल्ली,बंगळुरू, हैदराबाद आणि चेन्नई या शहरादरम्यान नियमित उड्डाण करणाऱ्या विमानांच्या तिकिटादरांत २० ते ३० टक्के वाढ झाली आहे.येत्या
पणजी- फोंडा तालुक्यातील खांडेपार पंचायत क्षेत्रातील पाचमे गावात विद्यार्थ्यांची शाळेत जाण्याची वाट बिकट बनली आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाताना नाल्यावर टाकलेल्या वीज खांबाचा आधार
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445