
मालमत्ता कर भरला नाही! सरपंचांसह २ सदस्य अपात्र
पुणे- मालकीच्या देय मालमत्तेच्या कराचा भरणा मुदतीत जमा न केल्याने गावातील महिला सरपंचांसह दोन सदस्यांना अपात्र ठरविण्यात आल्याची घटना मावळ तालुक्यात घडली आहे. मावळ तालुक्यातील
पुणे- मालकीच्या देय मालमत्तेच्या कराचा भरणा मुदतीत जमा न केल्याने गावातील महिला सरपंचांसह दोन सदस्यांना अपात्र ठरविण्यात आल्याची घटना मावळ तालुक्यात घडली आहे. मावळ तालुक्यातील
मुंबई- वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या जेवणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. एका प्रवाशाला जेवणात चक्क झुरळ सापडले आहे. दोन महिन्यात घडलेली
कराड – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री जे. पी.नड्डा हे उद्या गुरुवार २२ ऑगस्ट रोजी कराड तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी त्यांच्या सोबत राज्याचे उपमुख्यमंत्री
मुंबई – टाटा पॉवर या कंपनीतील नोकरी सोडणे कर्मचाऱ्यांसाठी महागात पडत आहे. नोकरी सोडतांना कार्यालयीन कामासाठी वापरत असलेला लॅपटॉप ६५ हजार रुपयात खरेदी करण्याची सक्ती
लोणंद- सातारा जिल्ह्यातील खंडाळा व पुणे जिल्ह्यातील पुरंदर या तालुक्यांच्या सरहद्दीवर असलेले वीर धरण ‘ओव्हरफ्लो ‘ झाले आहे. त्यामुळे काल रात्रीपासून पुन्हा एकदा नीरा नदीत
बदलापूर – कोलकाता येथील एका शिकाऊ डॉक्टर महिलेवर बलात्कार-हत्येच्या घटनेचे पडसाद देशभर उमटत असतानाच आज ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श शाळेत सफाई कर्मचार्याने दोन साडेतीन
शिरपूर – मुंबईसाठी बसची वाट पहात थांब्यावर उभा असलेल्या तरूणाला भरधाव कारने धडक दिली.या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य दोन
मुंबई – गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायक ठरला.बँकिंग आणि आयटी क्षेत्रातील समभागांची गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्यामुळे दोन्ही भांडवली बाजार जोरदार वाढीसह बंद झाला. स्मॉल-कॅप आणि
पंढरपूर – कोल्हापूर येथील शाहू महाराज यांनी पंढरपूर येथील विठ्ठलास सोन्याची राखी बांधण्याची परंपरा यावर्षीही कायम राखली. शाहू महाराज यांचे निकटवर्तीय महादेव तळेकर यांनी ही
मुंबई – बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने अँटिलिया स्फोटक तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी एनआयएने आपल्याला चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेतले असल्याचा दावा करत मुंबई उच्च
मुंबई – अजित पवार आणि सुप्रिया सुळे, सुप्रिया सुळे यांची कन्या आणि अजित पवारांचा पुत्र पार्थ यांचे रक्षाबंधनाचे हसरे फोटो महाराष्ट्र सतत पाहत आला आहे.
रत्नागिरी – विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे तशी महायुतीतील तिन्ही पक्षांमधील धुसफूस दररोज उघड होऊ लागली आहे. आज कोकणच्या दोघा नेत्यांनी एकमेकांवर जहरी टीका केली.
जालना- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिव स्वराज्य यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील शेवटची सभा आज जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे वादळी ठरली.या सभेवेळी
नाशिक – बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे राष्ट्रीय जनहित पक्षातून विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे आज जाहीर केले. त्यांनी
मुंबई – मुंबईतील राणीच्या बागेतील पेंग्विनवरून महापालिका आणि आदित्य ठाकरे यांच्यावर वेळोवेळी टीका होत आली आहे. त्यात आता देखभालीचा खर्च वाढल्याचे कारण देत २० कोटींच्या
पुणे – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काल झालेल्या शुभारंभाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीन भावांनी एकमेकांची तोंडभरून
मुंबई – मुंबईसह अनेक जिल्ह्यांत २ आठवड्यांहून अधिक काळ उघडीप घेणारा पाऊस येत्या चार दिवसांत पुन्हा परतणार आहे . यामुळे अनेक जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ जारी
मुंबई – एका इंग्रजी महिन्यात जर दोन पौर्णिमा आल्या तर दुस-या पौर्णिमेच्या चंद्रास ‘ ब्ल्यू मून ‘ म्हणात. तसा योग या महिन्यात येत नाही. त्यामुळे
कोल्हापूर- ‘त्रिदेव अजिंक्य’ असा मजकूर असलेले फिल्मी स्टाईलचे बॅनर कोल्हापूर शहरात झळकले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी हे बॅनर लावले आहेत.
मुंबई- उद्या रक्षाबंधनाला दुपारी दीड वाजेपर्यंत भद्राकाळ राहील. या कारणास्तव राखी बांधण्याचा शुभमुहूर्त दुपारी १:३० नंतर सुरू होईल. रक्षाबंधनला भद्रा व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा विशेष काळ
निवारा संस्थेचे अध्यक्ष मधुकर गोमणेंचे व्यक्तमुंबईमुंबईतील एसआरए योजनांचे ऑडिट करण्यात यावे, अशा आदेश हायकोर्टाने दिला. जर योग्य पद्धतीने एसआरए योजनांचे ऑडिट झाले तर मुंबईतील लाखो
वरुड – अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात कालपासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे वरुड शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या जोरदार
मुंबई- एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता ‘टू बाय टू’च्या गडद लाल रंगाच्या २४७५ नव्या एसटी बस दाखल होणार आहेत. त्यापैकी ३०० बस पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर महिन्याच्या
मुंबई- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर धरण बांधण्याचे प्रस्तावित आहे.याच धरणातील ४०९ दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना मिळणार आहे. आतापर्यंत रखडलेल्या या प्रकल्पाला
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445