
वैराग येथील संतनाथमहाराजांची यात्रा सुरू
बार्शी-वैराग येथील श्री सच्चिदानंद संतनाथ महाराजांची यात्रा आज गुरुवारपासून धुमधडाक्यात सुरू झाली.पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत नारळी पौर्णिमेचा दिवस मुख्य आहे. वैरागची यात्रा पंचक्रोशीत प्रसिध्द
बार्शी-वैराग येथील श्री सच्चिदानंद संतनाथ महाराजांची यात्रा आज गुरुवारपासून धुमधडाक्यात सुरू झाली.पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेत नारळी पौर्णिमेचा दिवस मुख्य आहे. वैरागची यात्रा पंचक्रोशीत प्रसिध्द
मुंबई- राज्यात काँग्रेसने महायुतीविरोधात ‘पे ट्रिपल इंजिन’ मोहीम सुरु केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने पावले उचलली आहेत. ‘पे ट्रिपल इंजिन’
मुंबई- प्रवाशांच्या अत्यल्प प्रतिसादामुळे मुंबई ते पुणे विमान सेवा एअर इंडिया कंपनीने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानाची वेळ गैरसोयीची असल्याने प्रवाशांनी सेवेकडे पाठ फिरवल्याचे
कोल्हापूर- गोकुळ अर्थात कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे सभासदत्व कायम राहण्यासाठी प्रतिदिनी किमान ५० लिटर दूध पाठवण्याची अट आता रद्द करण्यात आली आहे.मात्र दूधपुरवठा
सावंतवाडी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाचे रेल्वे स्थानक समजल्या जाणाऱ्या सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात आता सलग १२ तास रिझर्व्हेशन म्हणजेच आरक्षण सुविधा उपलब्ध असणार आहे.सकाळी ८ ते
ठाणे – रक्षाबंधन तोंडावर येऊन ठेपले आहे. लाडक्या बहिणी आपल्या भावाच्या हातावर शोभणारी सुंदर राखी घेण्यासाठी लगबग करताना दिसत आहेत. त्यात विधानसभा निवडणुकीचेही पडघम वाजू
मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि इतरांशी संबंध असलेल्या १०० कोटींच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात मार्च २०२१ पासून तुरुंगात असलेल्या सचिन वाझेच्या याचिकेवर मुंबई
मुंबई- गणेशोत्सवासाठी गावी जाणार्या गणेशभक्तांसाठी यंदाही टोलमाफी असणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांना मंडपाच्या भाड्यातही ५० टक्के सवलत मिळणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसा आदेशच संबंधित
मुंबई – समाजमाध्यमांवर प्लास्टिकच्या तांदळामुळे लोकांच्या मनात भीती असतानाच दैनंदिन वापरातील मीठ व साखरेच्या प्रत्येक नमुन्यात आता प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण आढळले आहेत. भारतीयांच्या आरोग्यासाठी हे
पुणे – पुण्यात गणेशोत्सव मिरवणुकीत लेझर लाईटवर बंदी घातली असून त्याचा वापर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला
मुंबई – एअर इंडियाचे मुंबई हून लंडनला जाणारे विमान काही तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा मुंबईला माघारी आणण्यात आले. मुंबई विमानतळावर हे विमान सुरक्षित पणे उतरले असून
मुंबई- ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पावसाने दडी मारल्याचे चित्र मुंबईसह राज्याच्या अनेक भागात दिसत आहे.पावसाने माघार घेतल्याने उन्हाच्या झळा लागत असून हवामानातील उष्माही अचानक वाढला
मुंबई- अकरावी प्रवेशाची दुसरी विशेष प्रवेश फेरी जाहीर झाली असून यामध्ये २७ हजार ६३९ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. मात्र पहिल्या फेरीनंतर दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीतही
मुंबई-स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या पटांगणावर शाळेच्या गणवेशात तिरंग्याला वंदना देताना विद्यार्थ्यांचा उत्साह वेगळाच असतो. मात्र यंदा हजारो विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित असून त्यांना यंदाचा स्वातंत्र्य दिन
मुंबई – यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील पाणीसाठा ९२.८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. हा पाणीसाठा मुंबईकरांना २८० दिवस पुरेल एवढा
जळगाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ ऑगस्टला जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा पहिलाच जळगाव दौरा असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या
मुंबई- दहावी आणि बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या म्हणजे फॉर्म नंबर १७ भरून बसणार्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज भरण्याची मुदत ३० सप्टेंबर जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य
मुंबई – उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी धरणाच्या बाबतीतील वक्तव्यावर जाहीर माफी मागितली होती. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा एकदा चूक केल्याची कबुली
मुंबई – महिलांच्या मतांसाठी राज्यात अचानक चढाओढ सुरू झाली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट दिवस-रात्र करत
मुंबई – नवी मुंबई विमानतळावर आज झालेल्या चाचणीचा मुंबईत उतरणाऱ्या विमानांना फटका बसला. नवी मुंबई विमानतळावर आज पुन्हा सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत धावपट्टी व
मुंबई – महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री सचिवालयाकडून देण्यात आले आहे. डॉ. गोऱ्हे २००२
मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागा तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठेचा लता मंगेशकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक मंत्री
इचलकरंजी- श्रावण महिन्यात ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना धार्मिक स्थळी जाता यावे म्हणून इचलकरंजी आगारातून सवलतीच्या दरात एसटी उपलब्ध केल्या आहेत. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.
मुंबई – गौरी गणपतीचे दिवस आले की घरांच्या साफसफाईची सुरुवात होते. हे साफसफाईचे काम कष्टाचेच असते. एका महिलेने मात्र त्यापुढे जात चक्क १६ व्या मजल्यावरील
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445