
पालिकेने अद्यापि १५ वॉर्ड ऑफिसर का नेमले नाहीत? आदित्य ठाकरेंचा प्रश्न
मुंबई – मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबल्याने लोकांना त्रास सहन करावा लागला. तेव्हा आपातकालीन यंत्रणा आणि पालकमंत्री कुठे होते. अद्याप मुंबई महापालिकेतील १५ वॉर्ड ऑफिसर का
मुंबई – मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबल्याने लोकांना त्रास सहन करावा लागला. तेव्हा आपातकालीन यंत्रणा आणि पालकमंत्री कुठे होते. अद्याप मुंबई महापालिकेतील १५ वॉर्ड ऑफिसर का
मुंबई- मुंबई महापालिकेतील बेस्ट प्रशासनाच्या २८० पैकी तब्बल १०० मिनी एसी बसेस आणिक आगारात धूळ खात उभ्या आहेत. या सर्व गाड्या बेस्टने एम.पी. कंपनी या
नागपूर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर यकृताशी संबंधित आजारावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची तब्येत
रत्नागिरी- रत्नागिरीमध्ये पोफळी -चिपळून व देवरूख-पुणे या दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. चिपळूण- कराड मार्गावर भराडे येथील वळणावर हा अपघात झाला. अपघातानंतर
कोल्हापूर-कोल्हापूरहून गुजरातला नियमितपणे ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी २७ ऑक्टोबरपासून कोल्हापूर- अहमदाबाद ही नियमित विमानसेवा सुरू होणार आहे . खासदार महाडिक यांनी सांगितले की, सोमवार, गुरूवार, शुक्रवार
मुंबई- दादरमधील विख्यात सिद्धिविनायक मंदिरात मिळणाऱ्या प्रसादाच्या टोपलीमध्ये उंदरांचा वावर असल्याचा दावा करणारा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.मात्र हा दावा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व शिवसेना
पुणे – पुण्यातील कात्रज येथील केदारेश्वर पंपिंग स्टेशनमध्ये मुख्य व्हॉल्व आणि मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यासाठी गुरुवारी पुणे शहराच्या दक्षिण भागातील कात्रज, बालाजीनगर, आगम मंदिर
नांदेड – ‘वंदे भारत’ या जलदगती रेल्वे गाडीच्या मार्गात हुजूरसाहेब नांदेड रेल्वे स्थानकही जोडावे, अशी मागणी महाराष्ट्र शीख असोसिएशनने केली आहे. महाराष्ट्र शीख असोसिएशन मुंबईचे
धाराशिव – लातूर,धाराशीव व बीड अशा तीन जिल्ह्यासाठी वरदान ठरणारे मांजरा धरण अखेर आज बुधवारी दुपारी ओसंडून वाहू लागले.त्यामुळे या धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मिटरने
कोलकाता – कोलकाता शहरात चालणारी ट्राम लवकरच बंद करण्याचा निर्णय पश्चिम बंगाल सरकारने घेतला आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीचे साधन म्हणून प्रसिद्ध असलेली ही ट्राम देशात केवळ
मुंबई- मुंबई महापालिकेच्या चेंबूरमधील एम पश्चिम विभागाचे उपायुक्त विश्वास मोटे हे इटलीमध्ये ‘आयर्न मॅन ‘ बनले आहेत.इटलीत पार पडलेल्या ‘आयर्न मॅन इटली एमिलिया रोमाग्ना’ स्पर्धेत
मुंबई – बदलापूरच्या प्रसिद्ध शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अक्षय शिंदे याला एन्काउंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे व सहकारी पोलिसांनी पोलीस
सिंधुदुर्ग -वीज कर्मचारी, अभियंता व अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता व अधिकारी कृती समितीने २५ व २६ सप्टेंबर असे दोन दिवस ४८
मडगाव – दक्षिण गोव्यातील वेर्णा – लोटली या महामार्गावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे.वाहनांची वाहतूक सुरू असतांना डोंगराचा काही भाग कोसळून मार्गावर आला.मात्र
मुंबई – मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांना त्यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघात घेरण्याची रणनिती महाविकास आघाडीकडून आखली जात आहे. त्यासाठी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे १४ सदस्यीय पथक गुरुवारी मुंबईत दाखल होणार आहे. २६ ते २८ सप्टेंबर असे तीन
जुन्नर- महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी देवीच्या मानाच्या लाकडी पलंगाचे आगमन नुकतेच तालुक्यातील राजुरी येथे झाले.यादवकालीन परंपरेनुसार रविवारी सायंकाळी या पलंगाचे राजूरीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याची भेट घेतली. वांद्रे येथील गॅलॅक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या घरी ही
कणकवली – काही दिवसापूर्वी कणकवली तालुक्यातील नाटळ गावच्या सह्याद्री पूर्वेकडील कड्याचा काही भाग ढासळला आहे. जवळपास ३०० मीटरचा हा ढासळलेला भाग साधारण ३०० मीटर लांबीचा
मुंबई- गेल्या पाच वर्षांत मुंबई महापालिकेच्या २३६० कोटींच्या ठेवी मुदतीआधीच मोडल्या असल्याचे माहितीच्या अधिकारातून स्पष्ट झाले आहे.मात्र आता यापुढे पालिकेच्या शिल्लक रकमेपैकी कमीतकमी २५ टक्के
मुंबई – तिरुपती बालाजीचा प्रसाद म्हणून दिल्या जाणार्या लाडवात जनावरांची चरबी आणि माशाचे तेल असल्याचा गौप्यस्फोट झाल्यानंतर मुंबईतील प्रसिध्द सिद्धिविनायक मंदिराचा प्रसादाचा लाडू वादात सापडला
मुंबई – बदलापूरच्या शाळेत दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेला अक्षय शिंदे याला आज पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. यामुळे शाळेचे फरार असलेले संस्थापक आपटे
पिंपरी- कंपन्यांमधून निघणारे रसायन मिश्रित पाण्यामुळे पिंपरी चिंचवड शहरच्या पिंपळे निलख परिसरातील मुळा नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे. यावर पिंपरी महापालिका पर्यावरण विभाग व
मुंबई- राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन वाढवून ते सध्याच्या रकमेच्या दुप्पट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ११६ कोटी रुपयांचा
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445