
काँग्रेसने गणपती बाप्पाला तुरुंगात टाकले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवा आरोप
वर्धा – गेले काही दिवस काँग्रेसवर सतत अत्यंत जळजळीत टीका करणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्धा येथील जाहीर सभेत गणपती पूजेवरून काँग्रेसवर हल्ला चढवला.
वर्धा – गेले काही दिवस काँग्रेसवर सतत अत्यंत जळजळीत टीका करणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्धा येथील जाहीर सभेत गणपती पूजेवरून काँग्रेसवर हल्ला चढवला.
मुंबई – जागतिक आणि आशियाई बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे शेअर बाजाराने आज मोठी उसळी घेतली. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ८४,६९४ चा सार्वकालीक उच्चांक नोंदवला. त्यानंतर सेन्सेक्स
पुणे- जिल्ह्यातील पूर्व हवेली तालुक्यातील मुळा-मुठा नदीकाठचे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. या शेतकर्यांनी ‘पाणी मीटर हटाव,शेतकरी बचाव’ ही मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेअंतर्गत
नगर – तालुक्यातील नारायणडोहो गावच्या शिवारात बुधवारी दुपारी जिवंत हातबॉम्ब आढळला. हा हातबॉम्ब सुमारे २१० वर्षांपूर्वीचा म्हणजे १८१४ मधील रशियन बनावटीचा असल्याचा अंदाज व्यक्त केला
मुंबई- मुंबई सेंट्रल आणि ग्रॅंट रोड रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन १३० वर्षे जुन्या बेलासिस पुलाच्या पोहोच रस्त्याची पुनर्बांधणी केली जाणार आहे.त्यासाठी मुंबई महापालिका तब्बल ९९
ठाणे: यावर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाली असल्याने शारदीय नवरात्र दहा दिवसांचे आले असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यानी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना श्री. दा.कृ.सोमण
मुंबई – विक्रोळी आगारातील बेस्टचे कंडक्टर अशोक डागले यांच्यावर बस क्रमांक 7 मध्ये काल धारावी पिवळा बंगला येथे अज्ञात इसमांनी पैश्यासाठी हल्ला केला. त्यांना सायन
मालवण-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेप्रकरणी अटक केलेल्या बांधकाम सल्लागार डॉ.चेतन पाटील याचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने काल गुरुवारी फेटाळला.आरोपी पाटील हा सध्या
मुंबई-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या नाराज पदाधिकाऱ्याची महामंडळ, विविध समित्यांवर वर्णी लावण्याचा धडाका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केला आहे. विधीमंडळ अथवा संसदीय सदस्यातून मिलिंद देवरा,
उरण- राज्य सरकारने उरण तालुक्यातील पाणजे येथील २८९ हेक्टर क्षेत्राला पाणथळचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर राज्य सरकार आता उरणच्या या पाणथळ
*हायकोर्टाच्या आदेशानंतरमध्य रेल्वेचा निर्णय मुंबई – लोकलमधील गर्दीचा सामना करताना सर्वाधिक त्रास हा ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला, मुलांना होतो. त्यामुळे आता रेल्वेचा मधला मालडबा
इचलकरंजी- गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या कर्णकर्कश आवाजापासून आबालवृद्धांचे कान सुरक्षित ठेवण्यासाठी इचलकरंजीतील प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. लक्ष्मीकांत तोष्णीवाल यांनी एक आगळीवेगळी सेवा प्रदान केली. डॉ.तोष्णीवाल यांनी
अमरावती- पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाच्या पीएम विश्वकर्मा योजनेला वर्षपूर्ती होत आहे. त्यानिमित्त वर्ध्यात वर्षपूर्ती
अहमदनगर – विविध ठिकाणी अडकलेल्या लोकांची सुटका केल्याच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो. अहमदनगरमध्ये चक्क बिबट्यांनी पिंजऱ्यात अडकलेल्या आपल्या बछड्यांची सुखरुप सुटका केली आहे. या
महाड – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने पावन झालेल्या किल्ले रायगडावरील रोप-वेमध्ये अडकलेल्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. परंतु रोपवेतील नागरिकांची सुटका करण्याचे हे प्रात्यक्षिक असल्याचे कळल्यावर
मुंबई – भारतीय शेअर बाजारात आज विक्रमी उच्चांकाची नोंद झाली. या तेजीच्या लाटेवर दिवसभर बाजारावर नफा वसुली करणाऱ्यांचे वर्चस्व राहिले.त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि
नंदुरबार – वीरचक आणि शिवण या दोन्ही धरणांतून नंदुरबार शहराला पाणीपुरवठा केला जातो. यंदा या दोन्ही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने धरणांत मुबलक प्रमाणात
मुंबई – अंधेरी पश्चिम भागातील लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील स्टेलर बंगले येथील क्रॉस रोड क्रमांक दोनवरील बंगला क्रमांक ११ मध्ये आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास आग लागली
मुंबई – अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. यामुळे आता अभ्युदय नगर
कोट्यावधी रुपयांच्याघोटाळ्याची शंका मुंबई- म्हाडाच्या मास्टर लिस्टमध्ये म्हणजेच बृहतसूचीमध्ये पात्र ठरलेले ५६ अर्जदार फेरपडताळणीमध्ये कागदपत्रे सादर करू शकले नाहीत.त्यामुळे या अर्जदारांना म्हाडाने अपात्र ठरविले आहे.
मुंबई- राज्यातील अनेक भागात मागील चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तर काही ठिकाणी राज्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत.त्यातच हवामान विभागाने पुढील
मुंबई – हिंदूवर अत्याचार करणारे बांगलादेश संघात आहेत. आता त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणार का? हिंदूवर जर बांगलादेशात खरच अत्याचार होत असतील, तर या हिंसाचाराविरुद्ध सातत्याने आवाज
जालना – विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारला शेवटची संधी आहे आणि येत्या दोन दिवसांत मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्यांची अंमलवजावणी करावी, नाहीतर मराठ्यांचे कल्याण न होऊ
नांदेड- नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445