
काँग्रेसने भगव्या आतंकवादाचे नरेटिव्ह आणले; फडणवीसांची टीका
मुंबई – माजी पंतप्रधान मनमोहनसिंग (Former PM Manmohan Singh) यांच्या सरकारने भगवा आतंकवादाचे नरेटिव्ह तयार केले आणि हिंदू(Hindu) समाजाला दहशतवादी ठरवले त्याच वेळी हा छत्रपती

मुंबई – माजी पंतप्रधान मनमोहनसिंग (Former PM Manmohan Singh) यांच्या सरकारने भगवा आतंकवादाचे नरेटिव्ह तयार केले आणि हिंदू(Hindu) समाजाला दहशतवादी ठरवले त्याच वेळी हा छत्रपती

पुणे – पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत गावात (Yavat village)आज व्हॉट्सॲपवरील एका आक्षेपार्ह पोस्टवरून (WhatsApp post.)दोन गटांत तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर आक्रमक झालेल्या जमावाने

मुंबई- सरकार (Government) मंत्र्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, सरकारने कितीही रंगसफेदी करण्याचा प्रयत्न केला तरी सरकारची प्रतिमा कलंकित झाली आहे. महाराष्ट्राला डाग लागला आहे.

मुंबई- मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) वानखेडे स्टेडियममध्ये एक क्रिकेट संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयात माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे.

नवी दिल्ली- केंद्रीय निवडणूक आयोग (election commision) मतांची चोरी करत आहे. याचा आमच्याकडे ठोस पुरावा असून तो बाहेर काढल्यास मोठा धमाका होईल, असा घणाघात विरोधी

मुंबई- सफाई कामगारांनंतर आता मुंबई महापालिकेच्या (BMC) पाणी खात्यातील (water department) कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.वरळीतील अभियांत्रिकी संकुलात संतप्त कामगारांनी नुकतीच निदर्शने

Encounter Specialist Daya Nayak Retirement: मुंबईच्या अंडरवर्ल्ड जगात भीती निर्माण करणारे प्रसिद्ध ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट’ दया नायक (Daya Nayak Retirement) हे पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत.

Maharashtra Assembly Elections EVM Tampering Clarification : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections) इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (EVM Tampering Clarification) फेरफार झाल्याच्या आरोपांवर भारतीय निवडणूक आयोगाने (Election

Dattatray Bharane: विधिमंडळात रमी खेळल्याचे आरोप झाल्यानंतर अखेर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर त्याचा फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) खातेवाटपात बदल

Prithviraj Chavan on Malegaon Blast Verdict: मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon Blast Verdict) प्रकरणात न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्राचे

मुंबई- मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 मध्ये बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला. महत्त्वाचे म्हणजे हिंदू आतंकवाद असा नवा शब्द यात निर्माण झाला

मुंबई – परळीतील व्यापारी महादेव मुंडे (businessman Mahadev Munde)हत्या प्रकरणात २१ महिन्यानंतर आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणात आता विशेष तपास पथक (Special Investigation

मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यावर गेले असतानाच मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर दिवसभर राजकीय हालचालींना (political activity) प्रचंड वेग आला.

पुणे – पुण्यातील रेव्ह पार्टी (Pune Rave Party) प्रकरणात अटक करण्यात आलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर आणि इतर चार आरोपींची कोठडी संपल्यानंतर त्यांना आज शिवाजीनगर

मुंबई – गणपती- गौरी सणानिमित्त (Ganesh and Gauri festivals,)कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष २५० गणपती ट्रेनव्यतिरिक्त आणखी ४४ विशेष ट्रेन चालवणार (44 additional

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी (industrialist Mukesh Ambani)यांच्या अँटिलिया निवासस्थानाच्या भूखंड विक्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) फेटाळून लावली.

मुंबई – मुंबईत कबुतरांना खाद्य न घालण्याबाबत कोणताही दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने (High Court) नकार दिला आहे. या आदेशानंतरही कबुतरांना (Pigeon) खाद्य घालण्यात येत असेल

Ganpati Special Trains: कोकणातील गणेशोत्सवासाठी मुंबईतील चाकरमान्यांना दरवर्षी वेध लागतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासनाने आधीच 250 गणपती विशेष ट्रेन (Ganpati Special Trains)

Malegaon Blast Case: महाराष्ट्रातील मालेगाव येथील 2008 च्या बॉम्बस्फोट (Malegaon Blast Case) प्रकरणात एनएआयएच्या विशेष न्यायालयाने माजी भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल

CM Devendra Fadnavis On Jayant Patil: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत जोरदार चर्चा रंगल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट)

Ganesh Idol Arrivals to Begin in Mumbai from August 2 मुंबई- मुंबईतील परेल वर्कशॉप(Ganesh idol arrival Mumbai 2025) आणि भारतमाता परिसरातील केंद्रांमधून २ ऑगस्ट पासून

सांगली- शासनाकडून (goverment) शेतकर्यांना (farmers) भरपाई, अनुदान स्वरुपात निधी दिला जातो. सांगली जिल्हा बँकेतील अशाच कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी बँकेतील सात कर्मचार्यांना सेवेतून थेट

मुंबई- मुंबईसह (mumbai) संपूर्ण कोकण (kokan) किनारपट्टीला गेल्या आठवडाभरापासून पावसाने (rain) झोडपले आहे. पण आता हवामान बदलामुळे मोठा पाऊस १५ ऑगस्टपर्यंत (15 august) सुट्टीवर जाणार

नवी दिल्ली- महाराष्ट्र राज्यात राबविलेल्या लाडकी बहिण योजनेचे पैसे 14 हजार पुरुषांच्या खात्यात कसे गेले ? 4800 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. याला पूर्ण मंत्रिमंडळ जबाबदार