Home / Archive by category "महाराष्ट्र"
News

उमेदवाराची चप्पल बंदीची मागणी आयोगाने फेटाळली

धाराशिव- परंडा विधानसभा मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवाराला ‘चप्पल’ निशाणी मिळाली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात चप्पल घालून येण्यावर बंदी घालण्याची

Read More »
News

भारताच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भुवनेश्वर – हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून भारताने नवा इतिहास रचला आहे.ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावरून उच्च मारक क्षमता असलेल्या लांब पल्ल्याच्या या

Read More »
News

सूर्या कालव्याचे पाणी शेतीसाठी बंद राहणार

पालघर – यंदा जिल्ह्यातील कवडास धरणातील सूर्या कालव्याचे दुरुस्ती काम हाती घेतले आहे.त्यामुळे या कालव्याद्वारे शेतीसाठी होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. लघुपाटबंधारे विभागाने ग्रामपंचायतींना तसे

Read More »
News

अवकाळी पावसाची विश्रांती किमान तापमानात घट

मुंबई- मागील चार दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.पण सध्या अवकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे.त्यामुळे राज्यातील किमान

Read More »
News

आदिवासींना शाळेचा जुना दाखला मिळवताना अडचणी

पालघर- पालघरसारख्या आदिवासीबहुल तालुक्यात नागरिकांना शाळेतील जुना दाखला मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कारण शाळांमधील जुने अभिलेख पुसट आणि जीर्ण झाले आहेत. त्यामुळे

Read More »
News

राज्यातील प्रमुख शहरांत घरांच्या किमती महागणार

मुंबई- अन्नधान्य आणि भाजीपाला महागला असताना आता महागाईची झळ बांधकाम क्षेत्रालाही बसली आहे.वर्षभरात इमारत बांधकाम खर्चात ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबईसह राज्यातील

Read More »
News

फटाक्यांचा आवाज वांद्य्रापर्यंत गेला पाहिजे मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचले

दापोली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कोकणातील दापोली मतदारसंघात रामदास कदम यांचे पुत्र शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे

Read More »
News

अभिनेता गोविंदाची तब्येत बिघडली

जळगाव- शिंदे गटाचे नेते आणि अभिनेता गोविंदा आज महायुतीच्या प्रचारासाठी जळगाव जिल्ह्यात आले होते. यावेळी पाचोऱ्यामध्ये रोड शो सुरू असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले, त्यांच्या

Read More »
News

देशात महागाईचा दहशतवाद प्रियांका गाधींचा हल्लाबोल

शिर्डी – पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात आता देशात दहशतवाद नाही. पण सध्या देशात महागाईचा दहशतवाद मोठा आहे. सर्वसामान्यांचे व घर चालवणाऱ्या महिलांचा जीव या दहशतवादाचा

Read More »
News

खाद्यतेलाच्या किमती आठ टक्क्यांनी वाढल्या

मुंबई-देशातील महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.कांदा,टोमॅटो, लसूणपाठोपाठ आता खाद्यतेलांच्या किमतीने सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट बिघडवले आहे.एका महिन्यात खाद्यतेलाच्या किमती आठ टक्क्यांनी वाढल्या आहेत.त्यामुळे लोकांना महिन्याच्या रेशनसाठी

Read More »
News

शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडा ठार

पुणे पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील टेंभेकर वस्ती येथे काल रात्री ७ वाजताच्या सुमारास घराच्या अंगणात खेळत असलेल्या एका मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले.

Read More »
News

१८, १९ नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी नाही

पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी १७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याने १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी असेल असे सांगितले जात होते. मात्र ते

Read More »
News

मुरुडच्या समुद्र किनाऱ्यांवर परदेशी ‘सीगल’ पक्ष्यांचे थवे

मुरुड -दिवाळी संपल्यापासून मुरुडमध्ये गुलाबी थंडी जाणवत आहे. त्यामुळे या थंडीचा आनंद घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे परदेशी पाहुणे म्हणजे सीगल पक्षी अर्थात समुद्रपक्षी मोठ्या प्रमाणात मुरुडमध्ये दाखल

Read More »
News

भिवंडीतील मतदान केंद्रांवर आता सीसीटीव्हींची नजर !

भिवंडी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भिवंडी पश्चिममधील प्रत्येक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत.लोकसभेच्या निवडणुकीत भिवंडीतील काही मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता .

Read More »
News

राज्यात १८ नोव्हेंबरपासून थंडीची लाट !

परभणी- राज्यात सोमवार १८ नोव्हेंबरपासून थंडीची लाट येणार आहे. तापमानात मोठी घट होऊन १२-१३ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थंडीमुळे आपल्या पिकांवर

Read More »
News

एकजुटीने राहा! पाकिस्तानवर तिरंगा फडकवू! बटेंगे तो कटेंगे! फडणवीसांचे पूर्ण समर्थन

मुंबई- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात वादंग उठला आहे. भाजपाचेच ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि पंकजा

Read More »
News

राजस्थानात कार अपघात कोल्हापुरातील ४ जण ठार

जयपूर- राजस्थानच्या पाली जिल्ह्यात काल मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात कोल्हापूरमधील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त कुटुंब

Read More »
News

दक्षिण पुण्यामध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे – पुण्याच्या पद्मावती परिसरातील मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दक्षिण पुण्यात उद्या पाणीपुरवठा बंद राहाणार आहे. रविवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.पर्वती एचएलआर गोल

Read More »
News

ओबीसींची एकगठ्ठा मते मिळणे कठीण अजित पवार यांचा भाजपावर निशाणा

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाच्या अब की बार, चारसो पार या घोषणेचा आम्हाला जबर फटका बसला. तशीच चूक आता विधानसभेच्या निवडणुकीत होऊ नये अशी

Read More »
News

पाकिस्तानवरही तिरंगा फडकेल फडणवीस यांचा ‘महाआशावाद’

मुंबई – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेवरून महाराष्ट्राच्या राचकीय वर्तुळात मोठा वादंग उठला आहे. भाजपाचेच काही नेते या घोषणेपासून

Read More »
News

पंतप्रधान खोटे बोलतात! रमेश चेन्नीथलांचा आरोप

मुंबई – पंतप्रधानांची शिवाजी पार्कावरची सभा ऐकल्यानंतर लक्षात येते की ते फार खोटे बोलतात. त्यामुळे त्यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही असा आरोप काँग्रेस नेते व

Read More »
News

९ हजार एसटी बस दोन दिवस निवडणूक कर्तव्यावर

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) ९,२३२ एसटी निवडणूक आयोगाला आणि पोलीस प्रशासनाच्या दिमतीला राहणार आहेत. या बस १९ आणि

Read More »
News

रत्नागिरी जिल्ह्यातील ३०० शाळांत ५ पटसंख्या

रत्नागिरी- राज्यातील ग्रामीण भागातही इंग्रजी शिक्षणाचे फॅड आल्याने मराठी माध्यमाच्या शाळांना मोठा फटका बसत आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील१ हजार १०० शाळा २० पटसंख्येच्या आतील आहेत. ३०० पेक्षा

Read More »
News

मुंबईत मतदानाच्या दिवशी विशेष लोकल धावणार

मुंबई- मुंबईत मतदानाच्या दिवशी विशेष लोकल धावणार आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम

Read More »