
वाढत्या खर्चाचा बोजा! राज्य सरकार लाभार्थी यादीची फेर तपासणी करणार; अनेक योजना धोक्यात?
Maharashtra Government Schemes | राज्यावर वाढलेल्या लोकप्रिय योजनांच्या खर्चामुळे महसुली तूट 45 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यामुळे आर्थिक व्यवस्थापन सुधारण्यासाठी महाराष्ट्र सरकार आता कठोर





















