
छत्तीसगडमध्ये सशस्त्र दलाच्या जवानाचा गोळीबार! दोन ठार
बलरामपूर- छत्तीसगड सशस्त्र दलाच्या एका जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन जवान ठार झाले आहेत. जेवणात तिखट दिले नाही म्हणून त्याने गोळय़ा चालवल्याचे म्हटले
बलरामपूर- छत्तीसगड सशस्त्र दलाच्या एका जवानाने आपल्याच सहकाऱ्यांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन जवान ठार झाले आहेत. जेवणात तिखट दिले नाही म्हणून त्याने गोळय़ा चालवल्याचे म्हटले
पुणे –बिग ४ अकाउंट फर्मच्या एनवाय कंपनीच्या पुण्यातील एका शाखेतील ऍना सॅबेस्टियन (२६ )चार्टर्ड अकाउंटंट या तरुणीच्या कामाच्या दबावामुळे मृत्यू झाला, असा गंभीर आरोप तिच्या
मुंबई- मुंबई उच्च न्यायलयाच्या आदेशानंतर मातोश्री निवासस्थानी २ लाखांचा डीडी घेऊन पोहचलेल्या मोहन चव्हाणांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच अडवले. आज दुपारी त्यांनी डीडी देण्यासाठी
मालवण – गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली किल्ला सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. काल मंगळवारपासून सिंधुदुर्ग किल्ला दर्शन सेवेला आता सुरुवात झाली
अमरावती- अमरावती शहरातील बडनेरा मिनी बायपास मार्गावरील एमआयडीसी परिसरात राम इंडस्ट्रिज या खाद्यतेल कंपनीच्या कारखान्याला आज सकाळी ६ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या ठिकाणी
मुंबई – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबद्दल आता भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधान केले. राहुल गांधी यांची जीभ छाटू नका. त्यांच्या जिभेला
बुलडाणा – काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेतील कार्यक्रमात आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत दिशाभूल करून भाजपा आणि त्याचे मित्रपक्ष राहुल गांधी यांच्या
मुंबई – भारत फोर्ज कंपनीची मालकी असलेल्या कल्याणी कुटुंबात आईच्या मृत्यूपत्रावरून वाद निर्माण झाला आहे. भारत फोर्जचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ बंधू बाबा कल्याणी यांनी आपल्या
नांदेड – नांदेड – पुणे व नागपूर-नांदेड या मार्गावरील विमानसेवा मागील तीन दिवसांपासून काही तांत्रिक अडचणीमुळे बंद केली आहे. मागील तीन वर्षांपूर्वी बंद पडलेली नांदेडमधील
मुंबई- श्रॉफ बिल्डिंगच्या रहिवाशांनी पुष्पवृष्टीची परंपरा 1970 मध्ये सुरू केली. पुष्पवृष्टीची संकल्पना रहिवाशांच्या एकत्रित प्रयत्नांतून आली, ज्यात कामगार, सरकारी कर्मचारी, खासगी कामगार, तसेच समाजातील तरुण
मुंबई- मध्य रेल्वेवरील दादर- बदलापूर एसी लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाल्यामुळे आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान ही एसी लोकल बंद पडली होती.
वाशिम- पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबरला वाशिमच्या दौऱ्यावर येणार आहेत. याबाबत शिंदे गटाचे नेते आणि वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी २६
पुणे- पुण्यात गेल्या तीन दिवसांत गोळीबाराची तिसरी घटना घडली आहे. वाळू व्यवसायिकावर गोळीबार झाल्याने शहरात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडली आहे. हा हल्ला पूर्व वैमन्यासातून
पुणे- राज्यातील शाळा २५ सप्टेंबरला बंद असणार आहेत. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यात सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक
पुणे – अलिकडच्या काळात घडलेल्या घटनांमुळे वादात राहिलेले पुण्याचे ससून रुग्णालय आता कर्मचाऱ्यांनी केलेल्या मोठ्या आर्थिक घोटाळ्यामुळे नव्या वादात सापडले आहे. ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी
नवी मुंबई : नवी मुंबई शहर सिडकोने व्हीआयपी गृह प्रकल्प उभारण्यासाठी सल्लागार कंपनीची निवड केली आहे. या सल्लागार कंपनीला सिडको तब्बल २८ कोटी दिले जाणार
मुंबई : उत्तर भारतातील रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि गोरखपूर तसेच पनवेल आणि छपरा दरम्यान विशेष ट्रेनच्या ६२ सेवा
नागपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबरला 74 पूर्ण करून वयाच्या 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. मोदी सरकार सत्तेवर असतानाच भाजपाने पक्षाच्या घटनेत बदल
कुडाळ- मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथे मालवण-कोल्हापूर-तुळजापूर एसटी बसचा भीषण अपघात झाला . मुंबई गोवा महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेंनरवर एसटीची जोरदार धडक बसल्याने बसमधील १५
जालना- शिंदे गटाचे खासदार आणि मंत्री संदिपान भुमरे यांनी आज सका ळी १०:३० वाजता अंतरवाली सराटी येथे येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. दोघांमध्ये
शिर्डी- आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करू, तुम्ही फक्त आम्हाला निवडून आणा, असे आवाहन ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना
मुंबई- राज्यात सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. मात्र, आता पुढील तीन दिवस राज्यात विदर्भाव्यतिरिक्त बहुतेक भागांत पाऊस विश्रांती घेणार आहे. त्यामुळे
मुंबई – शिधापत्रिकाधारकांसाठी केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.३१ ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया
मुंबई- अंगणवाडी सेविकांच्या प्रलंबित मागण्यांबद्दल सरकारने अजून कोणताही निर्णय घेतला नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका २३ सप्टेंबरपासून मुंबईमध्ये बेमुदत उपोषण करणार आहेत. तर २५ सप्टेंबरला जेलभरो
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445