
उत्तर महाराष्ट्र गारठला पारा १६ अंशांच्या खाली
पुणे- राज्यातील किमान तापमानात घट होऊ लागल्याने थंडी हळूहळू वाढणार असल्याचे हे संकेत आहेत. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १६ अंशांच्या खाली आल्याने गारठा वाढला
पुणे- राज्यातील किमान तापमानात घट होऊ लागल्याने थंडी हळूहळू वाढणार असल्याचे हे संकेत आहेत. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १६ अंशांच्या खाली आल्याने गारठा वाढला
मुंबई- राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने राज्यात नवीन पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी आणि महाविद्यालयात जागा वाढविण्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे.या दोन्ही बाबींसाठी ही मुदतवाढ २२
पालघर- जगाच्या नकाशावर नावाजलेला डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध चिकू बदलत्या वातावरणामुळे धोक्यात आला आहे.लहरी वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा येथील चिकूचे उत्पादन निम्म्याहून जास्त घटले आहे.त्यामुळे
कराड – विदर्भाबाहेर असलेला महाराष्ट्रातील एकमेव सह्याद्री व्याघ्रप्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात वसलेला आहे.या प्रसिद्ध सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आधीच एक पट्टेरी वाघ असताना आता नव्या वाघाचे आगमन
अकोला – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सलग दुसर्या दिवशी महाराष्ट्रात प्रचारासाठी आले. त्यांनी अकोल्यातील प्रचार सभेत पुन्हा एकदा काँग्रेसवरच टीकेचा भडिमार केला. गांधी परिवाराचा उल्लेख
मुंबई – शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने फेब्रुवारी 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयात आव्हान
सिंधुदुर्ग- नोव्हेंबरचा पहिला आठवडा उलटला तरी हापूस कलमांना मोहर येण्याऐवजी सध्या पालवी फुटण्याची प्रकिया सुरू झाली आहे.ही पालवी पूर्ण तयार होत नाही,तोपर्यंत झाडांना मोहर येणार
अमरावती – नोव्हेंबर महिन्यात एक महत्वाची खगोलीय घटना घडणार आहे.येत्या १७ ते २० नोव्हेंबरमध्ये सिंह तारकासमुहातून मोठ्या प्रमाणात उल्कावर्षाव होणार आहे. पहाटेच्या सुमारास याची शक्यता
रत्नागिरी- मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात ट्रकचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातामुळे परशुराम घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. तीन ते
मुंबई – उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामासाठी उद्या रविवार १० नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार
मुंबई- ऐन विधानसभा निवडणूक रणधुमाळीत वांद्रे- वर्सोवा कोस्टल रोडला वीर सावरकरांचे नाव द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे.भाजपने यासंदर्भात सोशल मीडियावर जाहिरातबाजी करत कॉंग्रेसला डिवचले
सिंधुदुर्ग- विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ व सावंतवाडी मतदारसंघांत २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे त्या दिवशी जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी आठवडी बाजार भरविण्यात येतो
मुंबई-पुणे महामार्गावर कोल्हापूरवरुन मुंबईकडे येणारी खासगी बस आणि ट्रकचा अपघात झाला. हा अपघात खोपोलीजवळ पहाटे चार वाजता झाला. बसमध्ये एकूण ३८ प्रवासी होते. या अपघातात
मुंबई – ईडीपासून वाचण्यासाठी आम्ही सगळे भाजपासोबत गेलो, अशी कबुली छगन भुजबळ यांनी राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील मुलाखतीमध्ये दिली. या वृत्ताने राज्याच्या राजकारणात आज खळबळ
धुळे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज धुळ्यात प्रचाराचा नारळ वाढविला. आपल्या पहिल्या प्रचार सभेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरुद्ध काहीच वक्तव्य
ठाणे – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाणे जिल्ह्यात उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे १६ नोव्हेंबर रोजी ३ जाहीर सभा घेतील. या सभा ठाणे, कल्याण आणि डोंबिवली शहरात
मुंबई – भारतीय शेअर बाजारात येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान असल्याने त्यादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजार (एनएसई)
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खानला येणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूच आहे. सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहे. आता पुन्हा एकदा सलमान खानला बिश्नोई
कोल्हापूर – कोल्हापूरच्या प्रसिद्ध अंबाबाई मंदिरात उद्यापासीन ते सोमवार ११ नोव्हेंबर या कालावधीत किरणोत्सवातील दक्षिणायन सोहळा होणार आहे. अंबाबाईच्या भक्तांसाठी ही मोठी पर्वणी असते. हेमाडपंथी
महाबळेश्वर – येथील तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात काल गुरुवारी पांढऱ्या रंगाच्या दुर्मिळ शेकरूचे दर्शन झाले. याआधीही महाबळेश्वरच्या जंगल परिसरात शेकरूचे दर्शन झाले होते. महाबळेश्वर येथील जंगल
रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पहाटे थंडीची चाहुल जाणवत आहे.त्यामुळे बागायतदारांनी बदललेल्या वातावरणाचा अंदाज घेऊन आंबा-काजूच्या बेगमीच्या वेळापत्रकाची जुळवाजुळव सुरू केली
सातारा- माण तालुक्याच्या सीमेवर असलेल्या ब्रिटिशकालीन राजेवाडी तलावावर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. १४८ वर्षापूर्वी इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांनी मातीने बांधलेल्या या तलावाचे नैसर्गिक सौंदर्य मनाला
मुंबई – मुंबई ते गुजरातचे सुरत अशी नवीन वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन सुरु केली जाणार आहे.देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही गुजरातला जोडण्यासाठी बुलेट ट्रेनचा मार्ग
मुंबई – हिंदी मालिकांमधील अभिनेता मनोज चौहान याचे वयाच्या ३५ वर्षी निधन झाले. त्याने आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या मित्राने दिली असली तरी कुटुंबियांकडून अद्याप याला