
मुरुडमध्ये दोन दिवसांनी होड्या मासेमारीस निघणार
मुरूड – मासळीचा नवा हंगाम सुरू झाला असला तरी मोजक्याच होड्या मासेमारीस गेल्याची माहिती मुरूड आणि राजपुरी येथील कोळी बांधवांनी गुरुवारी बोलताना दिली. वादळीपाऊस असल्याने
मुरूड – मासळीचा नवा हंगाम सुरू झाला असला तरी मोजक्याच होड्या मासेमारीस गेल्याची माहिती मुरूड आणि राजपुरी येथील कोळी बांधवांनी गुरुवारी बोलताना दिली. वादळीपाऊस असल्याने
जुन्नर- जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले १० बिबटे अखेर काल गुजरातच्या जामनगर येथील निवारा केंद्रात पाठविण्यात आले.महाकाय वातानुकूलितॲम्ब्युलन्समधून या बिबट्यांना गुजरातकडे रवाना करण्यात
मुंबई : राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. १ जानेवारी ते २१ जुलै या कालावधीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात डेंग्यूच्या
मुंबई- मुंबई शहरातील कचरा सध्या देवनार आणि कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. देवनारची क्षमता संपल्याने आता नवी मुंबईतल्या तळोजा येथील ५२ हेक्टर जागेवर मुंबई
मुंबई – गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात उष्माघातामुळे ८६७ जणांचा मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचा देशात सहावा क्रमांक लागत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली
मुंबई- बुधवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. हा पूल ब्रिटिशकालीन म्हणजे ११२ वर्षे जूना
मुंबई : राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. १ जानेवारी ते २१ जुलै या कालावधीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात डेंग्यूच्या
हातकणंगले – तालुक्यातील पंचगंगा नदीने गेल्या १५ दिवसांपासुन रौद्ररूप धारण केले होते.या पूर परिस्थितीत इचलकरंजी,चंदूर आणि रुई गावातील शेतकर्यांची तब्बल ४०५ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने
मुंबई – मुंबईत पक्षाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस
कराड- गेल्या १५ दिवसांपासून सातारा तालुक्यातील सासपडे गावात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.हा बिबट्या शेतशिवार आणि नागरी वस्तीत वावरताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत
लांजा – रत्नागिरी शहरात पाणी योजनेचे काम सुरु असताना बीएसएनएल मोबाईल कंपनीची केबल तुटली. केबल तुटल्याने गेले दोन दिवस लांजा तालुक्यात बीएसएनएलचे नेटवर्क कोलमडले. नेटवर्क
मुंबई – गौरी गणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा ४३०० एसटी बसेसची व्यवस्था केली आहे. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरु होत असून या जादा गाड्या
मुंबई – राज्यात सध्या जोरदार चर्चा असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजनेला प्रत्यक्षात महिलांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे या योजनेचा अधिक प्रसार करण्यासाठी शिवसेना शिंदे
नाशिक-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे नेते अमित ठाकरे आज नाशिकमध्ये येणार होते. मात्र अकोल्याच्या मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे त्यांनी नाशिक दौरा रद्द केला. त्यामुळे त्यांच्या स्वागताच्या
पुणे- शहरात झालेला पाऊस आणि खडकवासला धरणातून झालेला विसर्ग यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील सुमारे शंभरहून अधिक घरे पाण्याखाली गेली,तसेच डेक्कन,वारजे तसेच शिवणे परिसरातील काही घरांमध्येही
मुंबई- दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरील पालिकेला मिळालेल्या १२० एकर जागेत कोणत्याही प्रकारचे खासगी बांधकाम होणार नाही.या जागेवर केवळ सेंट्रल पार्कच उभारले जाईल,अशी भूमिका पालिका प्रशासनाने
मुंबई- मुंबई महापालिकेच्यावतीने शहरात होणार्या विविध विकासकामांमुळे बाधित होणार्या प्रकल्पग्रस्तांचे माहुलमध्ये केले जाणारे पुनर्वसन अहवाल येईपर्यंत थांबविण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि पालिका
कोल्हापूर – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात शनिवारी ३ ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व
नाशिक- पोलीस भरती प्रक्रियेसाठी आर्थिक दुर्बल घटकातून (ईडब्ल्यूएस) अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांच्या निवडीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. उर्वरित उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश अप्पर
धाराशिव – राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने पूरस्थिती निर्माण झाली. अनेक धरणे भरल्याने त्यातील पाणी सोडण्यात आले. मात्र धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तुरळक
मुंबई – मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल स्थानकाला देण्यात यावे, त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
रत्नागिरी- भाजपा खासदार नारायण राणे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांची काल दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणे कुटुंबांच्या
पुणे-जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील दुर्गम असणाऱ्या पंचाळे खुर्द येथे डोंगराच्या पायथ्याला व गावाच्या दोन्ही बाजूने जमिनीला भेगा पडल्या आहेत.त्यामुळे भूस्खलन होण्याची शक्यता असून
आळंदी – संत नामदेव महाराजांच्या प्रतिकात्मक चरण पादुका माऊलींच्या समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालून काल मलेशियाकडे रवाना झाल्या. १ आणि २ ऑगस्ट असे दोन दिवस मलेशिय़ामध्ये
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445