
छत्रपती संभाजीनगरमध्ये डेंग्यू रुग्णांचा आकडा २७ हजारांवर
छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरमध्ये महिनाभरात २७ हजारांवर डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळले. दिवसाला ६ हजार डेंग्यू सदृश रुग्ण आढळतात, पण महापलिकेकडे फक्त २० अहवाल येतात. त्यामुळे
छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरमध्ये महिनाभरात २७ हजारांवर डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळले. दिवसाला ६ हजार डेंग्यू सदृश रुग्ण आढळतात, पण महापलिकेकडे फक्त २० अहवाल येतात. त्यामुळे
कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे पुरस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने नागरिकांचा
कराड- पाटणसह कराड तालुका आणि सांगली, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतील महापुराची स्थिती लक्षात घेता कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग न वाढविता धरणाचे सहाही वक्री दरवाजे सात फुटांवर
मुंबई -घाटकोपरच्या होर्डींग दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने शहरातील बेकायदा होर्डींगवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.यापुढे मुंबईकरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी शहरातील रस्ते आणि पुलांवर
*सपाचे आमदार रईसशेख यांचा आरोप मुंबई – काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारालाच मुंबईतील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम देण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे
मुंबई- गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या पाडकामानंतर आता सायन रेल्वे पूल १ ऑगस्ट पासून दोन महिने वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. १ ऑगस्ट२०२४ ते जुलै २०२६
ठाणे – शिळफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्याची घटना ९ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा
मुंबई – मुंबई विमानतळाजवळील इमारतींचा पुर्नविकास रखडलेला असून त्यामुळे येथील लोकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे विमानतळाच्या फनेल झोन या भागातील झोपडपटट्यांच्या पुर्नविकासासाठी येथील
मुंबई – मुंबईच्या विक्रोळी परिसरात काल रात्रीच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे घराला आग लागली. या आगीत दोन व्यक्ती ९० टक्के भाजले आहेत.
मुंबई – सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेला सध्या विरोधकांकडून विरोध केला जात असून, ही योजना राबवण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसेच नाहीत, असा आरोप केला जात
पुणे : राज्यात मागील चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे राज्यातील नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण या भागातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या
नवी मुंबई – नवी मुंबईतल्या सेक्टर 19 इथल्या शहाबाज गावातली इंदिरा निवास ही 3 मजल्यांची इमारत आज पहाटे पावणेपाचच्या सुमारास कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघांना
भिवंडी – भिवंडी शहरातील विविध ठिकाणी ६ ते ८ जुलै दरम्यान भटक्या कुत्र्यांनी तब्बल १३५ नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.फक्त शांतीनगरातच पिसाळलेल्या कुत्र्यांनी ४०
*सोमवारी समिती निश्चितीसाठी सोडत मुंबई- मुंबई शहरातील ३२ हजार फेरीवाल्यांची अधिकृत यादी तयार करण्यात आली आली असून या फेरीवाल्यांची जागा निश्चित करण्यासाठी फेरीवाला समिती गठीत
छत्रपती संभाजीनगर – मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर एकत्र या. आमचा जीव आरक्षणात, मात्र सरकारचा जीव खुर्चीत आहे. आरक्षण मिळून दिले नाही तर आम्ही
सिल्लोड – तालुक्यातील अजिंठा परिसरात शेतकर्यांनी शेतातील तण नष्ट व्हावे म्हणून फवारणी केली.मात्र फवारणीनंतरही तण तसेच कायम राहून पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी
*पश्चिम मार्गांवर ब्लॉक नाही मुंबई – विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या रविवार २८ जुलै रोजी मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
मुंबई- भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने काल शुक्रवारी सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत, रोना विल्सन, सुधीर ढवळे आणि शोमा सेन या पाच आरोपींना जामीन
मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथित वाघनखांवरून आता राज्य सरकारने सपशेल माघार घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखे ती हीच
पुणे – आषाढी एकादशी संपवून परतीच्या वाटेवर असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीत मोठा गोंधळ उडाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे निरास्नान झाल्यानंतर रथापाठी असलेल्या वारकऱ्यांना पादुकांचे
छत्रपती संभाजीनगर – भाजपाच्या लोकांचे डोके काम करत नाही. आम्ही सत्ताधाऱ्यांना भाव देत नाही. मराठ्यांपुढे शांत बसले नाही तर तुमचे राजकीय करिअर मराठा संपवून टाकेन, असा
धाराशीव – धाराशीव लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात अजित पवार गटाच्या अर्चना पाटलांनी निवडणुकीदरम्यान आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती.
मुंबई- राज्यातील अनेक भागात आज पावसाने विश्रांती घेतली. पुण्यातील कालच्या पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी भरले होते. काही भागातील पाणी ओसरले असले तरी वीज व पाणीपुरवठा
मुंबई – गोकुळअष्टमीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईसह राज्यात दहीहंडी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडताना अनेक गोविंदा खाली पडून जायबंदी
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445