
उद्धव ठाकरे-राहुल गांधी मारकवाडीला भेट देणार
नागपूर- विधानसभा निवडणूक निकालामध्ये आमदार उत्तम जानकर यांना माळशिरसच्या मारकवाडी गावात अपेक्षित मतदान झाले नसल्याने त्यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी

नागपूर- विधानसभा निवडणूक निकालामध्ये आमदार उत्तम जानकर यांना माळशिरसच्या मारकवाडी गावात अपेक्षित मतदान झाले नसल्याने त्यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी

कोल्हापूर- कर्नाटकातील सौंदत्ती गडावर यल्लम्मा म्हणजेच श्री रेणुका देवीची यात्रा नुकतीच उत्साहात पार पडली.पण ज्यांना सौंदत्ती डोंगरावर जाता आले नाही त्यांच्यासाठी धर्म जागरण समितीमार्फत तब्बल

नवी मुंबई – स्वच्छता आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी नवी मुंबई महापालिका आणि एलसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन २०२४’चे आयोजन करण्यात

मुंबई – देशाच्या परकीय गंगाजळीत पुन्हा एकदा घट झाली आहे.भारतीय रिझर्व्ह बॅंकेने काल शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १३ डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात १.९८८ अब्ज अमेरिकन

मुंबई- उपनगरीय विभागांत रेल्वे रूळ आणि विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या रविवार २२ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेने मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर

नंदुरबार – आपण आतापर्यंत एखाद्या आलिशान वाहनांची किंवा बंगल्यांची किंमत कोटी रुपयांच्या घरात ऐकली असेल. एखाद्या प्राण्यांची किंमत तीही कोटीमध्ये असण्यावर कदाचित कुणाचा विश्वास बसणार

मुंबई – एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील बसस्थानक परिसरात ३ डिसेंबरपासून सिमेंट कॉक्रीटीकरण केले जाणार आहे.या कामामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई सेंट्रल बसस्थानकातुन सुटणाऱ्या

नागपूर – परभणीत 10 डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली होती. या घटनेनंतर परभणीत हिंसाचार झाला होता. या घटनेत काहींना अटक झाली. अटक झालेला सोमनाथ

नागपूर – बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले. या प्रकरणात वाल्मिक कराडला ताबडतोब अटक

रोहा – केंद्र सरकारने रोहा रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाडयांना थांबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. प्रवासी वर्गांने व प्रवासी संघटनांनी खासदार सुनील तटकरे यांची

छत्रपती संभाजी नगर – जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील पहुरी बुद्रुक शिवारात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शेतातील गोठ्यात दावणीला असलेल्या शेळ्यावर बिबट्याने हल्ला करुन पाच शेळ्यांना

नाशिक – नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत एका कंपनीला आग लागली. ज्योतिष स्ट्रक्चर या कंपनीत ही आग लागली. ही कंपनी काही दिवसांपासून बंद होती त्यामुळे या

मुंबई – शेअर बाजारातील दुसऱ्या सत्रात आज मोठी घसरण झाल्यामुळे सलग ५ व्या दिवशी बाजार एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.निफ्टी ३६४ अंकांनी घसरून २४,५८७

नवी दिल्ली – घाबरलेल्या मोदी सरकारने संसदेचे कामकाज स्थगित केले असा हल्लाबोल आज इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केला . केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत डॉ

मुंबई – एलिफंटा बोट दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला . यात कुटुंबियांना न सांगताच एलिफंटाला गेलेले गोवंडीतील इस्टेट एजंट दिपकचंद वाकचौरे यांचाही समावेश आहे. त्यांच्या

पुणे- मागच्या काही दिवसात उत्तरेकडील शीत लहरींचा प्रभाव वाढला आहे. या शीत लहरींचा परिणाम आता राज्यावर चांगलाच जाणवत आहे. उत्तरेतील थंडीमुळे राज्यात गारठा वाढला आहे.

पुणे – महाराष्ट्र विधानसभा निवडणुक निकालानंतर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांकडून निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. यात महाविकास आघाडीच्या ११ पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्रांच्या तपासणीसाठी जिल्हा

नागपूर – पुणे येथील लोहगाव विमानतळाचे ‘‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ असे पुनर्नामकरणाचा शासकीय ठराव विधानसभेत मंजूर केला. पुनर्नामकरणाचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई – प्लास्टिकचे प्रदूषण कमी व्हावे म्हणून महापालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. यासाठी आतापर्यंत अशा प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणार्यावर

कोल्हापूर- गेल्या तीन दिवसांपासून ऊसाच्या दरासाठी ‘आंदोलन अंकुश’ या संघटनेने शिरोळ तहसील कार्यालयासमोर समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला अर्जुनवाडमधील ऊस उत्पादक

मुंबई – मागील काही दिवस शेकड्यांनी खाली येणाऱ्या शेअर बाजारात आज मोठी उलथापालथ झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज १२०० अंकांनी घसरला. तर राष्ट्रीय

सावंतवाडी – सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला दिवंगत प्रा.मधू दंडवते यांचे नाव द्यावे असा ठराव या हिवाळी अधिवेशनामध्ये पारित करावा अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा

मुंबई- मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाणाऱ्या निलकमल या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्याच्या दुर्घटनेमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये

नाशिक – त्र्यंबकेश्वर येथून भाविकांना नाशिकच्या दिशेने घेऊन निघालेल्या रिक्षा आणि कारची आज दुपारी समोरासमोर धडक झाली.यावेळी रस्त्यालगत उभा असलेला गुजरातच्या भाविकालाही या वाहनांची धडक