
शिवरायांचे भांडवल करू नका! उदयनराजे भोसले यांचे आवाहन
सातारा – राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याविषयी घडलेली घटना दुर्दैवी आहे. दोषींना कठोर शासन झाले पाहिजे. या घटनेचा कोणीही स्वतःच्या लाभासाठी राजकारण करून
सातारा – राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याविषयी घडलेली घटना दुर्दैवी आहे. दोषींना कठोर शासन झाले पाहिजे. या घटनेचा कोणीही स्वतःच्या लाभासाठी राजकारण करून
मुंबर्ई- छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी म्हणून पंतप्रधान बीकेसीच्या जिओ वर्ल्ड येथे आल्यावर काँग्रेसकडून आज बीकेसी येथे ‘पंतप्रधान
पालघर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराचे भूमिपूजन पार पाडले. या कार्यक्रमातील आपल्या भाषणात मोदी यांनी सिंधुदुर्गातील मालवण येथील किल्ल्यावर शिवाजी
पुणे – डीजे आणि लेजर लाईटचा मानवाच्या आरोग्यास परिणाम होतो. त्यामुळे त्यावर कायमस्वरूपी बंदी आणावी अशी मागणी पुणेकरांनी पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली
मुंबई – यंदा गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी नाही, मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शन तत्वाचे पालन करण्याच्या सुचना मुंबई हायकोर्टाने सरकारला दिल्या.मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार
मिरज – प्रवाशांच्या उत्तम प्रतिसादामुळे मिरज-बेळगाव-मिरज विशेष रेल्वे सेवेला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.या विशेष रेल्वे गाडीला विशेष दर्जा देण्यात आल्याने या सेवेसाठी सुपरफास्ट
सांगली-मिरज तालुक्यातील समडोळी येथे प्रथमाचार्य आचार्य शांती सागरजी महाराज यांच्या ६९ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार ५ सप्टेंबर रोजी महामहोत्सव आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक आणि
मुंबई- गणेशोत्सवाचे औचित्य साधत मध्य रेल्वेची वांद्रे- मडगाव एक्स्प्रेस ही द्विसाप्ताहिक ट्रेन ४ सप्टेंबरपासून नियमितपणे सुरू होणार आहे. वसई,पनवेल करून कोकणात रेल्वे जाणार आहे.ही गाडी
इचलकरंजी- गेल्या काही दिवसांपासून इचलकरंजी महापालिकेच्या वाहन विभागाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे.या इमारतीच्या छताला तडे गेले असून स्लॅबला गळती लागली आहे.पालिकेने याची वेळीच दखल घेतली
कर्जत- तालुक्यातील गौरकामथ गावातील आदिवासी वाडीत पिण्याच्या पाण्याच्या टाकीत वन्य पक्षी-प्राणी पडून मेल्याने हे पाणी दूषित झाले आहे.हे दूषित पाणी प्यायल्यामुळे १५ ग्रामस्थांना अतिसाराची लागण
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई महापालिका हद्दीतील फेरीवाला अर्थात नगर पथविक्रेत्यांच्या विविध समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये एक शिखर समिती आणि सात
अहमदनगर -जिल्ह्यातील नगर तालुक्यातील गुणवडी परिसरातील आकाशात रात्रीच्यावेळी अंधारात ड्रोन घिरट्या घालत आहे.त्यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे. आतापर्यंत पाथर्डी,शेवगाव या तालुक्यातील गावांमध्ये रात्रीच्या वेळी नागरी
पालघर – पालघर जिल्ह्यातील बहुचर्चित वाढवण बंदराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या भूमिपूजन होत आहे. या बंदराला या परिसरातील स्थानिकांचा कडाडून विरोध आहे. त्यातून
पूर- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज राजकोट किल्ल्यावरील छत्रपतींच्या पुतळ्याबाबत गंभीर आरोप करीत खळबळ उडवली. ते म्हणाले की, राजकोट किल्ल्यावरील पुतळा हा ब्रॉन्झचा होता.
पुणे- पुरंदर तालुक्यातील जेजुरी गडावर २ सप्टेंबर रोजी श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रा भरणार आहे. या यात्रेनिमित्त होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता त्यांच्या वाहनांची होणारी
मुंबई -पश्चिम रेल्वेवरून कोकणात जाण्यासाठी नियमित रेल्वेगाडी सुरू करण्याची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण झाली आहे. पश्चिम आणि कोकण रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते मडगाव या
पुणे- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुणे 3 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने पुण्यातील काही शाळांना सुट्टी दिली आहे तर सिंबायोसिस
मुंबई – सलग दहा दिवसांच्या तेजीनंतर आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. मात्र दिवसभरात घसरणीतून सावरत बाजार वाढीसह बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने ८२,२८५
शिरुर- दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील जांबूत परिसरात एका बिबट्याच्या हल्ल्यात मुक्ताबाई खाडे या महिलेच्या मृत्यू झाला होता. त्यानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी शासन आणि प्रशासनाविरोधात रास्ता रोको
सातारा- जिल्ह्यातील परळी, कास,सांडवली आणि अलवडी परिसरात सध्या पावसाचे प्रमाण जास्त असल्याने उरमोडी धरण पात्रात पाण्याची आवक वाढली आहे.त्यामुळे धरणाचे चारही वक्र दरवाजे उघडण्यात आले
पुणे – ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणे शहरातील १ हजारांपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. २५ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हे सर्व सीसीटीव्ही केबल तुटल्यामुळे बिनकामाचे झाले
पुणे – पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलनंतर आता जुन्या विमानतळाच्या इमारतीचा पुनर्विकास केला जाणार आहे.यासाठी विमानतळ प्रशासनाकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत.या पुनर्विकास कामासाठी २५ कोटी रुपये
मुंबई- खार पश्चिमेतील पाली हिल जलाशय एकची जीर्ण झालेली मुख्य जलवाहिनी हटवण्याचे, तसेच वांद्रे पश्चिमेतील आर. के. पाटकर मार्गावरील नव्याने टाकलेली मुख्य जलवाहिनी कार्यान्वित करण्याची
कोल्हापूर-पन्हाळा तालुक्यातील वारणानगर येथील विनय कोरे यांच्या श्री वारणा विभाग शिक्षण मंडळास ‘वारणा विद्यापीठ’ म्हणून राज्य शासनाकडून मंजुरी देऊन विनय कोरे यांना खूष करण्यात आले
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445