
पाचोर्यात दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या गोविंदाचा मृत्यू
जळगाव- जिल्ह्यातील पाचोरा शहरात दहीहंडी फोडण्यासाठी थर लावताना एक गोविंदा गंभीर जखमी झाला होता.या गोविंदाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नितीन पांडुरंग चौधरी असे या
जळगाव- जिल्ह्यातील पाचोरा शहरात दहीहंडी फोडण्यासाठी थर लावताना एक गोविंदा गंभीर जखमी झाला होता.या गोविंदाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नितीन पांडुरंग चौधरी असे या
सिंधुदुर्ग- मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यापासून महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे. आज मविआने मालवणात मोर्चा जाहीर केला होता. याप्रसंगी उबाठाचे नेते आदित्य ठाकरे
मुंबई – मुंबईतील आरे डेअरीची १८११ दूध विक्री केंद्र (स्टॉल) महानंद डेअरीकडे सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महानंद डेअरी सध्या तोट्यात आहे. महानंदच्या कर्मचाऱ्यांनी
सातारा – कोयना धरणक्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला आहे. कोयना धरणामध्ये एकूण १०२.४३ टीएमसी (९७.४४%) पाणीसाठा झाला असून मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची
मुंबई – भारतीय शेअर बाजारात आज सलग दहाव्या दिवशी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सक्स ७३ अंकांनी वाढून ८१,७८५ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय
खार, वांद्रे परिसरातशुक्रवारी पाणीपुरवठा बंदमुंबई – खार आणि वांद्रे पश्चिम येथे येथील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी केले जाणार आहे. त्यासाठी या दोन्ही विभागातील नागरिकांचा पाणीपुरवठा
पिंपरी – भीमाशंकर अभयारण्य परिसरात १९५ वर्षांनी पहिल्यांदाच ‘इंडियन वाईल्ड डॉग’ म्हणजेच रानकुत्र्यांची जोडी आढळली आहे.यासंदर्भात अलाइव्ह चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि वन्यजीव अभ्यासक उमेश वाघेला
छत्रपती संभाजीनगर- नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भेगा पडल्या आहेत. महाराष्ट्राचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिले जाते. याच समृद्धी महामार्गावर ११ जुलैला छत्रपती संभाजीनगरपासून
रायगड – अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू ११ वर्षांनंतर जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला. राजस्थान हायकोर्टाने १३ ऑगस्टला आसाराम बापूला
नाशिक- सुरगाणा तालुक्यातील हतगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळच्या कड्याची दरड कोसळल्याचीघटना घडली.सुदैवाने यावेळी याठिकाणी पर्यटक नसल्याने मोठा अनर्थ टळला.मात्र त्यामुळे किल्ल्याचा पायरी मार्ग धोकादायक बनला आहे. या
सातारा – सातारा शहरापासून सुमारे अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या सज्जनगडावर जाणाऱ्या प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज महाद्वाराच्या उजव्या बाजूच्या बुरुजाचे दगड रविवारी रात्री सुरु असलेल्या
कराड- महाराष्ट्राची भाग्यरेखा असलेल्या पाटणच्या कोयना धरणातील पाणीसाठा १००.३८ टीएमसी इतका झाला आहे.त्यानंतर आता आगामी पावसाची शक्यता आणि या धरणाची साठवण क्षमता लक्षात घेता या
मुंबई- मुंबई महापालिका पालिका कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीच्या नेत्यांनी नुकतीच पालिका आयुक्त गगराणी यांची भेट घेतली. त्यावेळी आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यास प्रशासकीय मंजुरी दिली.राज्य
ठाणे- आज मुंबई, ठाणे, पुणे येथे दहीहंडी उत्सवानिमित्त गोविंदा पथकांनी उंचचउंच थर लावण्याची स्पर्धाच केली. जोगेश्वरीच्या जय जवान पथकाने यंदाही 10 थर लावण्याचा प्रयत्न केला.
सोलापूर : मागील काही दिवसांपासून पुणे परिसरात जोरदार पाऊस पडत आहे, शिवाय उजनी धरण क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे दौंडमधून उजनीत येणाऱ्या विसर्गात मोठया प्रमाणात वाढ करण्यात
पोलादपूर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणार्या कशेडी बोगद्यामधील दुसरी मार्गिका ३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करुन गणेशभक्तांसाठी खुली करू अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ
मुंबई – भारतीय शेअर बाजार आज किरकोळ वाढीसह बंद झाला. आजचा दिवशी उलाढालींमध्ये स्मॉल कॅप कंपन्यांचा बोलबाला राहिला. स्मॉल कॅप शेअर्समधील खरेदीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचा
मुंबई- एअर इंडियाने कोणतेही कारण न देता मुंबईहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या विमानाच्या वेळापत्रकात बदल केले . त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली . अनेक प्रवाशांचा पुढे
ठाणे- गेल्या तीन-चार दिवसांपासुन ठाणे शहरासह जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोडक सागर व बारवी ही दोन धरणे १०० टक्के भरली
मुंबई- आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमधील मुदत ठेवी प्रशासनाने मोडल्याची बाब समोर आली आहे.पालिका प्रशासनाने राज्य सरकार,बेस्ट आणि एमएमआरडीएला निधी देण्यासाठी
पणजी- उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यातील न्हायबाग-मालपे राष्ट्रीय महामार्गाच्या बायपासवर दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक जुन्या मार्गावर वळविण्यात आली आहे.मात्र या जुन्या रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे
तासगाव- तालुक्यातील येरळा नदीला आलेल्या पुरामुळे तासगाव ते जुना सातारा रस्त्यावरील तांदळे वस्तीजवळ पुलावरून वृद्ध दाम्पत्य मोटारसायकलसह वाहून गेल्याची घटना काल दुपारी घडली. त्यानंतर रात्री
मिरज – पुणे ते बिकानेर दरम्यान धावणारी साप्ताहिक एक्स्प्रेस आता मिरजेतून बिकानेरपर्यंत थेट एकाच क्रमांकाने धावणार आहे. तसेच या एक्स्प्रेसला सांगली आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवर थांबा
मुंबई- आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेच्या विविध बँकांमधील मुदत ठेवी प्रशासनाने मोडल्याची बाब समोर आली आहे.पालिका प्रशासनाने राज्य सरकार,बेस्ट आणि एमएमआरडीएला निधी देण्यासाठी
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445