
कोठडीतील बदलापूरच्या आंदोलकांची कहाणी
बदलापूर- ‘सुक्या बरोबर ओले भरडले जाते’ असेच बदलापूरच्या आंदोलनात झाले आहे. पोलिसांनी बळाचा वापर करत जवळपास 300 नागरिकांना आंदोलनावेळी ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईने कुटुंब
बदलापूर- ‘सुक्या बरोबर ओले भरडले जाते’ असेच बदलापूरच्या आंदोलनात झाले आहे. पोलिसांनी बळाचा वापर करत जवळपास 300 नागरिकांना आंदोलनावेळी ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईने कुटुंब
मुंबई- मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे अशा तिन्ही मार्गांवर उद्या रविवार २५ ऑगस्ट रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद
पुणे – पुण्यातील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली आहे. नदीकिनारी असलेल्या रासायनिक कारखान्यांमधील रसानयमिश्रित पाणी थेट इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याने अलिकडच्या काळात इंद्रायणी फेसाळल्याच्या
चिपळूण – चिपळूणमधून खैराच्या लाकडांचा पंधरा घनमीटरचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला आहे.वन विभागाने ही कारवाई केली आहे.चिपळूणमध्ये एका काजूच्या बागेत खैराची ही लाकडे लपवून
पुणे – गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने खडकवासला धरण परिसरात चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणातून मुठा नदी पात्रात १२,९५८ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात
बुलढाणा – राज्यातील एसटी कर्मचार्यांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे.राज्य एसटी कर्मचारी संघटनेच्या कृती समितीची एक बैठक नुकतीच बुलढाणा येथे पार पडली.यावेळी एसटी कर्मचाऱ्यांना
*सचिन तेंडुलकरच्या हस्तेस्पर्धेची होणार सुरुवात मुंबई- ‘रन टुडे, फिनिश फिअरलेस’ हे घोषवाक्य घेऊन एजिस फेडरल लाइफ इन्शुरन्स मुंबई हाफ मॅरेथॉन- २०२४ ही उद्या आयोजित करण्यात
दोडामार्ग – सिंधुदुर्गातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी घाट माथ्यावर दोन लहान पिल्लांसह एक मोठे अस्वल बागडताना निदर्शनास आले.काही पर्यटकांनी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले आहे.
मुंबई – दक्षिण मुंबईतील मुंबादेवी ते क्रॉफर्ड मार्केट आणि मुंबादेवी ते कॉटन मार्केट या दोन प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे पूर्णपणे हटविण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे.ही
सिंधुदुर्ग- वेंगुर्ले तालुक्यातील चिपी विमानतळावरून थेट पुण्यासाठी येत्या ३१ ऑगस्टपासून विमानसेवा सुरू होणार आहे. ही विमान सेवा देणार्या गोव्यातील फ्लाय-९१ विमान कंपनीनेच याबाबतची माहिती आपल्या
मुंबई – माझ्या मुलीचा खटला दोन वर्षांहून अधिक काळ जलदगती न्यायालयात म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टात सुरू आहे. अजून तिच्या अस्थी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत. मी
मुंबई – बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर झालेला अत्याचार आणि महाराष्ट्रातच महिलांच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेली चिंताजनक परिस्थिती यावर मविआने जनतेचा आवाज उठवत उद्या ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करीत बंदची
पुणे- राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान देण्यासाठी ई-पीक पाहणीची अट सरकारने रद्द केली.आता सातबारा उताऱ्यावर कापूस आणि सोयाबीन पिकांची नोंद
कणकवली – कणकवलीतील तालुका प्रवासी संघ गणेशोत्सवासाठी येणाऱ्या प्रवाशांचे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी मेहनत घेणाऱ्या पोलिसांचे ४ सप्टेंबरला सकाळी कणकवलीतील आप्पासाहेब पटवर्धन चौकात स्वागत करणार आहे.
मुंबई – शेअर बाजारासाठी आठवड्याचा आजचा शेवटचा दिवस फारसा उलाढालीचा ठरला नाही.आज बाजार उघडताच घसरण झाली.परंतु खालच्या स्तरावरून सावरल्यानंतर व्यवहार एकाच पातळीत फिरत राहिले.मात्र असे
इचलकरंजी – ‘महाराष्ट्राचे मँचेस्टर ‘ म्हणून ओळखल्या जाणार्या इचलकरंजीत गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा सुती धाग्यांमध्ये ‘विस्कोस’ अर्थात मानवनिर्मित धाग्याची भेसळ केली जात आहे. त्याचा फटका
मुंबई- मुंबई शहरात ‘मंकीपॉक्स’ आजाराचा एकही रुग्ण आढळलेला नाही तरीही सरकारच्या निर्देशानुसार खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सेव्हन हिल्स रुग्णालयात मंकीपॉक्स रुग्णांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात
मुंबई – नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने देशातील पहिल्या मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील मुंबई आणि गुजरातमधील
मुंबई- बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांचे पुनर्वसन वेळेत करून हा प्रश्न लवकर मार्गी लावा,असे निर्देश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि अमित
मुंबई – महाविकास आघाडीत (मविआ) मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावरून सुरू असलेल्या वादावर टीप्पणी करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत
पुणे – पुण्यात मंगळवारपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 25 ऑगस्ट रोजी नियोजित असलेली राजपत्रित नागरी सेवा संयुक्त
बदलापूर – बदलापूरच्या आदर्श शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेताना आणि साक्ष घेताना अक्षम्य दिरंगाई तर केलीच, पण
मुंबई – अदानी घोटाळ्यावरुन खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी ईडी कार्यालयाजवळ बॅरिकेड लावून कार्यकर्त्यांना रोखल्याने गोंधळ उडाला.
मुंबई – मुंबई महानगर आणि परिसराचा जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी निती आयोगाने केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आला.सात विविध क्षेत्रांवर
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445