
कॅम्लिन समूहाचे प्रमुख सुभाष दांडेकर यांचे निधन
मुंबई – शालोपयोगी साहित्य आणि जलरंगांच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी कॅम्लिन उद्योगसमूहाचे आधारस्तंभ, प्रसिद्ध उद्योजक सुभाष दांडेकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.दांडेकर
मुंबई – शालोपयोगी साहित्य आणि जलरंगांच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी कॅम्लिन उद्योगसमूहाचे आधारस्तंभ, प्रसिद्ध उद्योजक सुभाष दांडेकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.दांडेकर
मुंबई- राज्याचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांची मुदत २८ जुलैला संपणार असून राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती केली जाईल. मोदी सरकारच्या काळात मंत्रीपद भूषवलेल्या काहींना लोकसभेत
मुंबई – मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने मुंबईचे पाणीसंकट दूर होण्याची चिन्हे आहेत.मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा
मुंबई- ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे १६ जुलैपासून विधानसभा निहाय दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीकडून आता विधानसभेची तयारी सुरु झाली आहे. ठाकरे
मुंबई – गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. आज पावसाने काही भागात विश्रांती घेतली असली तरी कोकणात संततधार सुरुच असून विदर्भात
पुणे – पुणे शहरात झिका रुग्णांची संख्या २३ वर पोहोचली आहे. तर महिन्याभरात डेंग्यूचे २१६ संशयित रुग्ण आढळले आहेत. पुण्यात झिका पाठोपाठ डेंग्यूचा कहर झाला
मुंबई – बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पावर केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली.
सांगली – सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात कृष्णाकाठ परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी कृष्णा नदीचे पाणी
मुंबई – उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला. जोपर्यंत ते मुख्यमंत्री पदावर पुन्हा विराजमान होत नाहीत तोपर्यंत लोकांच्या मनातील दुःख कमी होणार नाही अशी प्रतिक्रिया शंकराचार्य
नाशिक – नाशिकच्या अंजनेरी गडावर अडकलेलया १० पर्यटकांची अथक प्रयत्नानंतर सुखरूप सुटका करण्यात आली. हे पर्यटक काल अंजनेरी गडावर फिरायला गेले होते. मात्र दुपारच्या सुमारास
ठाणे – रस्ते खड्डेमुक्त करू, नागरिकांना चांगले रस्ते देऊ अशी घोषणा करणाऱे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांचा
अलिबाग- अलिबाग कार्ले खिंड येथील वळणावर एसटी बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात आज सकाळी सातच्या सुमारास झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
बारामती – राष्ट्रवादीचे आमदार आणि सध्या मंत्री असलेले हसन मुश्रीफ यांच्यावर विरोधी राष्ट्रवादी पक्षात असताना भाजपाचे किरीट सोमय्या यांनी 125 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला.
मुंबई- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा शासकीय जीआर निघाला आहे. या योजनेद्वारे राज्यातील जनतेला सरकार देवदर्शन घडवून आणणार आहे. या योजनेसाठी पात्र व्यक्तीच्या प्रवासाचा, राहण्याचा आणि
मुंबई- वाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्रातून ४ वाघ राजस्थानला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदल्यात महाराष्ट्राला काही पक्षी दिले जाणार आहेत.देशात सर्वात जास्त
पुणे – पुणेकरांना प्रतिक्षा असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विस्तारित टर्मिनल आजपासून कार्यान्वित झाले. या टर्मिनलमधून वर्षाला ९० लाख प्रवाशांना ये-जा होणार आहे. अत्याधुनिक सोईसुविधांसह पुण्याच्या संस्कृतीची
पुणे- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला १५ जुलै होती. मात्र, अंगणवाडी, ग्रामपंचायती, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे
सोलापूर – संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पंढरपूरच्या वेशीवर आल्या आहेत. तुकाराम महाराजांच्या पालखीने आज पिराची कुरोली गायरान पालखी तळावर मुक्काम
बुलढाणा – शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानने आता मंदिर परिसरात हायटेक आणि ऑटोमोटेड वाहनतळ उभारण्यात आले आहे. त्यामुळे शेगावात येणाऱ्या भाविकांच्या कार पार्किंगचा प्रश्न
बुलढाणा – छत्रपती संभाजीनगर-नागपूर महामार्गावरील सिंदखेड तालुक्यातील किनगांव राजा येथे बस आणि ट्रकमध्ये झालेल्या धडकेत काल रात्री २ जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात
कोल्हापूर- गगनबावडा तालुक्यातील भुईघाट परिसरात बालरोगतज्ज्ञ डॉ. अमित पाटील यांना पाण्यात एक दुर्मिळ साप आढळून आला आहे. हा साप अतिशय शांत स्वभावाचा असून ‘रॅबडॉप्स अॅक्वाटिका’
पाटण – तालुक्यातील चाफळ भागात गेल्या आठवड्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे शेतकर्यांनी भात लागणीला सुरुवात केली आहे. भात लागणीसाठी पैरेकऱ्यांच्या मदतीने चिखलणी केली जात आहे. आतापर्यंत
वैभववाडी -एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पाससंदर्भात ‘ एसटी पास थेट शाळेत ‘ या योजनेची काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती.आता या योजनेचा शुभारंभ नुकताच वैभववाडी तालुका
पंढरपूर- आषाढी एकादशी निमित्त पंढरीत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी दिसत आहे.त्यातच सर्वसामान्य तासनतास रांगेत उभे असताना व्हीआयपीच्या नावाखाली झटपट दर्शनासाठी मंदिर आणि दर्शन रांगेत काहीजण
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445