
अमरावती जिल्ह्याच्या वरुड शहरात पावसाचे थैमान
वरुड – अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात कालपासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे वरुड शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या जोरदार
वरुड – अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात कालपासून पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे वरुड शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या जोरदार
मुंबई- एसटी महामंडळाच्या ताफ्यात आता ‘टू बाय टू’च्या गडद लाल रंगाच्या २४७५ नव्या एसटी बस दाखल होणार आहेत. त्यापैकी ३०० बस पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर महिन्याच्या
मुंबई- पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर धरण बांधण्याचे प्रस्तावित आहे.याच धरणातील ४०९ दशलक्ष लिटर पाणी मुंबईकरांना मिळणार आहे. आतापर्यंत रखडलेल्या या प्रकल्पाला
पुणे- पुणे शहरातील गाड्यांची तोडफोड आणि कोयता गँगची दहशत सुरु असतानाच आज पहाटे वाघोली परिसरात टोळक्याने दहशत माजवण्याच्या इराद्याने अनेक गाड्या पेटवून दिल्या. याने एकच
मुंबई – हरियाणा आणि जम्मू-काश्मीरसोबत झारखंड आणि महाराष्ट्रातही विधानसभा निवडणुका घ्यायला हव्या होत्या. पण निवडणूक आयोगाने त्या जाणीवपूर्वक लांबणीवर टाकल्या.याचा अर्थ निवडणूक आयोगालाही यांनी खोके
फलटण- शहरातील श्रीराम सहकारी कारखान्याच्या बाजूला असलेल्या वीर धरणाच्या उजव्या कालव्याला भेगा पडल्याची घटना घडल्याने हा कालवा फुटण्याची भीती निर्माण झाली होती.मात्र पाटबंधारे खात्याच्या सतर्कतेमुळे
मुंबई – कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात शिकाऊ महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी आज देशव्यापी संप पुकारला. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए), राज्यातील
पुणे – आज लाडकी बहीण योजनेच्या आनंद सोहळ्यात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार या ‘तीन लाडक्या भावांनी’ भाषणात एकच आवाहन केले की, ही
सावंतवाडी- आंबोली सरपंच आणि सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमतर्फे काल पहाटे ६ वाजता आंबोली मान्सून मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. या मॅरेथॉनमध्ये पाचशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग
मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आताच्या सरकारने मुंबई विकायला काढली आहे. मराठी माणसाला बेरोजगार
रायगड – जुलै महिन्यात मुसळधार पाऊस पडल्याने किल्ले रायगड परिसरात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर रायगडावर जाणारा पायी मार्ग ३१ जुलैपर्यंत बंद करण्यात
पालघर- पालघर जिल्ह्यातील डहाणू व डहाणू पूर्वेच्या गंजाड, कासा, चारोटी व आसपासच्या परिसरात आज पहाटे तीव्र आणि सौम्य स्वरूपाचे दोन भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा पहिला
कोल्हापूर- सालाबादाप्रमाणे यंदाही श्रावणाच्या तिसर्या सोमवारी १९ ऑगस्ट रोजी श्रीक्षेत्र जोतिबा डोंगरावर नगरप्रदक्षिणा आयोजित करण्यात आली आहे.या नगरप्रदक्षिणेत सहभागी होणार्याला चारधाम व काशी यात्रा केल्याचे
मुंबई- मुंबई शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पाच वर्षासाठी दिल्या जाणार्या परवानगीतील जाचक अटी-शर्ती आता पालिकेने मागे घेतल्या आहेत. त्याबाबतचे सुधारित परिपत्रक काल शुक्रवारी पालिका प्रशासनाने
मुंबई- राज्य सरकार गौरी-गणपती सणानिमित्त नागरिकांसाठी ‘आनंदाचा शिधा ‘ योजना राबविणार आहे.मात्र या योजनेच्या निविदा प्रक्रियेवरच आक्षेप घेणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.या
ठाणे – गेल्या आठवड्यात कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात एका महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिच्या निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती.या घटनेच्या निषेधार्थ आणि डॉक्टरांच्या सुरक्षेच्या
छत्रपती संभाजीनगर – देशातील २१ वी पंचवार्षिक पाळीव पशुगणना येत्या १ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.ही पशुगणना मोहीम पुढील चार महिने म्हणजे ३१ डिसेंबरपर्यत चालणार आहे.त्या
मुंबई – लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आज महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन एकजुटीची ताकद दाखवित विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी रणशिंग फुंकले! 90 दिवस कष्ट करून या
मुंबई – जागतिक भांडवली बाजारातील दमदार संकेत, बँका आयटी क्षेत्रातील शेअरच्या किमतीतील वाढीमुळे आज भारतीय भांडवली बाजारात तेजी दिसून आली.मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिवसभरात १
पुणे – जेजुरी, पुरंदर आणि बारामती तालुक्यांतील ७२ वाडी-वस्ती आणि गावांना पाणीपुरवठा करणारे नाझरे धरण १०० टक्के भरले. या धरणाच्या स्वयंचलित सांडव्यातून पाणी कऱ्हा नदी
वर्धा – राज्यसभेचे खासदार शरद पवार उद्या वर्ध्यात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार प्राध्यापक सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हा
मुंबई-आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला निवडणूक आयोगाने वंचित बहुजन आघाडीला ‘गॅस सिलेंडर’ निवडणूक चिन्ह दिले आहे. निवडणूक आयोगाने एक पत्र जारी
मुंबई- बॅंकेत ठेवलेल्या ५ लाखांपर्यंतच्या रकमेला विम्याचे संरक्षण असते. भविष्यात बँक बुडाली तरी ते पैसे खातेदाराला परत मिळत असतात.या विम्याचे हप्ते संबंधित बँक भरत असते.मात्र
मुंबई – मागील काही दिवसांपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ यायोजनेवरून आरोपप्रत्यारोप सुरू आहेत.अशा परिस्थितीतही राज्य सरकारने या योजनेच्या प्रसिद्धिसाठी १९९ कोटी ८१ लाख ४७ हजार
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445