
डिसेंबरमध्ये कोकण रेल्वेत जनरल श्रेणीचे डबे वाढवणार
रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या आणखी ६ लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल केला जाणार आहे.या सहा एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यांच्या रचनेत बदल करताना रेल्वेने
रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या आणखी ६ लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल केला जाणार आहे.या सहा एक्सप्रेस गाड्यांच्या डब्यांच्या रचनेत बदल करताना रेल्वेने
पुणे- ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता स्वप्नील कुसाळेचे आज पुण्यात ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले. ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या
मुंबई – रेपो दर सलग नऊ वेळा जैसे थे राखण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने घेतला आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज हा निर्णय जाहीर
नागपूर- नागपूर विमानतळ दररोज आठ तासांसाठी बंद ठेवले जात असल्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने घेतली आहे. मार्च महिन्यापासून धावपट्टीच्या दुरुस्तीसाठी
मुंबई- काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा मंगळवार २० ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात विशेष दौरा आयोजित केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा आहे. या
कोल्हापूर- इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदुर उत्सव मंडळाच्यावतीने दरवर्षी क्रांती दिनानिमित्त ९ ऑगस्ट रोजी पंचगंगा नदीपात्रात होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा शुक्रवार ९
सिंधुदुर्ग- ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांना ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयाअन्वये ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र देणे ग्रामसेवकांनी बंद केले आहे.ग्रामसेवक युनियनच्या चुकीच्या आदेशानुसार त्यांनी हा निर्णय
मुंबई- मध्य रेल्वेने कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यातील पूरस्थिती लक्षात घेता कोल्हापूर ते मिरज दरम्यान १४ अनारक्षित विशेष गाड्या आणि कोल्हापूर ते सातारा दरम्यान १४
*४२५ झोपडीधारकांनापर्यायी घरेही देणार ! मुंबई- दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सची १२० एकर जमीन मुंबई महापालिकेच्या ताब्यात आली आहे.आता त्याठिकाणी मुंबई सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे.त्यासाठी
नवी दिल्ली – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागताच महायुती आणि मविआ नेत्यांची जागावाटपासाठी धावाधाव सुरू झाली आहे. मित्रपक्षांशी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल
अंबरनाथ – अंबरनाथच्या प्रसिद्ध हेरंब मंदिरात आज पहाटे चोरी झाली. मंदिरातून चोरट्यांनी गणपतीचे तीन किलो चांदीचे दागिने लंपास केले. मंदिरातील चार दानपेट्यांमधील रोख रक्कमही चोरट्यांनी
बेळगाव – चिकटपट्टी बनविणाऱ्या कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना काल रात्री नऊच्या सुमारास बेळगावातील नावगे क्रॉसवरील औद्योगिक वसाहतीत घडली.या आगीतएका कामगाराचा
सांगली – सातारा-कोल्हापूर पॅसेंजरचे इंजिन बंद आज पहाटे बंद पडले. त्यामुळे गाडी रहिमतपूर ते कोरेगावदरम्यान अडकून पडली. चालकांनी दुरुस्तीचे बरेच प्रयत्न केले. मात्र, बिघाड दूर झाला नाही.
सिंधुदुर्ग – सिंधुदुर्गाच्या चिपी-पुणे या विमानसेवेला विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली. गणेश चतुर्थीपूर्वी चिपी-पुणे -चिपी ही विमानसेवा सुरू होणार असून फ्लाय ९१ ही
मुंबई – गुन्ह्यांच्या तपासात अत्यंत जोखमीची कामगिरी बजावरणाऱ्या मुंबई पोलिसांच्या श्वान पथकातील श्वानांचाही आता मुंबई पोलिसांकडून विमा उतरवला जाणार आहे.मुंबई पोलीस दलात ५२ हजार कर्मचारी
मुंबई – राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेचा पहिला हफ्ता १७ ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. यासाठी एक
पैठण- राज्यातील मोसंबीचे आगार समजल्या जाणार्या पैठण तालुक्यात यंदा मोसंबी उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.हवामान बदल व जमिनीतील उष्णता व आर्द्रतेचा फटका बसून फळांची
नाशिक- बांगलादेशमधील अराजकतेचा फटका कांदा निर्यातीला बसत आहे. हिंसक घटनांमुळे भारताने बांग्लादेश सीमा सील केली आहे. त्यामुळे सीमेवर कांदा निर्यातीचे शेकडो ट्रक अडकल्यामुळे शेतकरी मोठ्या
७ सप्टेंबरला कामाचा शुभारंभ मुंबई- प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचा कायापालट केला जाणार आहे.या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी ५०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.यामध्ये भाविकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध केल्या
मुंबई – शेअर बाजार सातत्याने घसरण मुंबई मुंबई शेअर बाजारात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेले घसरणीचे सत्र आज तिसऱ्या दिवशीही सुरुच राहिले असून आज दिवसअखेर
मुंबई- आम आदमी पक्ष मुंबईतील विधानसभेच्या सर्व ३६ जागांवर उमेदवार उभे करणार आहे,अशी माहिती आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती मेनन यांनी दिली. प्रिती मेनन
मुंबई – इस्टेट एजंट अर्थात स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटसच्या नुकत्याच झालेल्या पाचव्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ४७६९ पैकी ४१६५ उमेदवार यशस्वी झालेले आहेत. या
नांदेड – येथे ४ जणांचा खदानीत बुडून मृत्यू नांदेडजुन्या नांदेड मधील इतवारा आणि खुदबईनगर येथील पाच जण आज दुपारी झरी येथील खदानीत पोहण्यासाठी उतरले. पावसामुळे
पंढरपूर- पुणे जिल्ह्यातील मोठा पाऊस आणि उजनी, वीर धरणांमधील मोठ्या विसर्गामुळे येथील भीमा उर्फ चंद्रभागेला पंढरपूरमध्ये पाऊस न पडताच काल मोठा पूर आला.त्यामुळे चंद्रभागा नदीने
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445