
एमपीएससीच्या परिक्षेत रत्नागिरीचा अवधूर प्रथम
पुणे- एमपीएससीच्या (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) कक्ष अधिकारी संवर्गाच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत दरेकर यांनी राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला.
पुणे- एमपीएससीच्या (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) कक्ष अधिकारी संवर्गाच्या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातील अवधूत दरेकर यांनी राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला.
पुणे- हिंजवडी येथे भरधाव दुचाकीची झाडाला धडक बसल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. सौरभ यादव (२७) आणि अनुराग पांडे (२७)
सिल्लोड – छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड मधील एका गावात देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना पूर्णा नदीत बाप लेक बुडाल्याची घटना घडला. बराच वेळ शोध घेऊनही ते सापडले
मुंबई- रेल्वे प्रशासनाने मुंबईहून दिवाळीच्या काळात एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.ही गाडी मुंबई ते नांदेड दरम्यान चालवली जाणार आहे. ही विशेष एक्स्प्रेस
मुंबई- राज्यातील गर्भवती पोलिसांना शर्ट-पॅन्टच्या गणवेशाऐवजी साडी नेसण्याची चार महिन्यांनंतर मिळणारी सवलत आता पहिल्या महिन्यापासूनच देण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे. अर्थात, त्यासाठी या
परभणी- महाराष्ट्रात पुढील सात दिवसच पावसाची हजेरी राहणार आहे. पावसाने माघारी जाण्याची तयारी केली असून २१ ऑक्टोबर पासून राज्यभरातून पाऊस परतणार असल्याचा अंदाज प्रसिद्धी हवामान
अमरावती- अमरावती येथील माजी खासदार आणि भाजपा नेत्या नवनीत राणा यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. या पत्रात नवनीत राणा यांना सामूहिक बलात्काराची धमकी देण्यात आली
मुंबई- येऊ घातलेली विधानसभा निवडणूक ही क्रांतीची वेळ आहे, आतापर्यंत त्याच त्याच लोकांना संधी दिलीत, यावेळी मला एकदा संधी द्या, अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज
मुंबई – राज्यात दसरा सणाची धामधूम सुरू असताना आज रात्री वांद्रे पूर्वच्या खेरवाडी सिग्नल येथे अजित पवार गटाचे आणि माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार
मुंबई -कायदा व सुव्यवस्था राखण्यात राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्या होमगार्डच्या बाबतीत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. होमगार्डचे मानधन वाढविण्यासंदर्भात मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती.
पुणे- आधुनिक आणि थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील पहिले थ्रीडी टपाल पोस्ट ऑफिस पुण्यातील सहकारनगमध्ये उभे राहणार आहे. यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून लवकरच
मुंबई – मुंबईतील प्रसिध्द पोटविकार शल्यचिकित्सक डॉ.विनायक नागेश श्रीखंडे यांचे काल सकाळी दादर हिंदू कॉलनीमधील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या
मुंबई -मुंबईतील लोखंडवाला जंक्शनचे आता श्रीदेवी जंक्शन असे नामकरण करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. याच परिसरातील ग्रीन एकर्स इमारतीत श्रीदेवी राहात
मुंबई – उद्योग विश्वात अत्युच्च शिखर गाठताना सामाजिक जाणिवांचे भान राखणारे, समाजातील गोरगरीबांच्या हितासाठी झटणारे दानशूर उद्योगपती रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर रोजी निधन झाले.
शिर्डी- शिर्डीत साईबाबांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त साई दर्शनासाठी भाविकांनी काल रात्रीपासूनच गर्दी केली होती. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन यावर्षीही साई मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात आले
पुणे : पुण्याच्या सारसबाग येथील श्री महालक्ष्मी देवीला विजयादशमीनिमित्त परंपरेप्रमाणे सोळा किलो सोन्याची साडी नेसविण्यात आली. विजयादशमीच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्याची परंपरा आहे.सुमारे २३
ठाणे- ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. कर्मचाऱ्यांना २४००० रुपये एवढा सानुग्रह अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल
मुंबई – नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत महा मुंबई मेट्रो संचलन महामंडळ म्हणजेच‘एमएमएमओसीएल’ ने ‘मेट्रो २ अ’ आणि मेट्रो ७’ मार्गिकांवरील प्रवाशांसाठी आता नवीन सुविधा सुरू केली
पुणे- नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास काहीसा अडखळत होत आहे. काल महाराष्ट्राच्या नंदूरबार जिल्ह्याच्या काही भागातून पावसाने माघार घेतली आहे.मात्र त्यानंतर राज्यातील परतीची मान्सूनची वाटचाल
रवी राणा यांची माहिती अमरावती -अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा येऊ घातलेली विधानसभा निवडणूक लढविणार नाहीत. त्यांना भाजपाने राज्यसभेवर सदस्यत्व देण्याचे आश्वासन दिले आहे,अशी माहिती
मुंबई – दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यंदाचे रावण दहन हे अखेरचे
मुंबई- विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपासून
महाराष्ट्राला पहिली महिलामुख्यमंत्री कधी मिळणार?फोटोची चौकट रिकामी आहे. यामागे एक कारण किंवा मोठी खंत आहे. महाराष्ट्राची स्थापना होऊन 64 वर्षे झाली तरी महाराष्ट्राला अजून महिला
मुंबई – रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची निवड