
राज्यात थंडीचा कडाका वाढला! नाशिक जिल्ह्याला यलो अलर्ट
मुंबई- राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला थंडीचा कडाका पुढील दोन ते तीन दिवस वाढणार असून नाशिक जिल्ह्याला थंडीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या

मुंबई- राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला थंडीचा कडाका पुढील दोन ते तीन दिवस वाढणार असून नाशिक जिल्ह्याला थंडीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्याच्या

मुंबई- भारताची परकीय गंगाजळी गंगाजळी २२ नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात १.३१ अब्ज अमेरिकन डॉलरने घसरून ६५६.५८२ अब्ज डॉलरवर आली, अशी माहिती आरअबीआयने काल दिली.सप्टेंबरच्या अखेरीस

पुणे- विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटल्यानंतरही महायुतीकडून मुख्यमंत्रिपदाचे नाव अद्याप जाहीर केले नाही. शपथविधीला विलंब होत असल्याने मुख्यमंत्रिपदासाठी भाजपामधून वेगवेगळ्या नावांची चर्चा रंगत आहे.

नागपूर -नागपुरात हिट अँड रनची घटना घडली असून त्यात लँडरोवरच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हुडकेश्वर येथे काल रात्री ही दुर्घटना घडली. सॅम्युअल त्रिवेदी

चंद्रपूर – झाडे तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या एका ५५ वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. रेखाबाई मारोती येरमलवार असे महिलेचे नाव आहे. निलंसनी पेठगाव येथील रहिवासी

चंद्रपूर – झाडे तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या एका ५५ वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. रेखाबाई मारोती येरमलवार असे महिलेचे नाव आहे. निलंसनी पेठगाव येथील रहिवासी

परळी -परळी शहरातील एका डॉक्टरने आपल्या रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या एका २१ वर्षीय तरुणीची छेड काढून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. या प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्यात

दोडामार्ग – कर्नाटकहून गोव्याकडे चाललेली खासगी मिनी बस एका ट्रकला धडकल्याची घटना तिलारी घाटात घडली. या बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना उपचारासाठी बेळगाव

मुंबई – देशात मतदानयंत्राविषयी अविश्वासाचे वातावरण आहे. देशातील जनतेची मागणी असूनही मतदानयंत्रे वापरण्याचा इतका अट्टाहास कशासाठी सुरू आहे? मोदी शहा यांच्याकडे ताकद असेल तर त्यांनी

कोल्हापूर- यंदा अवकाळी पाऊस तसेच विधानसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेला ऊस गळीत हंगाम अद्याप सुरू झालेला नाही. गळीत हंगाम लांबल्याने अनेक ठिकाणच्या अडसाली उसाला तुरे फुटू

मुंबई – विधानसभा निवडणुकीत जनतेने स्पष्ट बहुमत दिले असूनही महायुतीत मुख्यमंत्रिपद आणि खात्यांवरून निर्माण झालेला तिढा अजूनही सुटलेला नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपद सोडायला तयार

नागपूर – भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हे मित्र आणि राजकीय शत्रू म्हणून आवडीचा नेता आहे असे आज काॅंग्रेस नेते विजय वड्डेटिवार म्हणाले .ते पुढे म्हणाले

धाराशिव – तुळजापूरच्या कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवी मंदिराचा कायापालट होणार आहे. यासाठी पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली मंदिर परिसरात नुतनीकरण व विविध विकास कामास मंदिर संस्थानकडून सुरुवात

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरमधील गरवारे स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटका आल्याने ३५ वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला. इम्रान पटेल असे या मृत खेळाडूचे नाव

कणकवली – तालुक्यातील हुंबरट गावातील श्री पावणादेवीचा जत्रोत्सव रविवार १ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी म्हणून पावणादेवीची ख्याती आहे.या

मुंबई – कोस्टल रोड प्रकल्पाच्या खर्चात आणखी १३०९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.या प्रकल्पासाठी १२,७२१ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली होती. आता हा खर्च १४ हजार

कराड- शहरातील कृष्णा नदीपात्रात असलेल्या ‘मढ्या मारुती ‘ म्हणजेच वीर मारुती मंदिराच्या पायाचा भराव उद्ध्वस्त झाला आहे. पायाचे दगड निखळले असून पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते वाहून

नागपूर – एका रानडुकराने दुचाकीला जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.ही भीषण दुर्घटना नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील देवळी (काळबांडे) येथे घडला.या अपघातातील मृत दुचाकीस्वाराचे

शिर्डी – खासदार व भाजपा नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे, असे टीकास्त्र काँग्रेस पक्षावर डागले. अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण विधानसभेला भोकर

गोंदिया- सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ गोंदिया-कोहमारा मार्गावर आज दुपारी १ वाजता शिवशाही बस उलटल्याने ११ जणांचा मृत्यू झाला, तर १३ जण जखमी झाले. मृतांच्या

पुणे- बाजार समितीमध्ये अफगाणिस्तानातील सुमारे ३० टन लसणाची आवक झाली आहे. त्यामुळे लसणाचे दर तुलनेने नियंत्रणात आले आहेत. सध्या प्रति किलोला लसणाचे दर अनुक्रमे ३२०

मुंबई- केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत : वतन को जानो’ कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक युवतींनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची शुक्रवारी

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत यावर काँग्रेसने लक्ष केंद्रित केले आहे. या तफावतीबाबत कोणताही पुरावा मिळत नसल्याने काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याची

चिपळूण- तालुक्यातील सावर्डे परिसरातील तीन कात भट्ट्यांवर नाशिक येथील वनविभागाने छापा टाकून एक गोदाम सील केले आहे, तर तीनही ठिकाणची कागदपत्रे जप्त केली आहेत.गुजरात ईडी