
नाशिकमध्ये ३० नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा बंद
नाशिक -नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरात विविध जलशुद्धीकेंद्रांवर कामे हाती घेतल्याने ३० नोव्हेंबर रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर रविवार १ डिसेंबरलादेखील कमी

नाशिक -नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरात विविध जलशुद्धीकेंद्रांवर कामे हाती घेतल्याने ३० नोव्हेंबर रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर रविवार १ डिसेंबरलादेखील कमी

नवी मुंबई – पूर्व अफ्रिकेमधील मलावी देशातील आंबा काल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला. प्रतिबॉक्स ३ ते ५ हजार रुपये दराने आंब्याची विक्री

अहमदनगर- शरद पवारांना एवढीच विनंती आहे की, तुम्ही जाणते राजा आहात. पण आता जनताजनार्दन तुम्ही गमावली आहे. आता कामयस्वरुपी घरी बसा. अनेकजणांचे वाटोळे केले आहे,

मुंबई- सकाळच्या सत्रात चांगली सुरुवात करूनही दुपारनंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 1190 तर निफ्टी 360 अंकांनी कोसळला. अमेरिकेमधील घडामोडींचा बाजारावर मोठा परिणाम बाजारात

मुंबई- लोकसभा जिंकल्यानंतर काँग्रेसमध्ये अति आत्मविश्वास आला होता. हे माझे वैयक्तिक मत मांडत आहे. काँग्रेसचे लोक तर कोणते मंत्रिपद, खाते मिळणार याच्यावर चर्चा करत होते

फलटण- फलटण शहरातील ऐतिहासिक श्रीराम रथोत्सवाचा काल दिमाखात प्रारंभ झाला. कालपासून मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. प्रतिवर्षी ही मिरवणूक पाहण्यासाठी व दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

पुणे- ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम अशा जयघोषात आणि टाळ मृदंगाच्या गजरात आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि

नालासोपारा – नालासोपारा पूर्व येथील अग्रवाल नगरीतील डम्पिंग ग्राऊंड आणि एसटीपी प्लांटसाठी राखीव असलेल्या जमिनीवर उभारलेल्या ४१ बेकायदा इमारतींवर वसई-विरार महापालिकेने पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात आजपासून

मुंबई – महायुतीला आश्चर्यकारक असे निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हे मतमोजणीच्या दुसर्याच दिवशी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असे सर्वांनाच वाटत होते. मात्र हा

पुणे- मावळमध्ये हॉटेल मालकाने ग्राहकाची हत्या केल्याने एकच खळबळ उडाली. प्रसाद उर्फ किरण अशोक पवार असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी हॉटेल मालक अक्षय

अमरावती – अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघात पराभूत झालेले तिसऱ्या आघाडीचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे की निवडणुका मतपत्रिकेवर व्हायला पाहिजेत. ईव्हीएमवर नको.ईव्हीएमच्या

पुणे- पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेत गेल्या ८ वर्षांपासून कार्यरत असलेला लाडका श्वान लिओचा आजारपणाने मृत्यू झाला. लिओने मेफेड्रोनसह अमलीपदार्थांचा साठा पकडून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली

मुंबई – ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे पक्षाचे संजय दिना पाटील हे खासदार आहेत. या खासदारकीला आव्हान देणारी याचिका काल उच्च न्यायालयाने फेटाळल्याने पाटील

बेलापूर- नवी मुंबईतील बेलापूर पेंधर मार्गावर चालणारी मेट्रो सेवा आज सकाळी सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे काही काळ बंद पडली. सकाळच्या वेळेतच मेट्रो सेवा बंद पडल्याने अनेक

नाशिक – विधानसभा निकालाच्या फेरमतमोजणीसाठी नाशिक जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार व जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर प्रतियुनिट ४० हजार व १८ % जीएसटी रक्कम भरणार आहेत.

मुंबई – राज्याची विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत एकूण उमेदवारांपैकी ८५ टक्के उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले आहे.

कोल्हापूर- कलानगरी म्हणून ओळखल्या जाणार्या कोल्हापुरात आता लवकरच आणखी एक नाट्यगृह उभारले जाणार आहे. त्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. राज्य मंत्रिमंडळाची स्थापना होताच या प्रस्तावाला

पुणे- राज्यघटना आणि लोकशाहीची थट्टा सरू आहे यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण

पुणे – मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एटीएमच्या चावीचा वापर करून, अवघ्या १ मिनिट २८ सेकंदात १० लाख ८९ हजार ७०० रुपयांची

खंडाळा- तालुक्यातील पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात बेंगरुटवाडी गावच्या हद्दीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली .ही महिला विवाहित असून तिचे वय अंदाजे

मुंबई – दहिसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजेश येरुणकर यांनी ईव्हीएम वर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांनी मतदान केलेल्या मतदान केंद्रावर त्यांना

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून गारठ्यात सातत्याने वाढ होत असून, पाऱ्यातील घसरण सुरूच आहे.काल पारा आणखी घसरला.काल निफाडचे किमान तापमान ८.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.बंगालच्या उपसागरात

मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभेत युतीला दणदणीत यश मिळून 72 तास उलटले तरी मुख्यमंत्री कोण या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे

पुणे – राज्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला असून आतापर्यंत १७५ कारखान्यांनी गाळपासाठी परवाना घेतला आहे. त्यापैकी आतापर्यंत ४५ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे.