News

मुंबईला पाणी पुरवठा करणारे मध्य वैतरणा धरणही भरले

मुंबई – मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण आज पहाटे २ वाजून ४५

Read More »
News

सर्व नेत्यांना सर्व माहिती आपल्याला सांगणार नाहीत

मुंबई – महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी गेले काही दिवस एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना एक नवीच युक्ती वापरायला सुरुवात केली आहे. आमच्याकडे पुरावे आहेत, लेटरबॉम्ब आहेत, कागदपत्रे आहेत,

Read More »
News

महाराष्ट्रात भाजपाची राजकीय कबर बांधा! पाठीवर जागा राहणार नाही इतके वळ काढा – उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांना आदेश

पुणे – विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी पुण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपा, देवेंद्र फडणवीस यांच्यासह मोदी-शहांवर जोरदार हल्लाबोल केला. अमित शहा म्हणजे

Read More »
News

गणेश विशेष गाड्यांसाठी ७ ऑगस्टपासून आरक्षण

कणकवली – कणकवली रेल्वे प्रशासनातर्फे गणेशभक्तांसाठी ३१ जुलै रोजी आणखी पाच विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा करण्यात आली होती. या गाड्या रत्नागिरी स्थानकापर्यंत धावणार आहेत. या गाड्यांसाठी

Read More »
News

राज ठाकरेंची मुख्यमंत्र्‍यांशी भेट विविध समस्यांवर तासभर चर्चा

मुंबई- आज सकाळी महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर काही वेळातच

Read More »
News

अनिल देशमुख सचिवाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची लाच घेत होते – सचिन वाझेंच्या आरोपाने खळबळ

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गेले काही दिवस रंगलेल्या वादाला आज नवे वळण लागले.गृहमंत्री

Read More »
News

ठाणे-पुण्यासह मुंबई व उपनगरात मुसळधार पावसामुळे दाणादाण

मुंबई – मुंबई, वसई-विरार, नवी मुंबई आणि ठाण्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा जोरदार हजेरी लावल्यामुळे लोकांची चांगलीच दाणादण उडाली. पुण्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे खडकवासला

Read More »
News

मालाडच्या झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करणार की नाही? मेधा पाटकर यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा सवाल

मुंबई – मालाड पश्चिमेकडील मालवणी,अंबूजवाडी झोपडपट्टीवासियांचे कायद्यानुसार पुनर्वसन करणार आहात की नाही, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. याबाबत शपथपत्रावर माहिती सादर करण्याचे

Read More »
News

खराब रस्त्यामुळे टोल गेला खड्ड्यात! पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचे आंदोलन

कोल्हापूर :पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था, रस्त्यांवर पडलेले खड्डे, सर्व्हिस रोडची दुर्दशा आणि रेंगाळलेले विस्तारीकरण यावरून आज काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली होती. महामार्गाची

Read More »
News

मराठवाडी धरणाचे पाणी शाळेच्या पायरीवर पोहचले

ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोर्‍यातील वांग मराठवाडी धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. हे धरणाचे पाणी मेंढ येथील माध्यमिक शाळा इमारतीच्या पायरीपर्यंत पोहोचल्याने शाळेतील

Read More »
News

जादा रकमेच्या दंडामुळे ठाण्यात रिक्षाचालकांचा संप-आंदोलन इशारा

ठाणे – शहरात ज्यादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसेच बेशिस्तपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांवर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या रिक्षा चालकांकडून

Read More »
News

शिवकालीन १२ किल्‍ले झळकणार! जागतिक वारसा स्थळांच्या यादीत

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांचे गड आणि किल्‍ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करावेत, असा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने युनेस्कोकडे पाठविला आहे. त्यामुळे हे किल्‍ले

Read More »
News

16 वीज प्रकल्पांचे खासगीकरण शिंदे सरकारच्या निर्णयामुळे खळबळ

मुंबई -चांगल्या चालत असलेल्या सरकारी उपक्रमांचे खासगीकरण करण्याचे धोरण गेल्या अनेक वर्षांपासून वादात सापडले असताना महाराष्ट्र सरकारने आपले जुने जलविद्युत प्रकल्प खासगी संस्थांना चालवायला देण्याचा

Read More »
News

ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये १०६ टक्के पाऊस पडणार

पुणे- मान्सून हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाचे संकेत आहेत. ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान सुमारे १०६ टक्क्यांहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने काल

Read More »
News

विरारमध्ये फॉर्च्युनर गाडीच्या धडकेत प्राध्यापिकेचा मृत्यू

विरार – विरारमध्ये फॉर्च्युनर गाडीच्या धडकेत प्राध्यापिकेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. आत्मजा कासट असे मृत प्राध्यापिकेचे नाव आहे. त्या उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका

Read More »
News

मुरुडमध्ये दोन दिवसांनी होड्या मासेमारीस निघणार

मुरूड – मासळीचा नवा हंगाम सुरू झाला असला तरी मोजक्याच होड्या मासेमारीस गेल्याची माहिती मुरूड आणि राजपुरी येथील कोळी बांधवांनी गुरुवारी बोलताना दिली. वादळीपाऊस असल्याने

Read More »
News

जुन्नरचे १० बिबटे वातानुकूलित ॲंम्ब्युलन्समधून गुजरातला रवाना

जुन्नर- जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले १० बिबटे अखेर काल गुजरातच्या जामनगर येथील निवारा केंद्रात पाठविण्यात आले.महाकाय वातानुकूलितॲम्ब्युलन्समधून या बिबट्यांना गुजरातकडे रवाना करण्यात

Read More »
News

राज्यातील रुग्णसंख्येत वाढ डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले

मुंबई : राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. १ जानेवारी ते २१ जुलै या कालावधीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात डेंग्यूच्या

Read More »
News

मुंबईचा कचरा आता तळोजात अत्याधुनिक डम्पिंग ग्राऊंड उभारणार

मुंबई- मुंबई शहरातील कचरा सध्या देवनार आणि कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. देवनारची क्षमता संपल्याने आता नवी मुंबईतल्या तळोजा येथील ५२ हेक्टर जागेवर मुंबई

Read More »
News

१० वर्षांत उष्माघाताचे महाराष्ट्रात ८६७ बळी

मुंबई – गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात उष्माघातामुळे ८६७ जणांचा मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्राचा देशात सहावा क्रमांक लागत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली

Read More »
News

सायन रेल्वेपूल वाहतुकीसाठी बंद

मुंबई- बुधवारी मध्यरात्री १२ वाजल्यापासून मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. हा पूल ब्रिटिशकालीन म्हणजे ११२ वर्षे जूना

Read More »
News

राज्यातील रुग्णसंख्येत वाढ! डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले

मुंबई : राज्यात मागील वर्षाच्या तुलनेत डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत आहेत. १ जानेवारी ते २१ जुलै या कालावधीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात डेंग्यूच्या

Read More »

हातकणंगलेत पंचगंगा काठावरील ४०५ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली

हातकणंगले – तालुक्यातील पंचगंगा नदीने गेल्या १५ दिवसांपासुन रौद्ररूप धारण केले होते.या पूर परिस्थितीत इचलकरंजी,चंदूर आणि रुई गावातील शेतकर्‍यांची तब्बल ४०५ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने

Read More »
News

एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहीन उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना थेट इशारा

मुंबई – मुंबईत पक्षाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस

Read More »