
दसऱ्यानंतर राहुल गांधीपुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी दसऱ्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. नांदेड आणि चिमूर येथे राहुल गांधी यांच्या जाहीर सभा
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी दसऱ्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. नांदेड आणि चिमूर येथे राहुल गांधी यांच्या जाहीर सभा
मुंबई- मध्य रेल्वे मुंबईतील मुख्य मार्गावर धावणार्या १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या वाढविणार आहे. त्यासाठी ठाणे ते कल्याण दरम्यानच्या स्थानकातील फलाटांचा विस्तारा करण्याचे काम सुरू
पालघर – मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्याची गेल्या १२ वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.या मागणीच्या प्रस्तावाला राज्य शासनाची लेखी मंजुरी मिळाली
मुंबई- लँडलाईन टेलिफोनच्या काळात मुंबई आणि दिल्लीमध्ये दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) ही सरकारी कंपनी आता पूर्णपणे डबघाईस आली आहे. एमटीएनएल कोट्यवधींच्या
पुणे -गेल्या पाच ते सात दिवसांत पुण्यात अत्याचाराच्या चार घटना झाल्या आहेत. पुणे शहरातील गुन्हेगारीही वाढली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता शहरातील टेकड्यांवर आणि घाटांमध्ये
सोलापुरात – टेम्पो-कार धडकचौघांचा मृत्यू ! तीन गंभीरसोलापूरसोलापुरातील नातेपुते-फलटण महामार्गावरील कारूंडे पुलाजवळ आज सकाळी टेम्पो आणि कार यांच्यात भीषण धडक झाली. त्यात चार जणांचा मृत्यू
चाकण –खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये कांदा, रताळी, बटाटा व हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली आहे. पालेभाज्यांची भरपूर आवक
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील निवती येथील समुद्रात मासेमारी करून येणारी मच्छीमारी बोट उलटून या दुर्घटनेत दोन मच्छीमारांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री पावणेदोन
मुंबई – नायगावच्या बीडीडी चाळीला महाविकास आघाडीचे सरकारअसताना शरद पवारनगर हे नाव देण्यात आले होते. मात्र, महायुती सरकारने आता हे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर
कोल्हापूर – काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज कोल्हापूर येथे आश्वासन दिले की, आमची सत्ता आली तर आम्ही निश्चितपणे 50 टक्के आरक्षणाची
चंद्रपूर- चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे लालबहादूर शास्त्री विद्यालयाची बस हरदोना गावाजवळ उलटली. या बसमध्ये ६० विद्यार्थी होते त्यातील सुमारे वीस विद्यार्थी जखमी झाले आहेत.विद्यार्थ्यांना घेऊन
यवतमाळ – शेतातील कपाशीच्या पिकाला वन्य प्राण्यांपासून वाचविण्यासाठी कुंपणाच्या तारेत सोडलेल्या जिवंत वीज प्रवाहाचा धक्का लागून एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.काल पहाटेच्या दरम्यान ही घटना
मुंबई- यंदा नवरात्र उत्सवानिमित्त दादरच्या फूल बाजारात फुलांची आवक वाढली असल्याने फुलाचे दर ६० टक्क्यांनी घसरले आहेत.त्यामुळे विक्रेत्यांना मोठा फटका बसत असला तरी ग्राहकांकडून मोठी
पुणे- पंढरपूर पुणे पालखी मार्गावर एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला आज सकाळी आग लागली .पंढरपूर आगाराची ही बस पुण्याला निघाली होती. बस वाडीकुरोली गावा जवळ आली
मुंबई – निष्ठावंत शिवसैनिक, माजी आमदार सीताराम दळवी यांचे आज निधन झाले. अंधेरी विधानसभा मतदारसंघातून १९९५ ला ते शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले होते.त्यापूर्वी ते मुंबई
मुरूड जंजिरापावसाळ्यात बंद असलेला मुरूडचा प्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग कालपासून पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आल्याची माहिती मुरूड – अलिबाग पुरातत्व विभागाचे अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली.पावसाळ्यात
संगमेश्वर- रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण येथील प्रवाशांची गेल्या २५ वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.एसटी महामंडळाने रत्नागिरी-पुणे ही रातराणी शिवशाही गाडी चिपळूणमार्गे १ ऑक्टोबरपासून
जळगाव-पाचोरा येथे २७ वर्षीय युवक लखन रमेशलाल वाधवानी गरबा खेळण्यासाठी एका मंडळात गेला होता. त्यावेळी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला. त्याला खासगी
भिवंडी- भिवंडी तालुक्यातील वालशिंद गावातील व्ही लॉजिस्टिकच्या गोदामाला आज सकाळी भीषण आग लागली . या गोदामात हायड्रोलिक ऑईल, कापड, प्लास्टिकच्या वस्तू आणि रसायनांचा मोठा साठा
मुंबई- मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उद्या रविवार ६ ऑक्टोबर रोजी मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. यामध्ये मुख्य मार्गावर ठाणे
पालघर – डहाणू तालुक्याच्या समुद्रकिनारी संशयित हालचाली करणारी बोट दिसल्याने किनारपट्टी भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही संशयित बोट शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष शोध मोहीम
मुंबई- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे गुरुवार १७ ऑक्टोबर रोजी ६ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या ६ तासांदरम्यान विमानतळावरुन कोणत्याही विमानाचे उड्डाण
मुंबई – अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून राज्य सरकारने केलेल्या नियुक्तीला आव्हान देणारी विजय पालांडे याची याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली. पालांडेवर दिल्लीस्थित
पश्चिम बंगाल म्हटले की, अलीकडच्या राजकारणातील मार्क्सवादी नेते ज्योती बसू आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी ही दोन नावे सहजी आठवतात. ममता बॅनर्जी आता 69