
अजिंठा,वेरुळ लेणी महोत्सव २ फेब्रुवारीपासून सुरू होणार
छत्रपती संभाजी नगर- शहरातील सोनेरी महाल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात येत्या २ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान वेरूळ अजिंठा महोत्सव आयोजित करण्यात आला
छत्रपती संभाजी नगर- शहरातील सोनेरी महाल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात येत्या २ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान वेरूळ अजिंठा महोत्सव आयोजित करण्यात आला
छत्रपती संभाजीनगर : “आर. बाल्की आणि अनुभव सिन्हा यांच्यासह आणखी काही बोटांवर मोजण्याइतके दिग्दर्शकांनी संवेदनशीलता जपत सामाजिक संदेश देणारे चित्रपट बनवले आहेत. या प्रकारचे चित्रपट
मुंबई- थर्टी फर्स्टच्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत परवानाकृत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी हॉटेल व रेस्तराँ असोसिएशन पश्चिम भारत (हरवी) यांनी राज्य सरकारकडे
पुणे- पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने २२ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १८ जानेवारी ते २५ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजित करण्यात
मुंबई – सुप्रिया प्रॉडक्शन्स आणि व्हिजन व्हॉईस एन ऍक्ट आयोजित ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धे’च्या प्राथमिक फेरीचा बिगुल वाजला असून ५ ते ७ जानेवारी २०२४ या कालावधीत
एकाचा मृत्यू, तीन गंभीर जखमी सांगली दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक रात्रभर प्रवास करून नवी मुंबईत दाखल झाले. मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या सांगलीच्या शिंदे गटातील युवा सेनेच्या
हस्तिनापूरच्या धृतराष्ट्र राजाची पत्नी, शंभर कौरवांची माता, शकुनीची बहीण, सुबल राजाची कन्या गांधारी हे महाभारतातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे. माता गांधारीचा प्रवास पाहता कधी ती
छत्रपती संभाजीनगर – राज्यातील मराठवाड्यात आतापर्यंतच्या पूर्ण पावसाळा हंगामात कुठेच दमदार पाऊस पडलेला नाही.आता तर पावसाने दडी मारल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे.
मुंबई- रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी तोडफोड केल्यावर मनसेने आता आंदोलनाचा नवीन मार्ग अनुसरला आहे. या महामार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनसेकडून २३ ते ३० ऑगस्ट रोजी मुंबई
वाशिम – वाशीम जिल्ह्यात मागील तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे नदीकाठच्या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात एकूण २,६७१.८५ हेक्टरवरील सोयाबीनसह विविध पिकांचे नुकसान झाले
मुंबई – राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून एक सही संतापाची हे अभियान राज्यभर राबवले जाणार असून आज त्याची सुरुवात झाली. या अभियानात राज
मुंबई- या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शिवाय दुर्घटनेत जखमी प्रवाशांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही करतो.
मुंबई – मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने बुधवारी ‘नो हॉंकिंग डे’ मोहीम राबवली. या मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र २,११६ चालक विनाकारण हॉर्न वाजवताना आढळून
मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांकडे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्याविरुद्ध विनयभंगाची
मुरूड जंजिरा –पावसाळा जवळ आल्याने समुद्रातील हवामान आणि पाण्याच्या हालचाली अकस्मात पणे बदलत आहेत. त्यामुळे सुरक्षितता म्हणून पर्यटकांना प्रसिद्ध जंजिरा जलदुर्ग आतून पाहण्यासाठी कुलूपबंद करण्यात
पुणे कारच्या धडकेत महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी कॉसमॉस बँकेचे संचालक मुकुंद लक्ष्मण अभ्यंकर (८६) यांना न्यायालयाने सहा महिने साधा कारावास व १२०० रुपये दंडाची शिक्षा
मुंबई दक्षिण मुंबईतील महानगर पालिकेच्या नायर दंत रुग्णालयात कर्मचारी सामूहिक रजा आंदोलन पुकारणार आहेत. चतुर्थी श्रेणी कामगारांची ४० टक्के रिक्त पदे, रिक्त पदांमुळे अन्य कर्मचाऱ्यांवर
जयंत पाटलांची प्रतिक्रिया मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची आयएल अँड एफएस कंपनीच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीने नऊ तास चौकशी केली. या चौकशीनंतर
अतिरिक्त लेन आणि ट्रॅफिक ब्लॉकपिंपरी, ता. २२ – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महामार्ग पोलीसांनी नवा पर्याय
भाईंदर- मिरा-भाईंदर शहरात महापालिकेच्या मराठी,हिंदी आणि गुजराती माध्यमाच्या एकूण ३६ शाळा आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासुन या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेशात बदल केला जाणार आहे.खासगी शाळांप्रमाणे
अमरावती – धामणगाव रेल्वे रेल्वे स्थानक परिसरात रात्री फिरायला गेलेल्या काकांना शोधताना पुतण्या आणि काका अचानक मागून आलेल्या रेल्वेच्या धडकेने ठार झाले. काल शुक्रवारी मध्यरात्री
ठाणे – ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम होणार असल्याने उद्या बुधवार १० मे रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत दिवा- मुंब्रा
मुंबई – लोक अल्पोपहारासाठी येतात, तिथे हर्बल हुक्का किंवा कोणत्याही हुक्क्याला आपोआप परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत मुंबई न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेने घेतलेला
मुंबई- सातारा दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दूरदृश्य प्रणालीद्वारे ( व्हीसी) मुख्यमंत्री सचिवालयातील ६५ फाईल्सचा निपटारा केला.मुख्यमंत्री सचिवालयात विविध विभागांच्या फाईल्स येत असतात.
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445