
पश्चिम रेल्वे प्रवाशांचे हाल शुक्रवारपर्यंत १७५ लोकल रद्द
मुंबई – राममंदिर रोड ते मालाड दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे सर्व चारही मार्गांवर रेल्वे गाड्यांसाठी ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादा लागू केली . यामुळे
मुंबई – राममंदिर रोड ते मालाड दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे सर्व चारही मार्गांवर रेल्वे गाड्यांसाठी ताशी ३० किलोमीटर वेगमर्यादा लागू केली . यामुळे
अमरावती – राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना अमरावतीच्या विमानतळावर वैमानिकाने उड्डाणाला नकार देत खाली उतरवले. परवानगी नसल्याने आपण उड्डाण करू शकत नाही असे वैमानिकाने सांगितले.उद्योगमंत्र्यांचे
मुंबई – राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून चंद्रपूर जिल्ह्यातील घुगूस येथे गेली अनेक वर्षे सुरू असलेली माउंट कार्मेल कॉन्व्हेंट ही खासगी उच्च माध्यमिक शाळा अहमदाबादच्या
मुंबई- राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक कामासाठी मुंबई महापालिका शाळेतील २ हजार शिक्षकांना तैनात करण्यात आले आहे. मात्र त्यांच्या शाळेतील प्रत्यक्ष गैरहजेरीमुळे शाळांतील शैक्षणिक कामावर परिणाम
चाकण :खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटयार्ड मध्ये डांगर भोपळा, काकडी, कांदा व लसणाची मोठी आवक झाली. पालेभाज्यांचे भाव गडगडले आहेत.
पुणे – मुसळधार पावसामुळे सभास्थानी चिखल होऊन पंतप्रधान मोदींचा रद्द झालेला पुणे दौरा आणि त्यामुळे न झालेला पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज अखेर ऑनलाईन पद्धतीने
मुंबई – भगवान महावीर यांच्या २५५० व्या निर्वाण महोत्सवानिमित्त मुंबईतील सर्व जैन संघांनी आयोजित केलेल्या महारथ यात्रेला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज वाळकेश्वर
यवतमाळ- गेल्या काही दिवसांपासून यवतमाळ शहरालगतच्या जंगलात पट्टेदार वाघ फिरतो आहे.वन विभागाच्या कॅमेऱ्यात हा वाघ कैद झाला आहे. त्यामुळे यवतमाळकरांची चिंता वाढली आहे. शहरालगत चारही
मुंबई- घाटकोपर पूर्वेला असलेल्या माता रमाबाई आंबेडकरनगर आणि कामराज नगर येथील झोपडपट्टीचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार आहे.कामासाठी ८४९८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री
पाटण – कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिला आहे.या धरणात प्रति सेकंद सरासरी २५,५९४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे
नाशिक -धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नाशिकच्या श्री कपालेश्वर महादेव मंदिरातील पाचही दानपेट्या सील करा,असा आदेश न्यायालयाने दिला आहे.या आदेशामुळे खळबळ उडाली आहे. श्री कपालेश्वर महादेव मंदिरात
अक्कलकोट- सध्या राज्याच्या अनेक भागात दमदार पाऊस होत असला तरी दक्षिण अक्कलकोट मात्र त्याला अपवाद ठरले आहे. या भागाकडे पावसाने पाठ फिरवली आहे.त्यामुळे अक्कलकोट स्टेशन,जेऊर,
मुंबई – मुलींना मोफत शिक्षण आणि आर्थिक मागासांना मोफत शिक्षण या योजनेखाली खासगी वैद्यकीय कॉलेजांमध्ये प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचा जवळजवळ 100 कोटी रुपयांचा परतावा शिंदे सरकारने
मुंबई – महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका डिसेंबर महिन्यात होतील, राष्ट्रपती राजवट लावून पुढील वर्षी जानेवारी महिन्यात निवडणुका होतील. या चर्चांना आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पूर्णविराम दिला.
मुंबई- उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेच्या काही तांत्रिक कामांसाठी उद्या रविवारी २९ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार
नाशिक- नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री रेणुका मातेचे मंदिर रात्री एकपर्यंत खुले राहणार आहे. या देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सवात लाखो भाविक
मुंबई – बॉलिवूडमधील लोकप्रिय कला दिग्दर्शक रजत पोतदार यांचे आज लंडनमध्ये निधन झाले.त्यांच्यासोबत काम केलेले लेखक आणि दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर
मुंबई- मागील चार दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे.काही जलाशय ओसंडून वाहत आहेत.या परिस्थितीत यंदा
पंढरपूर – पंढरीतील विठ्ठल-रखुमाईची नित्यपूजा,पाद्यपूजा,तुळशी पूजा,चंदन उटी पूजा मंदिर समितीकडून उपलब्ध असते.मात्र आता काही देश विदेशातील भाविकांसाठी मंदिर समितीने देवाच्या पूजेबाबत ‘ऑनलाईन बुकिंग’ची सोय उपलब्ध
ठाणे- अंबरनाथ एमआयडीसीला लागून असलेल्या वनक्षेत्रात दुर्मिळ पिसोरी जातीचे हरीण जखमी अवस्थेत आढळले. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिल्यानंतर वनाधिकारी वैभव वाळिंबे यांनी हरणाला ताब्यात घेऊन
वसई – वसई पूर्व येथील नवजीवन परिसरात खदानीत बुडून दोन मुलांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नवजीवन परिसरात अनेक खदानी
नाशिक – वणी येथील श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडाच्या घाट रस्त्यावर दरड प्रतिबंधक उपाय योजना केली जाणार आहे. या कामासाठी सोमवार ३० सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते
भिवंडी- प्रदीर्घ संघर्षानंतर आता राज्यातील यंत्रमागधारकांना वीजदरांत सवलत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शासन निर्णयानुसार २७ अश्वशक्तीपर्यंत यंत्रमाग असलेल्या यंत्रमागधारकांना ७५ पैसे व २७
छत्रपती संभाजीनगर – तिरुपतीच्या सुप्रसिध्द बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडवांमध्ये जनावरांची चरबी असल्याच्या मुद्यावरून वाद निर्माण झाला असताना आता तुळजापूरच्या तुळजा भवानी मंदिर संस्थानाने सावधगिरीचा उपाय