
मान्याचीवाडी आदर्श गावात घरांच्या छपरावर ऊर्जानिर्मिती
ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यामध्ये वसलेल्या मान्याचीवाडी या छोट्याशा आदर्श गावामध्ये राज्यातील पहिले सौरग्राम प्रकल्प उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.त्यामुळे आता या गावातील प्रत्येक
ढेबेवाडी – पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यामध्ये वसलेल्या मान्याचीवाडी या छोट्याशा आदर्श गावामध्ये राज्यातील पहिले सौरग्राम प्रकल्प उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.त्यामुळे आता या गावातील प्रत्येक
पाटण – तालुक्यातील ढेबेवाडी खोर्यात पावसाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे या भागातील वांग-मराठवाडी धरण तुडुंब भरले असून सांडव्यावरून वाहू लागले आहे. या धरणात पाण्याची
मुंबई – गेल्या 24 तासांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचे थैमान पाहायला मिळाले. सलग दोन दिवस पडणार्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना पूर आला. रस्ते आणि
पुणे – मनसेपाठोपाठ वंचितची साथ सोडून ठाकरे गटात प्रवेश करणारे वसंत मोरे यांच्या भाचा प्रतिक कोडितकरांना फोनवरून मनसे कार्यकर्त्याने वसंत मोरेंना जीवे मारण्याची धमकी दिली.
अहमदनगर -पुण्यापाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले. संगमनेर तालुक्यात दोन गरोदर महिलांना झिकाची लागण झाली आहे. तपासामध्ये दोन गरोदर महिलांचे रिपोर्ट
मुंबई -रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी उद्या 21 जुलै रोजी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा
मुरूड – मुरूड तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून विभिन्न भागातील भात शेती पाण्याखाली गेली आहे. शुक्रवारी रात्री 8 पासून शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 12 तासात
कोल्हापूर – राधानगरी, शाहुवाडी, गगनबावडा तालुक्यात मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीचे पाणी काल सायंकाळी तिसऱ्यांदा पात्राबाहेर आले. तर राधानगरी धरण
शाहूवाडी-कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी गावातील ग्रामदैवत असलेले म्हसोबा मंदिर मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले आहे.मोरी आणि ओढ्याचे पाणी मंदिरात शिरल्याने मंदिर पाण्यात बुडाले आहे. करंजोशी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर लाडका भाऊ योजना का नाही, असा प्रश्न अनेकांनी विचारला. त्यानंतर लाडका भाऊ योजनाही आम्ही आणली आहे,
मुंबई – सर्वात मोठी संगणक कंपनी मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हर यंत्रणेत अचानक बिघाड झाल्याने जगभरातील व्यवहार ठप्प होऊन खळबळ उडाली. संगणकांतील विंडो सिस्टमवर निळ्या रंगाची स्क्रीन झळकून
जळगाव – उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धारण असलेल्या गिरणा धरणात सध्या केवळ ११.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हतनूर धरणात ३३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाळ्याचे
मुंबई- मध्य रेल्वेने कर्नाक बंदर उड्डाणपुलाच्या कामासाठी उद्या शनिवार २० जुलै रोजी १२.३०ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत या चार तासांच्या कालावधीत विशेष मेगाब्लॉक घोषित केला आहे.त्यामुळे
चंद्रपूर – चंद्रपूरमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. मोहाडी नलेश्वर गावातील घरात ३ बिबटे शिरले. त्यांनी सहा जणांवर हल्ला करत त्यांना जखमी केले. त्यातील एका बिबट्याला
मुंबई- गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी प्रशासान ७ विशेष ट्रेन सोडणार आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. बाप्पाच्या आगमनासाठी हजारो चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे दरवर्षी
मुंबई – मुंबईसह राज्यभरात कालप्रमाणे आजही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे. या पावसाचा फटका उपनगरीय रेल्वेलाही बसला असून मध्य रेल्वेची
सोलापूर – एसटी चालकाला फिट आल्याने त्याचे एसटीवरचे नियंत्रण सुटले. त्यामुळे एसटी रस्त्याजवळील शेतात पलटी झाली. या अपघातात ३५ ते ४० प्रवासी जखमी झाले असून
पुणे: पुण्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असतानाच पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांनाच डेंग्यू झाल्याची लक्षणे दिसत आहेत. भोसले यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
पुणे- गावातील व्यक्तीचा अंत्यविधी झाल्यानंतर परतत असताना भरधाव ट्रकने चिरडल्याने ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ८ जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज सकाळी
मुंबई -महाराष्ट्र पोलिसांना १२ नव्या फॉरेन्सिक व्हॅन मिळणार असून या व्हॅन नागपूर, मुंबई आणि नवी मुंबई शहरांना देण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. राज्य सरकारकडून फॉरेन्सिक
मुंबई – ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, डहाणू आणि रायगड या पट्ट्यातील प्रवाशांसाठी सर्वाधिक उपयुक्त असलेल्या रोहा-दिवा मेमूच्या वेळापत्रकात मध्य रेल्वेने बदल केला आहे. ही गाडी
मुंबई- वरळीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव आणि ‘बेस्ट’ बसेसच्या समस्यांमुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या समस्यांचा आढावा घेऊन तातडीने या समस्या
मुंबई- पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पिंपरी-चिंचवडचा अतिरिक्त पदभार सांभाळताना परवानाधारक तमाशाच्या फडाविरुद्ध बेकायदा कारवाई केली; तसेच तमाशाचा खेळ चालू देणार नाही,अशी धमकी दिल्याचा
मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला पक्षनिधी स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. शरद पवार यांच्या
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445