News

‘खोटं बोलण्याची राऊतांची सवयच !’ मंत्री दिपक केसरकरांची जहरी टीका

सावंतवाडी- आजगावला आमच्या जमिनी पूर्वीपासून आहेत आणि त्या व्यतिरिक्त कुठल्याही जमिनीवर मायनिंग प्रकल्प नाही. त्यामुळे असे काही खोटे बोलायचे आणि रेटून बोलायचे ही पध्दतच झाली

Read More »
News

विशाळगडावरील हिंसाचारानंतर शाहू महाराजांकडून पाहणी

कोल्हापूर- विशाळगडावरील अतिक्रमण हटावा ही मागणी करीत संभाजी राजे यांनी काल आंदोलन केले . त्यावेळी विशालगडावर हिंसाचार झाला . त्यानंतर आज त्यांच्या विरोधात भूमिका घेत

Read More »
News

गोविंद पानसरे हत्याप्रकरणी वीरेंद्र तावडेला पुन्हा अटक

कोल्हापूर – कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ.वीरेंद्र तावडे याचा जामीन कोल्हापूर सत्र न्यायालयाने रद्द करून त्याला अटक करण्याचे आदेश दहशतवाद विरोधी पथकाला

Read More »
News

रानसई धरण तुडुंब भरले! उरणकरांचा पाणीप्रश्न मिटला

उरण- मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील एमआयडीसीचे रानसई धरण तुडुंब भरून वाहू लागले आहे.त्यामुळे उरणकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे.या धरणाची पाणीपातळी ११६.५ फूट

Read More »
News

मुंबईत रस्त्यांच्या कंत्राटासाठी ९ टक्के अधिक दराने निविदा

मुंबई- मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी दुसर्‍यांदा निविदा प्रक्रिया राबविली होती.त्यामध्ये एका कंत्राटदाराने १६०० कोटींच्या कंत्राटासाठी चक्क ९ टक्के अधिक दराने निविदा भरली

Read More »
News

रत्नागिरीत मुसळधार पाऊस! दरड कोसळली कोकण रेल्वे 24 तास ठप्प! प्रवाशांचे हाल

चिपळूण – रत्नागिरी जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि रेल्वे रुळांवर दरड कोसळल्याने कोकण रेल्वे काल सायंकाळपासून सुमारे चोवीस तास ठप्प झाली.

Read More »
News

शरद पवारांवर जहरी टीका केल्यानंतर भुजबळांची शरद पवारांकडेच धाव

बारामती – बारामतीचे पाणीच मोठे न्यारे आहे. तिथे जाणारे भले भले गोंधळून जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीत जाऊन पवार काका-पुतण्यावर गंभीर आरोप करीत या

Read More »
News

कॅम्लिन समूहाचे प्रमुख सुभाष दांडेकर यांचे निधन

मुंबई – शालोपयोगी साहित्य आणि जलरंगांच्या क्षेत्रातील आघाडीची कंपनी कॅम्लिन उद्योगसमूहाचे आधारस्तंभ, प्रसिद्ध उद्योजक सुभाष दांडेकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.दांडेकर

Read More »
News

नवीन राज्यपालांची नियुक्ती रमेश बैस यांची मुदत संपणार

मुंबई- राज्याचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांची मुदत २८ जुलैला संपणार असून राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती केली जाईल. मोदी सरकारच्या काळात मंत्रीपद भूषवलेल्या काहींना लोकसभेत

Read More »
News

सातही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ मुंबईतील पाणीसंकट दूर होणार

मुंबई – मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सातही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने मुंबईचे पाणीसंकट दूर होण्याची चिन्हे आहेत.मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा

Read More »
News

आदित्य ठाकरेंचा विधानसभानिहाय दौरा

मुंबई- ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे १६ जुलैपासून विधानसभा निहाय दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. लोकसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीकडून आता विधानसभेची तयारी सुरु झाली आहे. ठाकरे

Read More »
News

राज्यातील काही भागात पावसाची विश्रांती कोकणात संततधार! विदर्भात अति जोरदार

मुंबई – गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. आज पावसाने काही भागात विश्रांती घेतली असली तरी कोकणात संततधार सुरुच असून विदर्भात

Read More »
News

पुण्यात झिका पाठोपाठ डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ

पुणे – पुणे शहरात झिका रुग्णांची संख्या २३ वर पोहोचली आहे. तर महिन्याभरात डेंग्यूचे २१६ संशयित रुग्ण आढळले आहेत. पुण्यात झिका पाठोपाठ डेंग्यूचा कहर झाला

Read More »
News

‘बिद्री’चे अध्यक्ष के पी पाटील यांनी मुंबईत अजित पवारांची भेट घेतली

मुंबई – बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पावर केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली.

Read More »
News

कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर दोन गावांचा संपर्क तुटला

सांगली – सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात कृष्णाकाठ परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस बरसत आहे. यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी कृष्णा नदीचे पाणी

Read More »
News

उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात विश्वासघात करणारा हिंदुत्ववादी नसतो

मुंबई – उद्धव ठाकरे यांच्यासोबत विश्वासघात झाला. जोपर्यंत ते मुख्यमंत्री पदावर पुन्हा विराजमान होत नाहीत तोपर्यंत लोकांच्या मनातील दुःख कमी होणार नाही अशी प्रतिक्रिया शंकराचार्य

Read More »
News

अंजनेरी गडावर अडकलेल्या १० पर्यटकांची सुखरूप सुटका

नाशिक – नाशिकच्या अंजनेरी गडावर अडकलेलया १० पर्यटकांची अथक प्रयत्नानंतर सुखरूप सुटका करण्यात आली. हे पर्यटक काल अंजनेरी गडावर फिरायला गेले होते. मात्र दुपारच्या सुमारास

Read More »
News

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात रस्त्यांवर खड्डे! वाहनचालकांना अपघाताची भीती

ठाणे – रस्ते खड्डेमुक्त करू, नागरिकांना चांगले रस्ते देऊ अशी घोषणा करणाऱे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे नागरिकांचा

Read More »
News

अलिबाग कार्ले खिंडीत एसटीला भीषण अपघात

अलिबाग- अलिबाग कार्ले खिंड येथील वळणावर एसटी बसचा भीषण अपघात झाला. हा अपघात आज सकाळी सातच्या सुमारास झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Read More »
News

ईडीने धाडीवर धाडी टाकलेल्या हसन मुश्रीफांच्या नव्या रुग्णालयाचे भूमिपूजन अमित शहा करणार

बारामती – राष्ट्रवादीचे आमदार आणि सध्या मंत्री असलेले हसन मुश्रीफ यांच्यावर विरोधी राष्ट्रवादी पक्षात असताना भाजपाचे किरीट सोमय्या यांनी 125 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला.

Read More »
News

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा जीआर निघाला

मुंबई- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा शासकीय जीआर निघाला आहे. या योजनेद्वारे राज्यातील जनतेला सरकार देवदर्शन घडवून आणणार आहे. या योजनेसाठी पात्र व्यक्तीच्या प्रवासाचा, राहण्याचा आणि

Read More »
News

महाराष्ट्रातील ४ वाघ राजस्थानला पाठविणार

मुंबई- वाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्रातून ४ वाघ राजस्थानला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदल्यात महाराष्ट्राला काही पक्षी दिले जाणार आहेत.देशात सर्वात जास्त

Read More »
News

विमानतळाचे नवे टर्मिनल सुरू पुण्याच्या संस्कृतीची छाप

पुणे – पुणेकरांना प्रतिक्षा असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळाचे विस्तारित टर्मिनल आजपासून कार्यान्वित झाले. या टर्मिनलमधून वर्षाला ९० लाख प्रवाशांना ये-जा होणार आहे. अत्याधुनिक सोईसुविधांसह पुण्याच्या संस्कृतीची

Read More »
News

लाडकी बहीण अर्ज भरायची घाई नको अजित पवार यांचे आवाहन

पुणे- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत सुरुवातीला १५ जुलै होती. मात्र, अंगणवाडी, ग्रामपंचायती, सेतू केंद्र आणि सरकारी कार्यालयांमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होत असल्याचे

Read More »