
लालबागमध्ये सद्गुरु भालचंद्र महाराजांचा पुण्यतिथी कार्यक्रम
मुंबई- श्री सद्गुरु भालचंद्र महाराज यांची ४७ व्या पुण्यतिथीचा ५ दिवसीय कार्यक्रम आजपासून कणकवलीतील त्यांच्या समाधीस्थळी सुरू झाला असून हा कार्यक्रम ८ डिसेंबरपर्यंत संपन्न होणार

मुंबई- श्री सद्गुरु भालचंद्र महाराज यांची ४७ व्या पुण्यतिथीचा ५ दिवसीय कार्यक्रम आजपासून कणकवलीतील त्यांच्या समाधीस्थळी सुरू झाला असून हा कार्यक्रम ८ डिसेंबरपर्यंत संपन्न होणार

सांगली- सांगलीतील हरिपूर रोडवरील तेलंगकृपा बंगल्यासमोर दोन इसमांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाची धारदार शस्त्राचे वार करून हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. मृत

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला गोळ्या झाडून हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांना २६ आरोपींना अटक करण्यात

नवी मुंबई- नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये लसणाचे भाव वाढले.गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत लसणाच्या दरात प्रतिकिलो २० रुपयांची वाढ झाली.आवक कमी झाल्यामुळे बाजारात लसणाचा भाव वाढला

कोल्हापूर- शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन परतत असताना तरुणीचा दुचाकीवरील ताबा सुटून रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळली. या अपघात दुचाकीस्वार तरुणीचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू

मुंबई – निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतरही महाराष्ट्रात गेले आठ-दहा दिवस जे काही धिंडवडे चालले आहेत तो महाराष्ट्र लुटण्याचा ट्रेलर सुरू आहे,अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या ६० हजार कर्मचाऱ्यांपैकी अर्ध्याहून अधिक कर्मचारी पगार कपातीच्या धसक्याने पुन्हा कामावर परतले आहेत. पालिका कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा

सोलापूर – संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले सोलापूर जिल्हा माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावातील बॅलेट पेपरवर होणारे मतदान पोलिसांनी प्रचंड दबाव टाकून बंद पाडले. त्यासाठी पोलिसांनी

मुंबई – विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन आठवडा उलटल्यानंतर उद्या अखेर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे कळणार आहे. उद्या भाजपाच्या आमदारांची मुंबईत बैठक असून, या बैठकीत

नाशिक – लासलगाव, मनमाड, नांदगाव आदी बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याच्या सरासरी दरात प्रति क्विंटल ८०० ते १००० रुपयांची घसरण झाली आहे. तर गेल्या आठवड्यात लाल

मुंबई – भारतीय शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली. त्यामुळे दोन्ही प्रमुख निर्देशांक वाढीसह बंद झाले.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५९७ अंकांनी

मुंबई –अनेक मातब्बर क्रिकेटपटूंचे दिग्गज प्रशिक्षक द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मृती स्मारकाचे शिवाजी महाराज पार्कमध्ये अनावरण करण्यात आले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि मनसेप्रमुख या

नाशिक- अजित पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली. त्या बैठकीत स्ट्राइक रेटबाबतचा विषय निघाला. याबाबतीत राज्यात एक नंबरवर भाजपा आहे तर दोन नंबरला आम्ही आहोत. तीन

सातारा – राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अचानक वाढलेली मतदानाची टक्केवारी व ईव्हीएम व्हीव्हीपॅट बद्दल महाविकास आघाडीतील नेत्यांकडून तक्रारी आल्या आहेत. कोरेगाव मतदारसंघातील पराभूत उमेदवार

मुंबई – विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळूनदेखील सरकार स्थापन करण्यास विलंब लावल्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा भाजपावर सडकून टीका केली.

मुंबई – महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला आझाद मैदानावर होणार हे निश्चित झाले आहे. मात्र अजून मुख्यमंत्री कोण होणार आणि शिंदे गटाला काय मिळणार ते

मुंबई- वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक दिली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

अमरावती – अमरावतीत दर्यापूर-अकोला मार्गावर अपघात झाला असून दोन कारची समोर समोर धडक बसली. यात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर इतर ३ जण

नाशिक – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत काल झालेल्या परीक्षेवेळी एका केंद्रावर २८ वर्षीय परीक्षार्थीला अचानक प्रसुतीकळा सुरू झाल्या. यावेळी प्रशासनाची धावपळ झाली. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत

कोल्हापूर – कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी माजी खासदार संजय मंडलिक यांचे बॅनर लागले आहेत.’जिल्ह्यातील महायुतीच्या विजयाचे शिल्पकार’, ‘खरे दादा’, ‘किंगमेकर’ असा मजकूर या बॅनरवर आहे.

पुणे – पुण्यातील कोथरूड भागातून बेपत्ता झालेल्या अठरा वर्षीय विराज फड या तरुणाचा मृतदेह रायगडमधील देवकुंड दरीत आढळला. ताम्हिणी घाटातील देवकुंड व्हयू पॉइंट दरीतून ३०

नागपूर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट संबोधून गंभीर आरोप करणाऱ्या काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मुंबई : घाटकोपर येथील फलक दुर्घटनेप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर इगो मीडियाचा मालक भावेश भिंडेने निर्दोष असल्याचा दावा केला आहे.घाटकोपर फलक दुर्घटनेनंतर जनतेत निर्माण झालेला संताप कमी

नाशिक – श्रीलंका सरकारने कांदा शुल्क कमी केल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. नाशिकसह देशातील सुमारे ९ टक्के कांदा श्रीलंकामध्ये निर्यात होतो. आयात