
संसद परिसरात काँग्रेसचे काळी जॅकेट घालून आंदोलन
नवी दिल्ली – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी व काँग्रेस खासदारांनी अदानीविरोधात काळी जॅकेट घालून संसद परिसरात आंदोलन केले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा

नवी दिल्ली – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी व काँग्रेस खासदारांनी अदानीविरोधात काळी जॅकेट घालून संसद परिसरात आंदोलन केले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा

नाशिक- द्राक्ष बागायतदारांनी कडाक्याच्या थंडीचा धसका घेतला असताना काल रात्री अवकाळी पाऊस पडल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांवर डावण्या,

मुंबई- वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा आणि त्याचा ड्रायव्हर राजऋषी बिडावत यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या दोघांनी सर्वोच्च

पुणे- पुणे शहरात दोन दिवसांत पाच हत्यांच्या घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनांमुळे पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.पहिली

सावंतवाडी – तालुक्यातील कुणकेरी लिगाचीवाडी येथील दत्त मंदिरात येत्या शनिवारी ७ डिसेंबरपासून २७ व्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच दत्त जयंती दिवशी

कोल्हापूर- काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्याला पनोरी येथील बोगद्याशेजारी तांबर नावाचा शेतकालवा पात्राच्या तळभागातून भले मोठे भगदाड पडले. यातून लाखो लिटर पाणी वाया जाऊन हजारो हेक्टर

मुंबई- भारतातील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून लागू होणारा वेतन करार यावर्षी २७ सप्टेंबर रोजी मुंबईत झाला होता.मात्र कायद्यानुसार झालेल्या या वेतन

जालना – मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास महायुती सरकार सत्तेत येऊनही त्यांना आनंद मिळू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. मराठा समाज जेवढा

मुंबई – हरिद्वारमध्ये माझे अपहरण करण्यात आले होते.अपहरणकर्त्यांनी माझ्याकडून साडेसात लाख रुपये खंडणी उकळली आणि माझी सुटका केली. हा प्रसिध्दीसाठी केलेला स्टंट नव्हता, असे स्पष्टीकरण

मुंबई – देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या तीन कार्यालयांवर काल जीएसटी विभागाने छापे टाकले. ही छापेमारी आज दुसर्या दिवशीही सुरुच होती.जीएसटी

मुंबई – महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी उद्या आझाद मैदानावर होईल हे जाहीर झाले आहे. अजित पवार उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार हे

मुंबई- राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. उद्या मुंबईत आझाद मैदानावर सायंकाळी ५ वाजता नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यानिमित अनेक मान्यवर

मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राज्याच्या विविध भागात मोठा जल्लोष करण्यात आला. मुंबईच्या भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडून व महिलांनी

जळगाव – ईव्हीएमवर मतदान घेण्याच्या विरोधात जळगावमध्ये आज जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. महात्मा गांधी उद्यान येथून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना

मुळशी – कुस्ती क्षेत्रात नाव कमावलेल्या माण येथील राष्ट्रीय खेळाडू कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान विक्रम पारखी (३०) याचा हृदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. जिममध्ये व्यायाम

मुंबई- श्री सद्गुरु भालचंद्र महाराज यांची ४७ व्या पुण्यतिथीचा ५ दिवसीय कार्यक्रम आजपासून कणकवलीतील त्यांच्या समाधीस्थळी सुरू झाला असून हा कार्यक्रम ८ डिसेंबरपर्यंत संपन्न होणार

सांगली- सांगलीतील हरिपूर रोडवरील तेलंगकृपा बंगल्यासमोर दोन इसमांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाची धारदार शस्त्राचे वार करून हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. मृत

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरला गोळ्या झाडून हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांना २६ आरोपींना अटक करण्यात

नवी मुंबई- नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये लसणाचे भाव वाढले.गेल्या काही आठवड्यांच्या तुलनेत लसणाच्या दरात प्रतिकिलो २० रुपयांची वाढ झाली.आवक कमी झाल्यामुळे बाजारात लसणाचा भाव वाढला

कोल्हापूर- शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन परतत असताना तरुणीचा दुचाकीवरील ताबा सुटून रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळली. या अपघात दुचाकीस्वार तरुणीचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू

मुंबई – निर्विवाद बहुमत मिळाल्यानंतरही महाराष्ट्रात गेले आठ-दहा दिवस जे काही धिंडवडे चालले आहेत तो महाराष्ट्र लुटण्याचा ट्रेलर सुरू आहे,अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या ६० हजार कर्मचाऱ्यांपैकी अर्ध्याहून अधिक कर्मचारी पगार कपातीच्या धसक्याने पुन्हा कामावर परतले आहेत. पालिका कर्मचाऱ्यांना कामावर पुन्हा

सोलापूर – संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेले सोलापूर जिल्हा माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावातील बॅलेट पेपरवर होणारे मतदान पोलिसांनी प्रचंड दबाव टाकून बंद पाडले. त्यासाठी पोलिसांनी

मुंबई – विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन आठवडा उलटल्यानंतर उद्या अखेर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे कळणार आहे. उद्या भाजपाच्या आमदारांची मुंबईत बैठक असून, या बैठकीत