
राज्यात पावसाचा धुमाकूळ! 6 जणांचा मृत्यू! मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी 48 तास रेड अलर्ट
मुंबई- राज्यात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरीला 48 तासांचा रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबई-ठाण्यात उद्या शाळा,






















