
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचे संकेत दिल्यानंतर या

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचे संकेत दिल्यानंतर या

मुंबई- मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील विलेपार्ले पूर्व येथील श्री 1008 पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर महानगरपालिकेने तोडक कारवाई केली. हे मंदिर अनधिकृत असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिल्यानंतर नियमानुसार

नवी मुंबई- नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील ३० एकरावर असलेला संपूर्ण डीपीएस तलाव यापुढे फ्लेमिंगोच्या संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्र असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य

सांगली – शहरातील माधवनगर रस्त्यावरील शिवोदयनगर येथे असलेल्या संत बाळूमामा मंदिरात सोमवार २१ एप्रिलपासून भव्य यात्रा सुरू होणार आहे. २७ एप्रिलपर्यंत चालणार्या या यात्रोत्सवात दररोज

मुंबई- जपान देश भारताला दोन शिंकानसेन ट्रेन म्हणजेच बुलेट ट्रेन भेट देणार आहे. त्यांचा वापर मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या निरीक्षणासाठी केला जाणार आहे. इ ५,

मुंबई – चेंबूरमध्ये मेट्रो रेल्वेचे काम सुरू असताना अमर महल जंक्शन येथे १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला धक्का बसल्याने आज पहाटे जलवाहिनी फुटली. त्यामुळे लाखो लिटर

Samruddhi Expressway | मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा अखेरचा 76 किमीचा टप्पा – इगतपुरी ते ठाण्यातील अमाने हा मार्ग – लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. महाराष्ट्र दिनी

Shirish Valsangkar | सोलापूर येथील सुप्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर (Neurologist Shirish Valsangkar) (वय ६५) यांनी शुक्रवारी (ता. १८) रात्री सोलापूर शहरातील मोदी परिसरातील त्यांच्या

बीड – सरपंच संतोष देशमुख हत्येसह एकामागोमाग एक हादरवणार्या गुन्हेगारी घटनांमुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात आता एका वकील महिलेला अमानुष मारहाणीची घटना

मुंबई – विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवार २० एप्रिल रोजी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ असा पाच तास

मुंबई – राज्यातील शालेय शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. मालेगाव तालुक्यातील अजंग

नाशिक- नाशिकमध्ये तापमान ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यामुळे उष्णतेची लाट जाणवत आहे. हवामान विभागाने येत्या २२ एप्रिलपर्यंत नागरिकांना उष्णतेपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.काल

मुंबई – अभिनेता सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांची मुख्य भूमिका असलेला जाट हा चित्रपट १० एप्रिल २०२५ ला प्रदर्शित झाला. परंतु हा चित्रपट प्रदर्शनानंतर

मुंबई- राज्यात ज्या तालुक्यांमध्ये बाजार समित्या नाहीत, अशा ६५ तालुक्यांत कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत पणन मंडळामार्फत

MPSC Exam 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission – MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर

Raj Thackeray | नवीन शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी केली जात आहे. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार आता महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय

Bombay HC summons Maharashtra CM Devendra Fadnavis | मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना निवडणूक याचिकेप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.

मुंबई- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा तीन दिवसांसाठी खासगी दौऱ्यावर दरे गावी दाखल झाले आहेत. त्यांच्या प्रत्येक गावच्या दौऱ्यावेळी त्यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते.

कर्जत- रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील पाच वर्षांच्या दोन निरागस मुलींवर स्कूलबसच्या क्लीनरने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात करण दीपक पाटील (24) याच्यावर पोक्सो

NEP 2020 recommendations for school education | राज्यातील मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 5 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदी ही तिसरी भाषा म्हणून

Marathi Language Row | गेल्याकाही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेचा मुद्दा गाजत आहे. प्रामुख्याने बँकांमध्ये कर्मचाऱ्यांनी मराठी भाषेचा वापर करावा, यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागणी केली

Prison Compensation Policy | महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) राज्यातील कारागृहांमध्ये कैद्यांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना भरपाई (Prison Compensation Policy) देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य

Property Registration Fees | महाराष्ट्र सरकारने मालमत्ता नोंदणी शुल्क (Property Registration Fees) मध्ये महत्त्वाची वाढ केली आहे, ज्यामुळे नागरिक आणि सेवा पुरवठादारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त

Maharashtra Cabinet Decision | राज्यातील मालमत्ताधारकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी आणि कर प्रक्रियेला सुलभ करण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने (Maharashtra Cabinet) एक नवीन अभय योजना (Tax Amnesty