
ईव्हीएम विरोधात महानुभाव पंथ व वारकरी आंदोलन करणार! शुक्रवारी भव्य मोर्चा
नाशिक – विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या अति प्रचंड यशामुळे जनतेत ईव्हीएमवर संशय व्यक्त होत आहे. ईव्हीएम विरोधात आंदोलने पेटत असताना आता महानुभाव पंथ आणि वारकरी ईव्हीएम

नाशिक – विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या अति प्रचंड यशामुळे जनतेत ईव्हीएमवर संशय व्यक्त होत आहे. ईव्हीएम विरोधात आंदोलने पेटत असताना आता महानुभाव पंथ आणि वारकरी ईव्हीएम

सांगली – कवठे महांकाळ तालुक्यातील घोरपडी फाट्याजवळ आज सकाळी एका मोटारीचा टायर फुटल्याने अपघात झाला. यामध्ये १ महिला जागीच ठार झाली, तर ३ जण गंभीर

नवी दिल्ली – वादळी ठरत असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज आणखी एक मोठी घटना घडली. विरोधकांच्या इंडिया आघाडीने आज राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात

मुंबई – घाटकोपर येथील महाकाय फलक दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला सत्र न्यायालयाने १९ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता.सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला

पुणे – सतीश वाघ हत्या प्रकरणात पोलिसांनी पवन शर्मा नावाच्या एका संशयितास आज वाघोली परिसरातून अटक केली. तर अन्य चौघांचा शोध शुरू आहे. पुण्यातील भाजपा

धाराशिव – सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी एका ट्रकने शाळकरी मुलाला धडक दिली.या अपघातात अर्णव सोनवणे (१२) याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक

संगमनेर- बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराच्या विरोधात संगमनेरमध्ये आज हिंदू संघटनेने मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये आमदार सत्यजीत तांबे, संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि बाळासाहेब थोरात यांची

कोल्हापूर – कागल तपासणी नाका अदानी ग्रुपच्या माध्यमातून चालविला जाणार आहे. उद्या सकाळी ७ वाजताच्या सुमारास प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा नाका सुरु होणार आहे.पुणे-बंगळूरू

इचलकरंजी- राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच इचलकरंजीच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या सुळकूड पाणी योजनेचा नेत्यांना विसर पडू लागला आहे. सध्या या योजनेवर कुणीच बोलायला तयार नाही. माजी

पंढरपूर – देशातील उज्जैन व तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपूर येथे कॉरिडॉर करण्यासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील आहे. मात्र,येथील स्थानिक व्यापारी व नागरिक आणि महाविकास आघाडीनेदेखील यास

मुंबई – भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांची आज विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर सत्ताधारी आणि विरोधकांची भाषणे झाली. यातील

नागपूर- महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स’तर्फे (ओसीडब्ल्यू) उद्या शहरातील विविध भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पेंच ४ एक्स्प्रेस फीडरवर २० तास शटडाऊन असल्याने उद्या

आग्रा- आग्रा येथील खेरिया विमानतळ बाँम्बने उडवण्याच्या धमकीचा ईमेल आल्यामुळे विमानतळावर तातडीने तपासणी करण्यात आली. या ठिकाणी आक्षेपार्ह काहीही सापडले नाही. ही केवळ धमकीच असल्याचे

मुंबई – देशभरात रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी सर्वाधिक वापरली जाणारी IRCTC.CO.IN ही वेबसाईट आज सकाळी तासभरासाठी ठप्प झाली होती. यावेळी सायबर हल्ल्याची शंका उपस्थित झाली

नवी दिल्ली- देशातील लघु आणि अल्प भू धारक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जांमध्ये गेल्या तीन वर्षांत वाढ झाली आहे, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

मुंबई- जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून त्यांनी

मुंबई- साखर कामगारांचे थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटनेने १६ डिसेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी

अहमदाबाद – गुजरात राज्यातील जुनागढ परिसरात आज सकाळी कार अपघात झाला. या घटनेत दोन कार एकमेकांवर समोरासमोर आदळल्या. यामध्ये परीक्षेला जात असलेल्या पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरमधी क्रांती चौकात आज ईव्हीएमविरोधात आंबेडकरी संघटनेने आंदोलन केले. यावेळी बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घ्या, अशी मागणी करत ईव्हीएमनचे प्रतिकात्मक दहन केले.

पणजी – संजीवनी साखर कारखान्यातील १६९ कर्मचाऱ्यांबाबत अंतिम निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे.संजीवनी साखर कारखाना बंद असल्याने तेथे कार्यरत ९१ कायमस्वरूपी आणि ७८ कंत्राटी अशा

पुणे- भाजपाचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (५८) यांचे शेवाळवाडीतील, फुरसुंगी फाट्यावर सकाळी ६ वाजताच्या सुमारास अपहरण झाले. ही अपहरणाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

नाशिक- नाफेडच्या माध्यमातून उन्हाळी कांद्याऐवजी लाल कांदा बाजारात विक्रीसाठी पाठवून शासनाची, शेतकऱ्यांची व ग्राहकांची फसवणूक होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भारतीय

मुंबई – विरोधकांकडून ईव्हीएमवर वारंवार शंका उपस्थित केली जात आहे. तर सत्ताधारी महायुतीकडून ईव्हीएमचे समर्थन केले जात आहे. शेतकरी नेते सदा खोत आणि भाजपा आमदार

मुंबई – आज विधान भवनात पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी ईव्हीएमबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले की, झारखंड, कर्नाटक, लोकसभा निवडणूक, प्रियंका गांधी यांचा विजय हे सर्व