
गुजरातचे माजी मुख्यमंत्री रुपाणी व सीतारामन भाजपाचे निरीक्षक! मुंबईला येणार! शिंदेंचे पुन्हा मौन
मुंबई – महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला आझाद मैदानावर होणार हे निश्चित झाले आहे. मात्र अजून मुख्यमंत्री कोण होणार आणि शिंदे गटाला काय मिळणार ते

मुंबई – महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला आझाद मैदानावर होणार हे निश्चित झाले आहे. मात्र अजून मुख्यमंत्री कोण होणार आणि शिंदे गटाला काय मिळणार ते

मुंबई- वंचित बहुजन आघाडीने राज्यभरात ईव्हीएम विरोधी जनआंदोलनाची हाक दिली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

अमरावती – अमरावतीत दर्यापूर-अकोला मार्गावर अपघात झाला असून दोन कारची समोर समोर धडक बसली. यात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर इतर ३ जण

नाशिक – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत काल झालेल्या परीक्षेवेळी एका केंद्रावर २८ वर्षीय परीक्षार्थीला अचानक प्रसुतीकळा सुरू झाल्या. यावेळी प्रशासनाची धावपळ झाली. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत

कोल्हापूर – कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी माजी खासदार संजय मंडलिक यांचे बॅनर लागले आहेत.’जिल्ह्यातील महायुतीच्या विजयाचे शिल्पकार’, ‘खरे दादा’, ‘किंगमेकर’ असा मजकूर या बॅनरवर आहे.

पुणे – पुण्यातील कोथरूड भागातून बेपत्ता झालेल्या अठरा वर्षीय विराज फड या तरुणाचा मृतदेह रायगडमधील देवकुंड दरीत आढळला. ताम्हिणी घाटातील देवकुंड व्हयू पॉइंट दरीतून ३०

नागपूर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट संबोधून गंभीर आरोप करणाऱ्या काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मुंबई : घाटकोपर येथील फलक दुर्घटनेप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर इगो मीडियाचा मालक भावेश भिंडेने निर्दोष असल्याचा दावा केला आहे.घाटकोपर फलक दुर्घटनेनंतर जनतेत निर्माण झालेला संताप कमी

नाशिक – श्रीलंका सरकारने कांदा शुल्क कमी केल्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. नाशिकसह देशातील सुमारे ९ टक्के कांदा श्रीलंकामध्ये निर्यात होतो. आयात

मुंबई – मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवरील फोर्टिस हॉस्पिटलजवळ रात्री उशिरा भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने महिलेचा मृत्यू झाला. अमृता पूनमिया (३४), असे मृत महिलेचे नाव असून

मुंबई – काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या दरे गावी विश्रांती घेतल्यानंतर आज अखेर मुख्यमंत्रिपदाबाबत मौन सोडले. दरे गावाहून ठाण्याकडे निघण्यापूर्वी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना

कडेगाव – मणिपूर राज्यातून उडालेल्या ससाण्याने ७,३०० किलोमीटरचा प्रवास केल्याची माहिती उघडकीस आली आहे. सॅटेलाईट टॅग लावलेला हा अमुर ससाणा या प्रवासात सांगलीत थांबला. नतर

सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी गावात स्वखर्चाने मतपत्रिकेद्वारे गावापुरते प्रतिरुप मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी शासकीय यंत्रणा मिळावी यासाठी केलेली

बुलडाणा- बुलडाणा तालुक्यातील संवेदनशील स्थळ म्हणून ओळख असलेल्या धाड गावात टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत काल रात्री उशिरा फटाके उडवण्यावरून दोन गटांत वाद झाला आणि

नांदेड- नांदेड शहरालगत असलेल्या सिडको एमआयडीसी परिसरातील तिरुमला ऑईल कंपनीला आग लागल्यामुळे परिसरात एकाच धावपळ उडाली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी कंपनीचे मोठे

ठाणे – ज्या मतदान यंत्रात मतदान झाले, त्या मतदान यंत्रातील माहिती नष्ट करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी

पुणे: नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आघाडीने मोठ्या प्रमाणावर जागा जिंकल्या. त्यानंतर अनेक ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केल्या

मुंबई – पोर्नोग्राफी प्रकरणी उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला ईडीने समन्स बजावून उद्या चौकशीसाठी मुंबई ईडी कार्यालयात सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे

देवगड – कुणकेश्वर-वरचीवाडी येथील आंबा बागायतदार नामदेव चंद्रकांत धुरी व राजाराम चंद्रकांत धुरी या दोन बंधूंनी हापूस आंब्याच्या पहिल्या दोन पेट्या सांगली येथील एमएबी मार्केटला

मुंबई- २००५ मध्ये नारायण राणे यांची सभा उधळल्याच्या प्रकरणात शिवसेना नेते आमदार अनिल परब, मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव, बाला नर यांच्यासह ४८ शिवसैनिकांची सबळ

नंदूरबार- शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांच्यावर अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.हा गुन्हा खोटा असल्याने अक्कलकुवा आणि खापर गावात व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवून

नांदेड – नांदेड जिल्ह्यात यंदाही कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडलेली आहे. चांगल्या बाजारभावाच्या प्रतिक्षेत अनेक शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. सद्यस्थितीत कापूस बाजारभावात चढउतार

बुलडाणा -बुलडाणा तालुक्यातील संवेदनशील स्थळ म्हणून ओळख असलेल्या धाड गावात टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या मिरवणुकीत काल रात्री उशिरा फटाके उडवण्यावरून दोन गटांत वाद झाला आणि

ठाणे – ज्या मतदान यंत्रात मतदान झाले, त्या मतदान यंत्रातील माहिती नष्ट करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी