
उरणमध्ये आठवड्यातून दोन दिवसांची पाणीकपात
उरणपाणीसाठा जुलैपर्यंत पुरण्यासाठी उरण शहर आणि तालुक्यात आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात सुरू केली आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास

उरणपाणीसाठा जुलैपर्यंत पुरण्यासाठी उरण शहर आणि तालुक्यात आठवड्यातून दोन दिवस पाणी कपात सुरू केली आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास

नाशिक – नाशिकच्या पेठ, हरसुल, सुरगाणा भागात काल रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास भूकंपसदृश धक्के जाणवले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा

जळगाव – महाराष्ट्र शासनाच्या स्वमालकीची वाहने वगळता खासगी वाहनावर ‘महाराष्ट्र शासन’ लिहण्यास व आतील भागात ‘महाराष्ट्र शासन’ नावाची लाल रंगाची पाटी लावण्यास मनाई करण्यात आली

*अखेरच्या ‘अनारकली’ निधन मुंबई- भायखळा येथील सर्वात प्रसिद्ध असलेल्या जिजामाता उद्यान अर्थात राणीच्या बागेत यापुढे हत्तीचे दर्शन घडणार नाही. कारण राणीच्या बागेत येणार्या आबालवृद्धांचे मनोरंजन

ठाणे – ठाणे शहरातील काही भागात जलवाहिनीच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामामुळे २ दिवस पाणी पुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा-

ठाणे- भारताचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची प्रकृती बिघडल्याने कालच ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचे निदान झाले आहे,

मुंबई – महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ व महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ च्या परीक्षेच्या वेळापत्रकात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून बदल

सांगली-कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालेवाडी येथील सुपुत्र,लष्करी जवान स्वप्निल हणमंत साळुंखे (३२) यांचा गावी सुट्टीवर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ढालेवाडी येथील

मुंबई – भायखळा येथील राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय दर आठवड्यातील बुधवारी आपल्या साप्ताहिक सुटीसाठी बंद ठेवण्यात येते. मात्र उद्या

उल्हासनगर – उल्हासनगरमध्ये आज पहाटे पाच वाजता एका कारने तीन ते चार वाहनांना धडक दिली. यात नऊ जण जखमी झाले आहेत. ही घटना उल्हासनगरच्या व्हिनस

मुंबई – वांद्रे पश्चिम येथील फॉर्च्युन एन्क्लेव्ह या निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर आज पहाटे आग लागली होती. याच इमारतीच्या अकराव्या मजल्यावर प्रसिद्ध गायक शानचे निवासस्थान

मुंबई – विधानसभा निवडणुकांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे २६ डिसेंबरपासून मातोश्रीवर पदाधिकाऱ्यांचे बैठकसत्र सुरू

परभणी – लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणीत जाऊन पोलीस कोठडीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी सूर्यवंशी कुटुंबियांचे सांत्वन

मुंबई – गेल्या आठवड्यात झालेल्या प्रचंड घसरणीनंतर आज शेअर बाजाराने आठवड्याची सुरुवात तेजीसह केली.शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४९८.५८ अंकांनी वधारून ७८,५४०.१७ अंकांवर बंद झाला. निफ्टी १६५.९५

मुंबई – बीकेसीतील एमटीएनएल जंक्शन ते एमएमआरडीए मैदान यादरम्यान उभारण्यात आलेला मीसिंग लिंक रोड आज पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. बीकेसीतील एमटीएनएल जंक्शन ते बीकेसी

मुंबई – ख्रिसमस आणि नववर्षाच्या निमित्ताने राज्यातील दारूची दुकाने, पब आणि बार यांच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गृह विभागाने याबाबतचे आदेश

पुणेउत्तर भारतातून येणारे थंड वारे आणि दक्षिण भारतातून येणारे बाष्पयुक्त वाऱ्याच्या प्रभावामुळे ऐन थंडीत राज्यात पावसास पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे २६ आणि शुक्रवार

ठाणे – भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज विनोद कांबळीची प्रकृती पुन्हा खालावली. त्याला ठाण्याच्या आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष

पुणे – पुण्यात बनावट नोटा बाळगणाऱ्या एकाला समर्थ पोलिसांनी अटक केली. गौरव रामप्रताप असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो गुजरातमधील जामनगरचा आहे. त्याच्याकडून ५००

मुंबई – देवेंद्र फडणवीस सरकारचे खातेवाटप काल जाहीर झाल्यानंतर आता पालकमंत्रिपदावरून महायुतीत चुरस पाहायला मिळत आहे. खातेवाटप जाहीर होताच युतीतील नेत्यांनी पालकमंत्रिपदावर उघडपणे दावा करायला

मुंबई – भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी डॉन पेटिट यांनी अंतराळात ख्रिसमस साजरा केला. नासाने एक्सवर फोटो पोस्ट करत ही माहिती दिली

मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संकेतस्थळ आहे. मात्र, त्यावर अनेकदा विद्यार्थ्यांना अडचणी येतात. तसेच विद्यार्थी आणि पालकांना दहावी, बारावी परीक्षेचे

जैसलमेर – द्राक्षापासून तयार होणाऱ्या मनुक्याला कृषी उत्पादनाचा दर्जा देत वस्तू व सेवा करातून वगळण्याच्या महाराष्ट्राच्या मागणीला यश आले असून वस्तू सेवा कर परिषदेतमध्ये मनुका

अलिबाग- सरत्या वर्षाला निरोप देतानाच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी रायगडातील निसर्गरम्य किनारे गाठण्याचे बेत आखले आहेत.यासाठी गेल्या आठवड्यापासूनच हॉटेल,होम स्टे तसेच खासगी बंगल्यांचे बुकिंग