
यूपीएससीच्या अध्यक्षपदी प्रीती सुदान यांची नियुक्ती
नवी दिल्ली – माजी केंद्रीय आरोग्य सचिव आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सदस्या प्रीती सुदान यांच्यावर यूपीएससीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. १९८३ च्या बॅचच्या
नवी दिल्ली – माजी केंद्रीय आरोग्य सचिव आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) सदस्या प्रीती सुदान यांच्यावर यूपीएससीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. १९८३ च्या बॅचच्या
भुसावळ -मध्य रेल्वेकडून भुसावळ विभागात १ ते ११ ऑगस्टदरम्यान पॉवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सेलू रोड स्थानक येथे ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ कार्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जात
जयपूर – राजस्थानातील चुरू जिल्ह्यातील साहवा येथील झाडसर गजिया मार्गावर शालेय विद्यार्थ्यांची बस उलटून झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्यासह दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात बसमधील २८
लांजा – रत्नागिरी शहरात पाणी योजनेचे काम सुरु असताना बीएसएनएल मोबाईल कंपनीची केबल तुटली. केबल तुटल्याने गेले दोन दिवस लांजा तालुक्यात बीएसएनएलचे नेटवर्क कोलमडले. नेटवर्क
मुंबई – गौरी गणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा ४३०० एसटी बसेसची व्यवस्था केली आहे. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरु होत असून या जादा गाड्या
मुंबई – राज्यात सध्या जोरदार चर्चा असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजनेला प्रत्यक्षात महिलांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे या योजनेचा अधिक प्रसार करण्यासाठी शिवसेना शिंदे
वायनाड – दुर्घटनेतील बळींची संख्या १८५२२५ जण बेपत्ता !लष्कराकडून मदतकार्यवायनाडवायनाडच्या मुंडक्कल, चुरामाला या भागात काल दरडी कोसळून झालेल्या निसर्गाच्या प्रकोपातील बळींची संख्या १८५ वर गेली
श्रीनगर -प्रसिद्ध अमरनाथ यात्रेसाठी आज पहाटे १,६०० हून अधिक भाविकांची ३४ वी तुकडी कडेकोट सुरक्षेत जम्मू बेस कॅम्पहून रवाना झाली. त्यावेळी भाविकांनी अमरनाथबाबांचा जयघोष करत
नाशिक-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे नेते अमित ठाकरे आज नाशिकमध्ये येणार होते. मात्र अकोल्याच्या मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे त्यांनी नाशिक दौरा रद्द केला. त्यामुळे त्यांच्या स्वागताच्या
पुणे- शहरात झालेला पाऊस आणि खडकवासला धरणातून झालेला विसर्ग यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील सुमारे शंभरहून अधिक घरे पाण्याखाली गेली,तसेच डेक्कन,वारजे तसेच शिवणे परिसरातील काही घरांमध्येही
मुंबई- दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरील पालिकेला मिळालेल्या १२० एकर जागेत कोणत्याही प्रकारचे खासगी बांधकाम होणार नाही.या जागेवर केवळ सेंट्रल पार्कच उभारले जाईल,अशी भूमिका पालिका प्रशासनाने
मुंबई- मुंबई महापालिकेच्यावतीने शहरात होणार्या विविध विकासकामांमुळे बाधित होणार्या प्रकल्पग्रस्तांचे माहुलमध्ये केले जाणारे पुनर्वसन अहवाल येईपर्यंत थांबविण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि पालिका
कोल्हापूर – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात शनिवारी ३ ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व
नवी दिल्ली – सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लबच्या पथकाने सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशनच्या सक्रिय पाठिंब्याने कारगिलमधील माऊंट टोलोलिंग शिखर सर करून अतुलनीय यश मिळविले. कारगिल
नाशिक- पोलीस भरती प्रक्रियेसाठी आर्थिक दुर्बल घटकातून (ईडब्ल्यूएस) अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांच्या निवडीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. उर्वरित उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश अप्पर
नवी दिल्ली – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मौलानाच्या वेशात तर उपमुख्यमंत्री अजित पवार दरवेळी वेष बदलून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिल्लीत जाऊन भेटायचे. अजित
वायनाड – केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मुंडक्काई, अट्टामाला आणि चूरमाला या डोंगराळ भागात दरडी कोसळल्याने 117 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत शंभरहून अधिक जण जखमी झाले
धाराशिव – राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने पूरस्थिती निर्माण झाली. अनेक धरणे भरल्याने त्यातील पाणी सोडण्यात आले. मात्र धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तुरळक
मुंबई – मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल स्थानकाला देण्यात यावे, त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
सेओल – रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यामध्ये नुकताच झालेला सैनिकी सहकार्य करार जागतिक शांततेसाठी मोठा धोका असल्याचे मत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वॉंग यांनी व्यक्त केले
सुलतानपूर- राहुल गांधी २६ जुलै रोजी उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरला गेले होते. त्यावेळी ते वाटेत एका मोचीच्या दुकानात थांबून त्यांनी चप्पल आणि बुटाची दुरुस्ती केली. या
रत्नागिरी- भाजपा खासदार नारायण राणे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांची काल दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणे कुटुंबांच्या
पुणे-जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील दुर्गम असणाऱ्या पंचाळे खुर्द येथे डोंगराच्या पायथ्याला व गावाच्या दोन्ही बाजूने जमिनीला भेगा पडल्या आहेत.त्यामुळे भूस्खलन होण्याची शक्यता असून
नवी दिल्ली – ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या (सपा) खासदार जया बच्चन यांचे नाव घेताना अमिताभचे नाव लावल्याने राज्यसभेत चांगल्याच संतापल्या. उपसभापतींनी जया बच्चन यांचा
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445