
बडोद्यामध्ये कर्मचार्यांनी मगरीला दुचाकीवरुन नेले
बडोदागुजरातच्या बडोदा शहरात पुरामुळे पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे अनेक मगरींचादेखील बडोदा शहरात वावर वाढला. या मगरींची सुटका करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बचावपथकाचे दोन

बडोदागुजरातच्या बडोदा शहरात पुरामुळे पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे अनेक मगरींचादेखील बडोदा शहरात वावर वाढला. या मगरींची सुटका करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बचावपथकाचे दोन

बहराईच उत्तर प्रदेशातील बहराईच भागात काल मध्यरात्री पुन्हा एकदा लांडग्याने केलेल्या हल्ल्यात एक ६ वर्षाचा मुलगा व ५५ वर्षीय व्यक्ती जखमी झाले आहेत. अंगणात झोपलेल्या

पिंपरी – पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत आजच्या तरुण पिढीला प्रबोधन व्हावे, गणेशोत्सव हा आपल्या अस्मितेचा, परंपरेचा आणि संस्कृतीचा ठेवा जतन करता यावा यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत यंदा प्रथमच

मुंबई – हार्बर मार्गावरील प्रवाशांचा आज सकाळी मोठा खोळंबा झाला. सीबीडी बेलापूर रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पनवेलहून सीएसएमटीकडे जाणारी लोकलसेवा ठप्प

मॉस्को – रशियन हेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘व्लाल्दिमिर’ या देवमाशा (व्हेल)चा मृत्यू झाला आहे. ३१ ऑगस्ट रोजी नॉर्वेच्या रिसाविका खाडीत मासेमारीसाठी गेलेल्या पिता-पुत्रांना या पांढऱ्या

मुंबई- तुम्ही भाजपाचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे व त्यांच्या इतिहासाचे शत्रू आहात. कोश्यारी, केसरकर, त्रिवेदी हे शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलले तेव्हा तुम्ही महाराजांची नव्हे तर

मुंबई – बेस्टच्या बसमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने घातलेल्या गोंधळामुळे एका महिलेला जीव गमवावा लागला. या प्रवाशाने चालकावर हल्ला केल्याने बसचा अपघात झाला. काल रात्री मुंबईतील

मुंबई- राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर आज मविआने एकजूट दाखवित रस्त्यावर उतरून मोर्चा काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले! यावेळी उद्धव ठाकरे

टोकियो – जपानमधील कामगार हे त्यांच्या भाषेतील एका म्हणीनुसार अक्षरशः मरेपर्यंत काम करत असतात. त्यांना आपल्या कामातून काही उसंत मिळावी, इतर काही कौशल्य शिकून घ्यावे

नवी दिल्ली – एअर इंडियाच्या प्रवासादरम्यान आलेल्या वाईट अनुभवाबद्दल दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोह्डसने आपल्या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये नाराजी व्यक्त केली आहे.जॉन्टी सध्या भारतात असून

सिमला- मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशात राज्यातील तब्बल ७० रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामध्ये सिमल्यातील ३५, मंडीतील १२,कांगडातील ११,कुलूतील ९ तसेच उना, सिरमौर,लाहोल आणि

*१५ प्रवासी गंभीर जखमी छत्रपती संभाजीनगर – समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ पुन्हा एकदा आयशर ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाल्याची घटना आज पहाटे घडली.उभ्या

गडचिरोली- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरवात करत प्रत्येक महिलेला दार महिन्याला १५०० रुपये घोषणा केली होती. त्यानुसार या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्याची

कोल्हापूर – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यावेळी त्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यासाठी शहरातील वाहतूकीत मोठ्या

मॉस्को – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी उत्तर कोरियाचा हूकुमशाह किम जोंग यांना २४ जातीवंत उमदे घोडे भेट दिले आहेत. उत्तर कोरिया बरोबरच्या मैत्रीचे प्रतिक

कराड- यंदा तालुक्यातील मसूर गावच्या पूर्वेला असलेल्या खोडजाईवाडी (किवळ) गावातील एमआय तलाव १०० टक्के भरल्याने सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.त्यामुळे ग्रामस्थांचा शेती आणि पिण्याच्या पाण्याचा

ठाणे- ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात कुत्र्यांसह बकरे,गाई,बैल, शेळ्या-मेंढ्या आहेत. याची गणना सप्टेंबरमध्ये होणार आहे.घरोघरी जाऊन आणि पशुपालन संस्थांमध्ये ही पशुगणना होणार आहे. त्यासाठी

कोल्हापूर- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून चार दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे. या चार

मुंबई- सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल केला असून आजपासून मुंबईत १९

नवी दिल्ली- लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांचा हा दौरा ८ सप्टेंबर ते १० सप्टेंबर पर्यंत असणार आहे. लोकसभेतील

मुंबई- मुंबईकरांसाठी एक महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मेट्रो- ३ च्या पहिल्या टप्प्यातील बीकेसी ते आरे कॉलनी दरम्यानचा रेल्वे प्रवास २४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या टप्प्यातील

पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या डिचोलीशहरावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.कालपासून खासदार सदानंद तानवडे , माजी खासदार विनय तेंडुलकर आणि आमदार डॉ.चंद्रकात

१५० कोटींच्या निधीलाराज्य सरकारची मान्यता मुंबई- राज्य सरकारने मुंबईतील ३० वर्षे जुन्या ६६ इमारतींची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी शासनाने १५० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र

वाशिम- एका भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना जिल्ह्यातील मंगरूळपिरनजीक साखरा फाट्याजवळ काल दुपारी घडली. या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा जागीच मूत्यू झाला.राजू
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445