
आता नेरुळचा डीपीएस तलाव फ्लेमिंगोसाठी ‘संरक्षित क्षेत्र’ !
नवी मुंबई- नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील ३० एकरावर असलेला संपूर्ण डीपीएस तलाव यापुढे फ्लेमिंगोच्या संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्र असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य

नवी मुंबई- नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील ३० एकरावर असलेला संपूर्ण डीपीएस तलाव यापुढे फ्लेमिंगोच्या संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्र असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य

सांगली – शहरातील माधवनगर रस्त्यावरील शिवोदयनगर येथे असलेल्या संत बाळूमामा मंदिरात सोमवार २१ एप्रिलपासून भव्य यात्रा सुरू होणार आहे. २७ एप्रिलपर्यंत चालणार्या या यात्रोत्सवात दररोज

सिडनीऑस्ट्रेलियाने भारताच्या ५ राज्यांतील विद्यार्थ्यांचा व्हिसा थांबवण्यात आला. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, हरियाणा आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे. व्हिसाचा दुरुपयोग आणि बनावट कागदपत्रांच्या

बिजींग – कृत्रिम बुद्धीमत्ता व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या विविध यंत्रमानवांची एक अर्ध मॅरेथॉन शर्यत चीनमध्ये आयोजित करण्यात आली. या शर्यतीला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद

मुंबई- जपान देश भारताला दोन शिंकानसेन ट्रेन म्हणजेच बुलेट ट्रेन भेट देणार आहे. त्यांचा वापर मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरच्या निरीक्षणासाठी केला जाणार आहे. इ ५,

मुंबई – चेंबूरमध्ये मेट्रो रेल्वेचे काम सुरू असताना अमर महल जंक्शन येथे १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला धक्का बसल्याने आज पहाटे जलवाहिनी फुटली. त्यामुळे लाखो लिटर

बीड – सरपंच संतोष देशमुख हत्येसह एकामागोमाग एक हादरवणार्या गुन्हेगारी घटनांमुळे गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात आता एका वकील महिलेला अमानुष मारहाणीची घटना

ओहायो- अमेरिकेच्या ओहायोतील मॅन्सफिल्ड शाळेत व इतर शाळांमध्ये ‘झोप कशी घ्यावी?’ हा विषय आता शिकवला जाणार आहे. त्याचा 6 सत्रांचा विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आला

लखनऊ – उत्तर प्रदेशात तीव्र उन्हाळा सुरु असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे १३ जणांना जीव गमवावा लागला आहे. अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट

व्हिएतनाम – भारताकडूनब्रह्मोस खरेदी करणारहनोईफिलीपिन्सपाठोपाठ आता व्हिएतनाम देखील भारताचे ब्रह्मोस सुपसॉनिक क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे.व्हिएतनाम भारताकडून ब्रह्मोस खरेदी करणारा दुसरा आशियाई देश बनणार आहे. या

मुंबई – विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवार २० एप्रिल रोजी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घोषित केला आहे. सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ असा पाच तास

मुंबई – राज्यातील शालेय शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली आहे. मालेगाव तालुक्यातील अजंग

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेतील उद्योगपती व ट्रम्प प्रशासनातील उच्च अधिकारी एलन मस्क यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. पंतप्रधानांनीच ही माहिती समाजमाध्यमावर

नाशिक- नाशिकमध्ये तापमान ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. त्यामुळे उष्णतेची लाट जाणवत आहे. हवामान विभागाने येत्या २२ एप्रिलपर्यंत नागरिकांना उष्णतेपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.काल

मुंबई – अभिनेता सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांची मुख्य भूमिका असलेला जाट हा चित्रपट १० एप्रिल २०२५ ला प्रदर्शित झाला. परंतु हा चित्रपट प्रदर्शनानंतर

मुंबई- राज्यात ज्या तालुक्यांमध्ये बाजार समित्या नाहीत, अशा ६५ तालुक्यांत कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत पणन मंडळामार्फत

भारतीय कला बाजारपेठेने (Indian Art Market) गेल्या दोन दशकांत जागतिक पातळीवर जबरदस्त उसळी घेतली आहे. आज आंतरराष्ट्रीय लिलावांमध्ये भारतीय चित्रे आणि कलावस्तूंना विक्रमी किमती मिळताना

मुंबई- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा तीन दिवसांसाठी खासगी दौऱ्यावर दरे गावी दाखल झाले आहेत. त्यांच्या प्रत्येक गावच्या दौऱ्यावेळी त्यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते.

नवी दिल्ली- वक्फ सुधारणा कायद्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत नव्या कायद्यानुसार वक्फ बोर्डवर आणि सेंट्रल कौन्सिलवर नवीन सदस्य नियुक्ती केली जाणार नाही आणि

कर्जत- रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील पाच वर्षांच्या दोन निरागस मुलींवर स्कूलबसच्या क्लीनरने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात करण दीपक पाटील (24) याच्यावर पोक्सो

मुंबई- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर केल्याप्रकरणी स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तो रद्द करण्याच्या मागणीसाठी कामराने

नवी दिल्ली- केंद्र सरकारने नुकत्याच संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर केलेल्या आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी केल्याने कायद्यात रुपांतर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्याला आव्हान देणाऱ्या दहा याचिकांवर आज

पंढरपूर-पंढरपूर – चैत्री यात्रेदरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान अर्पण केल्यामुळे यंदा मंदिर समितीला तब्बल २ कोटी ५६ लाख ५५ हजार ५५ रुपये

श्रीनगर – येत्या १९ एप्रिलपासून जम्मूहून श्रीनगरला जाणारी वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे. जम्मू ते श्रीनगर अशा तीन तासांच्या प्रवासात वंदे भारत तब्बल ३६
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445