
‘रामलल्ला’ला विक्रमी महसूल ६ महिन्यांत १८३ कोटी रुपये
लखनौ – अयोध्येतील राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे भाविकांकडून दिल्या जाणाऱ्या देणग्यांचा ओघही प्रचंड वाढला आहे. एप्रिल ते

लखनौ – अयोध्येतील राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे भाविकांकडून दिल्या जाणाऱ्या देणग्यांचा ओघही प्रचंड वाढला आहे. एप्रिल ते

मॉस्को – रशियाच्या कझान शहरात युक्रेनने आज सकाळी ८ ड्रोन हल्ले केले. टोलेजंग इमारतीवर धडकणारे ड्रोन आणि धडकेनंतर उडालेला आगिचा भडका हे दृश्य ९-११ च्या

शिर्डी – नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे शिर्डीतील साईबाबा मंदीर ३१ डिसेंबरला रात्रभर खुले ठेवण्यात येणार असल्याची

वॉशिंग्टन – गुगल कंपनी वरीष्ठ स्तरावर १० टक्के कर्मचारी कपात करणार आहे,अशी घोषणा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांनी केली आहे. या कर्मचारी

नागपूर- विधानसभा निवडणूक निकालामध्ये आमदार उत्तम जानकर यांना माळशिरसच्या मारकवाडी गावात अपेक्षित मतदान झाले नसल्याने त्यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी

नवी दिल्ली – पंजाब, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये येत्या मंगळवारपर्यंत कडाक्याची थंडी पडणार आहे,असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये मागील काही

कोल्हापूर- कर्नाटकातील सौंदत्ती गडावर यल्लम्मा म्हणजेच श्री रेणुका देवीची यात्रा नुकतीच उत्साहात पार पडली.पण ज्यांना सौंदत्ती डोंगरावर जाता आले नाही त्यांच्यासाठी धर्म जागरण समितीमार्फत तब्बल

नवी मुंबई – स्वच्छता आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी नवी मुंबई महापालिका आणि एलसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन २०२४’चे आयोजन करण्यात

नवी दिल्ली- भारताच्या चालू आर्थिक वर्षाच्या २०२४-२५ च्या जीडीपी वाढीच्या अंदाजात एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सने कपात केली आहे.जुलै-सप्टेंबरमध्ये जीडीपी वृद्धी दर म्हणजेच एकूण

मुंबई – देशाच्या परकीय गंगाजळीत पुन्हा एकदा घट झाली आहे.भारतीय रिझर्व्ह बॅंकेने काल शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १३ डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात १.९८८ अब्ज अमेरिकन

नवी दिल्ली- संसदेच्या १८ व्या हिवाळी अधिवेशनाचे काल शुक्रवारी सूप वाजले. हे अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून सुरू झाले होते. संपूर्ण अधिवेशन काळात एकूण २० बैठका झाल्या.तसेच

मुंबई- उपनगरीय विभागांत रेल्वे रूळ आणि विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या रविवार २२ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेने मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर

नंदुरबार – आपण आतापर्यंत एखाद्या आलिशान वाहनांची किंवा बंगल्यांची किंमत कोटी रुपयांच्या घरात ऐकली असेल. एखाद्या प्राण्यांची किंमत तीही कोटीमध्ये असण्यावर कदाचित कुणाचा विश्वास बसणार

मुंबई – एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील बसस्थानक परिसरात ३ डिसेंबरपासून सिमेंट कॉक्रीटीकरण केले जाणार आहे.या कामामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई सेंट्रल बसस्थानकातुन सुटणाऱ्या

नागपूर – परभणीत 10 डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली होती. या घटनेनंतर परभणीत हिंसाचार झाला होता. या घटनेत काहींना अटक झाली. अटक झालेला सोमनाथ

नागपूर – बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले. या प्रकरणात वाल्मिक कराडला ताबडतोब अटक

रोहा – केंद्र सरकारने रोहा रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाडयांना थांबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. प्रवासी वर्गांने व प्रवासी संघटनांनी खासदार सुनील तटकरे यांची

छत्रपती संभाजी नगर – जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील पहुरी बुद्रुक शिवारात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शेतातील गोठ्यात दावणीला असलेल्या शेळ्यावर बिबट्याने हल्ला करुन पाच शेळ्यांना

नाशिक – नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत एका कंपनीला आग लागली. ज्योतिष स्ट्रक्चर या कंपनीत ही आग लागली. ही कंपनी काही दिवसांपासून बंद होती त्यामुळे या

पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आज सकाळी तब्येत अचानक बिघडली.त्यांना सर्दी आणि सौम्य ताप असून त्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी विश्रांती घेतली . त्यांचे आजचे

मुंबई – शेअर बाजारातील दुसऱ्या सत्रात आज मोठी घसरण झाल्यामुळे सलग ५ व्या दिवशी बाजार एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर बंद झाला.निफ्टी ३६४ अंकांनी घसरून २४,५८७

नवी दिल्ली – महिलांविषयक कठोर कायदे हे महिलांचे हित डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आले आहेत. त्याकडे पतीची पिळवणूक करण्याचे शस्त्र म्हणून पाहू नये,अशी महत्वपूर्ण टिप्पणी

नवी दिल्ली – घाबरलेल्या मोदी सरकारने संसदेचे कामकाज स्थगित केले असा हल्लाबोल आज इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केला . केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत डॉ

मुंबई – एलिफंटा बोट दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला . यात कुटुंबियांना न सांगताच एलिफंटाला गेलेले गोवंडीतील इस्टेट एजंट दिपकचंद वाकचौरे यांचाही समावेश आहे. त्यांच्या