
नेपाळचे लष्करप्रमुख सिग्देल चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर
नवी दिल्ली – नेपाळचे लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. ११ ते १४ डिसेंबरपर्यंत अनेक महत्त्वाच्या बैठकींमध्ये ते सहभागी होतील.

नवी दिल्ली – नेपाळचे लष्करप्रमुख जनरल अशोक राज सिग्देल चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. ११ ते १४ डिसेंबरपर्यंत अनेक महत्त्वाच्या बैठकींमध्ये ते सहभागी होतील.

रायगड- शेकाप नेते जयंत पाटील यांचे भाचे आणि पक्षाचे जिल्हा चिटणीस माजी मंत्री स्व.मीनाक्षी पाटील यांचे पुत्र अॅड. आस्वाद पाटील यांनी शेकापला अखेरचा लाल सलाम

मुंबई – रिझर्व्ह बँकेचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पदभार स्वीकारला. मावळते गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ काल १० डिसेंबर रोजी संपुष्टात आला.त्यानंतर कालच

नवी मुंबई – हार्बर रेल्वे मार्गावर आज दुपारी ३:३० च्या दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. पनवेल स्थानकाबाहेर काम सुरु असताना जेसीबीमुळे

नवी दिल्ली- अदानी समूहाशी संबंधित मुद्द्यावर संसदेत चर्चा करण्यास सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने इंडिया आघाडीतील खासदार संसद परिसरात दररोज वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करत आहेत. आजही

मुंबई- कुर्ला पश्चिमेला सोमवार ९ डिसेंबरला रात्री बेस्ट बसला भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये ७ जणांचा मृत्यू तर ४३ जण जखमी झाले. जखमींवर सध्या

जालना- जालन्यातील छत्रपती संभाजी नगर रोडवरील टोलनाक्याजवळ काल रात्री ट्रक चालकावर चारचाकी गाडीतून आलेल्या अज्ञाताने गोळीबार केला. मोहम्मद रिझवान हसाबुद्दीन असे गोळीबारात जखमी झालेल्या ट्रक

अहिल्यानगर- मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून भरघोस प्रतिसाद मिळाला. लाडकी बहीण योजनेचे पाच हफ्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले. या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांचा खूप

ढाका – पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देशाबाहेर पलायन केल्यापासून देशात अल्पसंख्याक समुदायांवर आणि विशेषतः हिंदुंवर हल्ला झाल्याच्या ८८ घटनांची नोंद झाली आहे,अशी कबुली

मुंबई – प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल याचे काही दिवसांपूर्वी अपहरण झाल्याची घटना ताजी असतानाच अभिनेते मुश्ताक खान यांचेही अपहरण झाल्याचे उघडकीस आले आहे. मेरठ-दिल्ली हायवे

मुंबई – मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊन काही दिवस होत नाहीत तोच भारतातील सर्वात वादग्रस्त उद्योगपती गौतम अदानी यांनी आज सागर या शासकीय

बीजिंग – ऑस्ट्रेलियाच्या फेडरल संसदेने 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्याचे ऐतिहासिक विधेयक मंजूर केले होते. मात्र यात व्हिडिओ गेमचा समावेश नव्हता. आता

नाशिक – विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीच्या अति प्रचंड यशामुळे जनतेत ईव्हीएमवर संशय व्यक्त होत आहे. ईव्हीएम विरोधात आंदोलने पेटत असताना आता महानुभाव पंथ आणि वारकरी ईव्हीएम

सांगली – कवठे महांकाळ तालुक्यातील घोरपडी फाट्याजवळ आज सकाळी एका मोटारीचा टायर फुटल्याने अपघात झाला. यामध्ये १ महिला जागीच ठार झाली, तर ३ जण गंभीर

नवी दिल्ली – वादळी ठरत असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज आणखी एक मोठी घटना घडली. विरोधकांच्या इंडिया आघाडीने आज राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधात

मुंबई – घाटकोपर येथील महाकाय फलक दुर्घटना प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला सत्र न्यायालयाने १९ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता.सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला

पुणे – सतीश वाघ हत्या प्रकरणात पोलिसांनी पवन शर्मा नावाच्या एका संशयितास आज वाघोली परिसरातून अटक केली. तर अन्य चौघांचा शोध शुरू आहे. पुण्यातील भाजपा

नवी दिल्ली- दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रिक्षा बांधवांसाठी अरविंद केजरीवाल यांनी ५ मोठ्या घोषणा केल्या. यात दिल्लीतील रिक्षा

धाराशिव – सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी एका ट्रकने शाळकरी मुलाला धडक दिली.या अपघातात अर्णव सोनवणे (१२) याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक

संगमनेर- बांगलादेशातील हिंदुंवरील अत्याचाराच्या विरोधात संगमनेरमध्ये आज हिंदू संघटनेने मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये आमदार सत्यजीत तांबे, संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि बाळासाहेब थोरात यांची

कोल्हापूर – कागल तपासणी नाका अदानी ग्रुपच्या माध्यमातून चालविला जाणार आहे. उद्या सकाळी ७ वाजताच्या सुमारास प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा नाका सुरु होणार आहे.पुणे-बंगळूरू

हाथरस – उत्तर प्रदेशातील मथुरा बरेली महामार्गावर आज झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला असून त्यात एका ३ महिन्यांच्या बाळाचाही समावेश आहे. एक ट्रक व

इचलकरंजी- राज्यातील विधानसभा निवडणुका संपताच इचलकरंजीच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या सुळकूड पाणी योजनेचा नेत्यांना विसर पडू लागला आहे. सध्या या योजनेवर कुणीच बोलायला तयार नाही. माजी

मनाली – फिलीपाईन्समध्ये काल झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जवळच्या परिसरात राहणाऱ्या ८६ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ज्लालामुखीतून निघणाऱ्या राखेचे लोट अनेक किलोमीटर दूरपर्यत