
गोरखपूर रेल्वे सोडली पण १२ डबे रिकामेच
मुंबई- वांद्रे टर्मिनसवर रविवारी पहाटे घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर त्याच दिवशी संध्याकाळी सीएसएमटी ते गोरखपूर अशी अनारक्षित विशेष गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता.मात्र,अचानक घेतलेल्या

मुंबई- वांद्रे टर्मिनसवर रविवारी पहाटे घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर त्याच दिवशी संध्याकाळी सीएसएमटी ते गोरखपूर अशी अनारक्षित विशेष गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता.मात्र,अचानक घेतलेल्या

मुरुड – दिवाळी सणावर महागाई मुळे मंदीचे सावट असल्याने खरेदीचा उत्साह दिसत नाही.मुरूडमधील काही फटाके विक्रेत्यांनी सांगितले की, दिवाळीत फटाक्यांना मागणी नाही. त्यामुळे पूर्वी सारखी

नंदुरबार-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबारमध्ये पुन्हा एकदा आगळावेगळा विक्रम घडत आहे. तीन सख्खे भाऊ एकाच जिह्यातून तीन वेगवेगळ्या मतदारसंघांतून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. गावित कुटुंबातील ही

कासारगोड – केरळमधील कासारगोड येथील अंजुतांबलम वीरकावू मंदिरात काल रात्री साडेबारा वाजता फटाक्यांच्या आतषबाजीदरम्यान झालेल्या स्फोटामुळे १५० जण जखमी झाले. यातील ८ जणांची प्रकृती चिंताजनक

जयपूर – भाजपा सरकारवर गोध्रा हत्याकांडाविषयीचा धडा असलेल्या पुस्तकासह इतर चार पुस्तके परत मागवण्याची नामुष्की राजस्थान सरकारवर ओढवली आहे. शालेय शिक्षण विभागाने ३० कोटी रुपये

सावंतवाडी – मळेवाड- कोंडूरे येथील युवा मित्र मंडळाच्यावतीने उद्या ३० ऑक्टोंबर रोजी निमंत्रित नरकासूर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मळेवाड-जकातनाका येथे उद्या रात्री

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली त्यावेळी त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दिकी कार्यालयातच थांबल्याने बचावले. या प्रकरणानंतर झिशान सिद्दिकी यांचा बंदोबस्त वाढवण्यात

पुणे- एसटी महामंडळाच्या दोन बसची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला.तर सुमारे ४० ते ५० जण जखमी झाले. हा भीषण अपघात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरवंड

बेक्का – लेबनॉनच्या पूर्वेकडील बेक्का खोऱ्यात हस्रायली वायुदलाने केलेल्या हल्ल्यात किमान ६० नागरिक ठार झाले असून ५८ जण जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली.त्यांनी सांगितले

इचलकरंजी- राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमांतर्गत सुमारे २० हजार विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या मुलांनी

ढाका – बांगलादेशात गेले काही महिने हिंदूंविरोधी घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यात मुस्लीम विद्यार्थ्यांनी अविचार केला. ढाका विद्यापीठाच्या कँटीनमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांनी जिवंत गाय आणली

मुंबई – विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. जवळजवळ सर्व महत्त्वाच्या मतदारसंघात महायुती आणि मविआने उमेेदवार जाहीर केले आहेत. मात्र विधानसभा अध्यक्षपदावर

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा आता देशाबाहेर विस्तार होत आहे. कतार येथे सुरू केलेले शैक्षणिक केंद्रानंतर आता आणखी चार देशांमध्ये विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्यासाठी

कणकवली – भाजपाचे विद्यमान आमदार नितेश राणे यांनी कणकवली मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला. नितेश राणे यांनी तिसऱ्यांदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी नेते

-पार्ल्यातील संस्थेचा ‘मराठीचा जाहीरनामा’ मुंबईपार्ल्यातील पार्ले पंचम या संस्थेने विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मराठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात सात मागण्या केल्या आहेत. त्यात धारावी

पुणे – दरवर्षी भाऊबीजेच्या दिवशी मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला विभागाचे कामकाज बंद ठेवण्यात येते. यंदा रविवारी भाऊबीज आहे. शनिवारी २ नोव्हेंबर रोजी बाजारला साप्ताहिक सुट्टी

मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात पाच दिवसांच्या सलग घसरणीनंतर आज मोठी वाढ दिसून आली. खरेदीचा जोर वाढल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण होते.मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६०२

मुंबई- मुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गट प्रमुख एकनाथ शिंदे यांनी आज कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपली ३२ उमेदवारांची सहावी यादी काल रात्री जाहीर केली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वतः एक्स पोस्ट करून यादी जाहीर

अखनूर – जम्मू काश्मीरच्या अखनूर मध्ये आज दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळाबार केला . सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.जम्मू काश्मीरमधील डोंगराळ व सीमेलगतच्या भागात गेल्या काही

अहमदनगर – अहमदनगर मनमाड राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी पिकअपने दिलेल्या धडकेत दोन जण ठार झाले असून एका महिलेसह अन्य तिघे जखमी झाले आहेत.नगर मनमाड राष्ट्रीय

तामीळनाडू – गेल्या दोन आठवड्यांत सातत्याने विमान कंपन्यांना विमाने बॉम्बने उडण्याच्या धमक्या मिळत आहेत. आता तामीळनाडू तील तिरूपती इस्कॉन मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे.

पालघर :- पश्चिम रेल्वेच्या केळवे रोड रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन बिघडल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या वीस ते पंचवीस मिनिट

मुंबई – कोविड-१९ महामारीमुळे गेल्या चार वर्षांपासून लांबणीवर पडलेली जनगणना पुढील वर्षीपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे. २०२१ मध्ये होणारी ही जनगणना प्रक्रिया २०२५ ते