
पुण्यात अमुलचा आइसक्रीम उत्पादन महिनाअखेरीस सुरु
पुणे- देशातील आघाडीची दुग्धउत्पादन संस्था असलेल्या अमुलचा पुणे जिल्ह्यातील आइसक्रीम प्रकल्प या महिनाअखेरीस सुरु होणार आहे. पुणे जिल्ह्यातील खेड येथील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून येत्या ३१
पुणे- देशातील आघाडीची दुग्धउत्पादन संस्था असलेल्या अमुलचा पुणे जिल्ह्यातील आइसक्रीम प्रकल्प या महिनाअखेरीस सुरु होणार आहे. पुणे जिल्ह्यातील खेड येथील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून येत्या ३१
धुळे- शिंदखेडा तालुक्याच्या सोनेवाडी गावातील तापी नदीत बुडून बहिण आणि भावाचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली. उत्कर्ष पाटील आणि वैष्णवी पाटील असे मृत बहिण आणि
मुंबई – बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरची चौकशी करण्यासाठी सरकारने काल न्यायिक आयोग स्थापन केला. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती
नवी दिल्ली- मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ४ ऑक्टोबरला फ्लॅगस्टाफ रोडवरील मुख्यमंत्री निवासस्थान रिकामे करून नवीन घरात स्थलांतरित होणार आहेत. त्यांना नवी
मुंबई- आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील राजकारण तापले असताना आज माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची मुंबईत
अमरावती (हैदराबाद) – तिरुपती बालाजी मंदिरातील लाडवांमध्ये जनावरांची चरबी असलेले तूप वापरले जात असल्याचा आरोप झाल्याने सरकारचे प्रतिनिधी या नात्याने उप मुख्यमंत्री पवन कल्याण यांनी
नवी दिल्ली – स्वच्छता मोहिमेला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले की, स्वच्छता मिशन अंतर्गत आज जे काही
मुंबई – भारतीय जनता पार्टीच्या वतीने सलग तिस-या वर्षी काळाचौकी येथील अभ्युदयनगर येथे मराठी दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. खा. मिहीर कोटेचा, भाजपा महिला मोर्चा
सातारा- साताऱ्यातील माची पेठ येथील मोटार सर्व्हिसिंग सेंटरमध्ये आज भीषण स्फोट झाला. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाले. जखमींना जिल्हा
श्रीनगर- जम्मू आणि काश्मीरमधील सुरणकोट विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मुश्ताक अहमद शाह बुखारी यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.ते ७५ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन
नवी दिल्ली – देशात यंदा मोसमी पावसामुळे घडलेल्या विविध घटनांमध्ये दीड हजार जणांचा मृत्यू झाला आहे. यंदा सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पाऊस झाला असून २०२०
मुंबई – शारदीय नवरात्रोत्सव यंदा गोरेगावात महात्रिपुरसुंदरी देवस्थानच्यावतीने पारंपारीक पध्दतीने मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे.हा शारदीय नवरात्री उत्सव उद्या गुरुवार ३ ऑक्टोबर ते शुक्रवार
मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी रीघ लागलेली असताना महाराष्ट्रातील अख्खा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षच त्यांच्या पक्षात विलीन
मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौर्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज मुंबईत दादरमध्ये भाजपा पदाधिकार्यांचा मेळावा पार पडला. यावेळी अमित शहा
मुंबई- ऑस्कर पुरस्कारासाठी भारताची अधिकृत एन्ट्री असलेला ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचे टायटल आता महाराष्ट्राच्या राजकीय मैदानातही धुमाकूळ घालत आहे. काँग्रेसने लापता लेडीजचे पोस्टर केले आहेत.महाराष्ट्र
भाईंदर – उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाहीत तोवर शांतता मिळणार नाही असे म्हणत, मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना आशीर्वाद देणारे स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी, भाईंदर येथील एका
मुंबई – जन्मदात्री आईची निर्घृण हत्या करून तिचे काळीज व अन्य अवयव शिजवून खाण्याचा प्रयत्न करणार्या नराधम मुलाला उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला. न्यायमूर्ती रेवती
कोल्हापूर -आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप ६० जागांच्या पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही पूर्वीच्या पद्धतीने रणनीती आखा हिंदू, मुस्लिम, मराठा , ओबीसी याना एकत्र करा
मुंबई- लव्ह जिहाद, व्होट जिहाद अशा प्रकारची वक्तव्ये राज्याचा गृहमंत्री करत आहेत, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. हे त्यांचे व्यक्तिगत मत नाही तर ते गृहमंत्री म्हणून
मुंबई – जवळचा नातेवाईक म्हणून विपुल कदम यांना सीट देऊन एकनाथ शिंदे शिवसेनेत नवीन प्रथा सुरू करणार असतील तर शिवसैनिकांना ती रुचेल असे वाटत नाही.
नाशिक- विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने समन्स बजावले आहे. २०२२ मध्ये महाराष्ट्रमध्ये येऊन हिंगोली च्या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्या
सावंतवाडी- तळवडे आंबाडेवाडी येथील श्री देवी पूर्वीदेवी मंदिरात नवरात्रोत्सवा निमित्ताने शुक्रवार ४ ऑक्टोबर ते बुधवार ९ ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.या
मुंबई- सोयाबीनला हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन केले. सोयाबीन पिकाला ६ हजारांचा हमीभाव मिळाला पाहिजे. सध्या मिळणाऱ्या हमीभावात शेतकऱ्यांचा खर्चदेखील निघत नाही. यासाठी
नवी दिल्ली – सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, पदपथांवर असलेली मंदिरे, मशिदी, चर्च किंवा अन्य धार्मिक स्थळे सरसकट अडथळा ठरविता येणार नाहीत. त्या त्या ठिकाणची वस्तुस्थिती पाहून
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445