
अमित शहांना बाळासाहेबांनी मदत केली! त्यांचाच पक्ष फोडला
मुंबई- शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचे ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. एका खून प्रकरणात अमित शहा आरोपी होते.

मुंबई- शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचे ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. एका खून प्रकरणात अमित शहा आरोपी होते.

Caste Census in India: खूप दिवसांपासून मागणी होत असलेली Caste Census in India म्हणजेच भारतातली जातीनिहाय जनगणना अखेर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. स्वातंत्र्यानंतरच्या

श्रीनगर– ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज पहिल्यांदाच जम्मू आणि काश्मीरच्या दौऱ्यावर आले. या दौऱ्यात त्यांनी श्रीनगरमधील बदामी बाग छावणीला भेट

दोहा- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज ॲपल कंपनीचे सीईओ टीम कुक यांना भारतात ॲपल फोनचे उत्पादन न करण्याचा सल्ला दिला. यामुळे भारतात खळबळ माजली

नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्यानंतर पंधरा दिवसानंतर भारताने आज मध्यरात्री पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये 100 किलोमीटर पर्यंत घुसत क्षेपणास्त्र हल्ले करून सर्जिकल स्ट्राइक केला. पुलवामा नंतर

मुंबई- पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला असून, दोन्ही देशांनी युद्धसराव सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने उद्या देशभरात मॉक ड्रिल घेण्याचा

नवी दिल्ली- महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका पुढील चार महिन्यांच्या आत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला आज दिले. या आदेशामुळे

नवी दिल्ली- लाल किल्ला ही आपल्या घराण्याची मालमत्ता आहे, असा दावा करत या किल्ल्याचा ताबा मागणारी शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर (द्वितीय) यांच्या पणतूची

मुंबई- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव प्रकरणी याचिकेवर प्रदीर्घ कालावधीनंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेले अनेक महिने या याचिकांवरील सुनावणी सातत्याने

नवी दिल्ली- पहलगामवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला भारत तोडीस तोड प्रत्युत्तर देईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यापासून संपूर्ण भारत देश त्या क्षणाची वाट

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यासंदर्भात आज आपल्या निवासस्थानी आज एक महत्त्वाची बैठक घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख, संरक्षण प्रमुख,

नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज देशात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. जम्मू आणि काश्मीर विधानसभेत आज एक दिवसाचे विशेष अधिवेशन पार पडले. दुष्ट मनसुबे रचणाऱ्या शत्रूला

नवी दिल्ली- जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा कडक शब्दांत इशारा दिला. मन की बातच्या 121व्या भागात

लाहोर- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 1960 च्या सिंधुजल कराराला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. या निर्णयाने बिथरलेल्या पाकिस्तानी नेत्यांकडून सतत चिथावणीखोर वक्तव्ये

नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्यानंतर भारत – पाकिस्तान दरम्यान तणाव अधिकाधिक वाढत चालला आहे. एकीकडे भारताने दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. प्रतिउत्तराचा इशारा दिला आहे. आज

मुंबई- पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या पाच दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू आहे. यातील आदिल गुरी आणि असिफ शेख हे काश्मीरचेच रहिवासी आहेत. आज त्यांना

नवी दिल्ली- सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना आज दिल्ली पोलिसांनी 24 वर्षांपूर्वीच्या मानहानी खटल्याप्रकरणी निजामुद्दीन येथून अटक केली. 23 एप्रिलला

पाटणा- पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिलाच जाहीर कार्यक्रम बिहारमध्ये केला. बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका असल्याने त्यांची ही प्रचाराची आधीच
नवी दिल्ली- काश्मीरच्या पहलगाममध्ये काल झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचे आज तीव्र पडसाद उमटले. या भ्याड हल्ल्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली. आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी,

मुंबई- राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी प्रतिकात्मक कॅबिनेट बैठक घेतली जाते त्या धर्तीवर मनसेने मुंबईत

नवी दिल्ली- आर्थिक अडचणीत असलेली महानगर टेलिफोन निगम लिमिटेड म्हणजे एमटीएनएल ही सरकारी कंपनी पूर्णपणे कर्जबाजारी झाली आहे.या कंपनीवर 7 बँकांचे 33,568 कोटींचे एकूण कर्ज

मुंबई- विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला वडाळ्यात रामनवमी शोभायात्रा काढण्यास मुस्लीम समाजाने निवेदन देऊन विरोध केला. यामुळे पोलिसांनी या यात्रेला परवानगी दिली नाही. तरीही

नवी दिल्ली-भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार होणार आहे. या व्यापार करारासाठी दोन्ही देश आग्रही आहे. मात्र यात अमेरिकेतील खासगी अणुऊर्जा यंत्रसामुग्री उत्पादक कंपन्यांना अपेक्षित

मुंबई- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा तीन दिवसांसाठी खासगी दौऱ्यावर दरे गावी दाखल झाले आहेत. त्यांच्या प्रत्येक गावच्या दौऱ्यावेळी त्यांच्या नाराजीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते.
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445