
पहिल्या दिवशी बालिश आंदोलन! मविआ आमदारांनी शपथ घेतली नाही
मुंबई – नवीन निवडून आलेल्या आमदारांची शपथविधी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आज विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. मात्र आज पहिल्याच दिवशी मविआच्या नेत्यांनी अत्यंत बालिश

मुंबई – नवीन निवडून आलेल्या आमदारांची शपथविधी प्रक्रिया पार पाडण्यासाठी आज विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. मात्र आज पहिल्याच दिवशी मविआच्या नेत्यांनी अत्यंत बालिश

मुंबई – कालच्या शपथविधीनंतर आज महाराष्ट्रात वरवरची राजकीय शांतता होती. सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोघे उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमीला जाऊन

नवी दिल्ली – मालमत्ता परत करा! कोर्टाचा आदेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांची आयकर विभागाने जप्त केलेली मालमत्ता परत करण्याचे आदेश दिल्लीच्या ट्रिब्यूनल

नवी दिल्ली – आज संसदीय अधिवेशनात अदानी विषयावर गोंधळ न होता काँग्रेसच्या खासदाराच्या खुर्चीखाली नोटांचे बंडल सापडल्याने मोठा गदारोळ झाला. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आणि राज्यसभा

नवी दिल्ली- अदानी लाचखोरी प्रकरणी विरोधी पक्षांनी चौकशीचा मुद्दा लावून धरला. त्याला परवानगी न मिळाल्यामुळे आजही लोकसभेत शून्य प्रहरात मोठा गोंधळ झाला. अखेर लोकसभा सभापतींनी
नाशिक- भाजपाचे ज्येष्ठ नेते मुधकर पिचड यांचे आज संध्याकाळी वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले. त्यांना 15 ऑक्टोबरला अहमदनगरच्या राजूर येथील राहत्या घरी ब्रेनस्ट्रोकचा झटका आला
दिल्ली – मद्य धोरण घोटाळ्यातील आरोपी असलेले अरविंद केजरीवाल सध्या जामिनावर बाहेर आहेत. ईडीने त्यांना २१ मार्च रोजी मद्य धोरण प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर

प्रयागराज- प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ २०२५ चे अधिकृत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ डिसेंबरला होणार आहे. पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री योगी

मुंबई – राज्य विधानसभेच्या एकतर्फी निकालांमुळे ईव्हीएम यंत्राबद्दल सर्वत्र संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अशी माहिती समोर आली आहे की, राज्यातील ३१ जिल्ह्यांमधील

सावंतवाडी- बांदा पंचक्रोशीत बीएसएनएलचे दर वाढविले आहेत.त्यातच मोबाईलसाठी तीन टाॅवर उभारले , मात्र ते कार्यरत नाहीत . त्यामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बांदा
मुंबई – आज अत्यंत दिमाखात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडला. या शपथविधी

नवी दिल्ली – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी व काँग्रेस खासदारांनी अदानीविरोधात काळी जॅकेट घालून संसद परिसरात आंदोलन केले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा

नवी दिल्ली – काँग्रेसचे नेते, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देशद्राही आहेत. देश अस्थिर करण्याच्या प्रयत्नांत असलेल्या लोकांशी राहुल गांधी यांचे घनिष्ठ संबंध आहेत,असा

कोल्हापूर – बेळगावात ९ डिसेंबरला होणार्या महाराष्ट्र एकीकरण (मराठी भाषिक) समितीच्या महामेळाव्याला कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही.महामेळावा घेण्याचा समितीने प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली

मुंबई- वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा आणि त्याचा ड्रायव्हर राजऋषी बिडावत यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या दोघांनी सर्वोच्च

कोल्हापूर- काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्याला पनोरी येथील बोगद्याशेजारी तांबर नावाचा शेतकालवा पात्राच्या तळभागातून भले मोठे भगदाड पडले. यातून लाखो लिटर पाणी वाया जाऊन हजारो हेक्टर

मुंबई- भारतातील बंदर व गोदी कामगारांना १ जानेवारी २०२२ पासून लागू होणारा वेतन करार यावर्षी २७ सप्टेंबर रोजी मुंबईत झाला होता.मात्र कायद्यानुसार झालेल्या या वेतन

नवी दिल्ली – दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी भाजपाच्या दडपशाहीवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले की हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांत

जालना – मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास महायुती सरकार सत्तेत येऊनही त्यांना आनंद मिळू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. मराठा समाज जेवढा

मुंबई – महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी उद्या आझाद मैदानावर होईल हे जाहीर झाले आहे. अजित पवार उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार हे

मुंबई- राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. उद्या मुंबईत आझाद मैदानावर सायंकाळी ५ वाजता नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. या सोहळ्यानिमित अनेक मान्यवर

मुंबई- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राज्याच्या विविध भागात मोठा जल्लोष करण्यात आला. मुंबईच्या भाजपा कार्यालयासमोर फटाके फोडून व महिलांनी

जळगाव – ईव्हीएमवर मतदान घेण्याच्या विरोधात जळगावमध्ये आज जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. महात्मा गांधी उद्यान येथून मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना

सेओल- दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक योल यांनी देशात लावलेला मार्शल लॉ केवळ सहा तासांतच मागे घेतला आहे. विरोधी पक्ष व सामान्य नागरिकांच्या जोरदार विरोधामुळे
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445