
फडणवीसांनी गृह स्वतःकडेच ठेवले! खातेवाटपात शिंदेंना जुनीच खाती
मुंबई – देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी होऊनही गेले 8 दिवस रखडलेले खातेवाटप अखेर आज जाहीर झाले. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि

मुंबई – देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी होऊनही गेले 8 दिवस रखडलेले खातेवाटप अखेर आज जाहीर झाले. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि

लखनौ – अयोध्येतील राम मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे भाविकांकडून दिल्या जाणाऱ्या देणग्यांचा ओघही प्रचंड वाढला आहे. एप्रिल ते

मॉस्को – रशियाच्या कझान शहरात युक्रेनने आज सकाळी ८ ड्रोन हल्ले केले. टोलेजंग इमारतीवर धडकणारे ड्रोन आणि धडकेनंतर उडालेला आगिचा भडका हे दृश्य ९-११ च्या

शिर्डी – नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे शिर्डीतील साईबाबा मंदीर ३१ डिसेंबरला रात्रभर खुले ठेवण्यात येणार असल्याची

वॉशिंग्टन – गुगल कंपनी वरीष्ठ स्तरावर १० टक्के कर्मचारी कपात करणार आहे,अशी घोषणा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांनी केली आहे. या कर्मचारी

नागपूर- विधानसभा निवडणूक निकालामध्ये आमदार उत्तम जानकर यांना माळशिरसच्या मारकवाडी गावात अपेक्षित मतदान झाले नसल्याने त्यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी

नवी दिल्ली – पंजाब, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये येत्या मंगळवारपर्यंत कडाक्याची थंडी पडणार आहे,असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये मागील काही

कोल्हापूर- कर्नाटकातील सौंदत्ती गडावर यल्लम्मा म्हणजेच श्री रेणुका देवीची यात्रा नुकतीच उत्साहात पार पडली.पण ज्यांना सौंदत्ती डोंगरावर जाता आले नाही त्यांच्यासाठी धर्म जागरण समितीमार्फत तब्बल

नवी मुंबई – स्वच्छता आणि आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी नवी मुंबई महापालिका आणि एलसीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ नवी मुंबई हाफ मॅरेथॉन २०२४’चे आयोजन करण्यात

नवी दिल्ली- भारताच्या चालू आर्थिक वर्षाच्या २०२४-२५ च्या जीडीपी वाढीच्या अंदाजात एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सने कपात केली आहे.जुलै-सप्टेंबरमध्ये जीडीपी वृद्धी दर म्हणजेच एकूण

मुंबई – देशाच्या परकीय गंगाजळीत पुन्हा एकदा घट झाली आहे.भारतीय रिझर्व्ह बॅंकेने काल शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १३ डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात १.९८८ अब्ज अमेरिकन

नवी दिल्ली- संसदेच्या १८ व्या हिवाळी अधिवेशनाचे काल शुक्रवारी सूप वाजले. हे अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून सुरू झाले होते. संपूर्ण अधिवेशन काळात एकूण २० बैठका झाल्या.तसेच

मुंबई- उपनगरीय विभागांत रेल्वे रूळ आणि विविध अभियांत्रिकी व देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी उद्या रविवार २२ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेने मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर

मुंबई – एसटी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल येथील बसस्थानक परिसरात ३ डिसेंबरपासून सिमेंट कॉक्रीटीकरण केले जाणार आहे.या कामामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई सेंट्रल बसस्थानकातुन सुटणाऱ्या

नागपूर – बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले. या प्रकरणात वाल्मिक कराडला ताबडतोब अटक

रोहा – केंद्र सरकारने रोहा रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाडयांना थांबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. प्रवासी वर्गांने व प्रवासी संघटनांनी खासदार सुनील तटकरे यांची

नवी दिल्ली – घाबरलेल्या मोदी सरकारने संसदेचे कामकाज स्थगित केले असा हल्लाबोल आज इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केला . केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत डॉ

मुंबई – एलिफंटा बोट दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला . यात कुटुंबियांना न सांगताच एलिफंटाला गेलेले गोवंडीतील इस्टेट एजंट दिपकचंद वाकचौरे यांचाही समावेश आहे. त्यांच्या

पुणे- मागच्या काही दिवसात उत्तरेकडील शीत लहरींचा प्रभाव वाढला आहे. या शीत लहरींचा परिणाम आता राज्यावर चांगलाच जाणवत आहे. उत्तरेतील थंडीमुळे राज्यात गारठा वाढला आहे.

नागपूर – पुणे येथील लोहगाव विमानतळाचे ‘‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे’ असे पुनर्नामकरणाचा शासकीय ठराव विधानसभेत मंजूर केला. पुनर्नामकरणाचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार
नवी दिल्ली – भाजपाने आज संसदेच्या बाहेर काँग्रेसविरोधात सकाळीच आंदोलन सुरू केले. काँग्रेसच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सतत अपमान करते, असे म्हणत भाजपा खासदारांची घोषणाबाजी

वॉशिंग्टन – अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाच्या भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांची पृथ्विवर परतण्याची तारीख आणखी लांबणीवर पडली आहे. सुनिता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी

मुंबई- मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाणाऱ्या निलकमल या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्याच्या दुर्घटनेमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये

सोलापूर- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याविरोधात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत आज माथाडी कामगारांनी आंदोलन केले. या आंदोलनामुळे
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445