
सीबीएसईची १० वी आणि १२ वीची परिक्षा १५ फेब्रुवारीला सुरू होणार
दिल्ली – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता १० वी आणि १२ वीच्या (२०२५) परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. इयत्ता १२ वीच्या

दिल्ली – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता १० वी आणि १२ वीच्या (२०२५) परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. इयत्ता १२ वीच्या

मुंबई – शेअर बाजारात आज मोठी घसरण नोंदविली गेली. अदानी समुहाच्या विरोधात अमेरिकेत लाचखोरीचा खटला दाखल होताच बाजारात खळबळ उडाली. बाजारात विक्री सुरु झाली .

पुणे – आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हा सोहळा लाखो वारकरी भाविकांच्या नामजयघोषात २८ नोव्हेंबरला संपन्न

मुंबई – राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे राज्यात थंडी सुरु असली तरी पावसाचा इशारा दिल्याने थंडीचा मुक्काम फक्त दोनच

नवी दिल्ली- महाराष्ट्र, झारखंडची निवडणूक होत नाही तोच दिल्लीला निवडणुकीचे वेध लागले आहेत. दिल्लीत निवडणुकीसाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी आहे. परंतू, आम आदमी पक्षाने आयारामांना

जॉर्जटाउन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गयाना येथे कॅरेबियन देश डॉमिनिकाने सर्वोच्च ‘द डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मानित केले. कोरोना महामारीच्या काळात भारतातून डॉमिनिकाला

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) बारावी आणि दहावी लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता

पुणे – राज्यात सर्वत्र थंडीची लाट आली आहे. पुण्यातील एनडीए परिसरात आज गुरुवारी राज्यातील सर्वांत कमी १०.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. जिल्ह्यातील अनेक

बीजिंग- चीनमधील झुहाई याठिकाणी जगातील सर्वात लांब व मोठा सागरी पूल आहे.हा पूल झुहाई,हाँगकाँग आणि मकाऊ या तिन्ही ठिकाणांना जोडतो.या पुलावर दोन्ही बाजूला तिहेरी रस्ते

नागपूर – नागपूरमध्ये काल ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनावर हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली. काल राज्यात विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रिया सायंकाळी ६ वाजता पूर्ण झाली.

लखनऊ – उत्तर प्रदेशमधील यमुना एक्सप्रेस वेवर काल मध्यरात्री भीषण अपघात झाला. अलिगडमधील टप्पल पोलीस स्टेशन परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर ट्रक आणि बसमध्ये धडक झाली. प्रतापगडच्या

मुंबई- अत्यंत गलिच्छ राजकारण, बेलगाम अर्वाच्च भाषणे, निर्लज्ज फोडाफोडी आणि उमेदवार पळवापळवी यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेला नकोशी झालेली विधानसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे.

नवी दिल्ली- केंद्र सरकारने भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापाल (कॅग) म्हणून आयएएस अधिकारी के. संजय मूर्ती यांची नियुक्ती केली आहे.भारताचे विद्यमान महालेखापाल गिरिश चंद्र मुर्मू

जम्मू- कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवीच्या भक्तांसाठी आता खास ‘रोप वे’ उभारला जाणार आहे. या रोप वेच्या योजनेला श्री माता वैष्णोदेवी देवस्थान मंडळाने

मुंबई -मुंबईत दादर येथे ईव्हीएम बंद पडल्याने मतदान खोळंबले होते. नाबर विद्यालयातील ईव्हीएम मशीन बंद पडले. मतदान सुरू होऊन अवघे १५ मिनिटे झाले असताना मशीन

नवी दिल्ली – भारत-चिन सीमेवरील तणाव निवळल्यानंतर पाच वर्षांपासून खंडित झालेली कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहे. ब्राझीलच्या रिओ डी जानेरोमध्ये जी-२० राष्ट्रांच्या

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून दिल्लीची हवा अति धोकादायक पातळीवर गेली आहे. आज दुपारी ४ वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक ४३८ वर गेला होता. दिल्लीची

मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. सर्वसामान्य नागरिकांपासून ते विख्यात व्यक्तींपर्यत अनेकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे अभिनेता अक्षय कुमारने यानेही विधानसभा निवडणुकीसाठी

मुंबई- विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. सर्वसामान्य नागरिकांपासून ते विख्यात व्यक्तींपर्यत अनेकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे अभिनेता अक्षय कुमारने यानेही विधानसभा निवडणुकीसाठी

मुंबई- वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गट आणि मनसेमध्ये आज सकाळी राडा झाला . शिंदे गटाकडून राज ठाकरे यांच्या बनावट सहीचे पत्र व्हायरल झाले . या

विरार- गुजरात पासिंगच्या १०० ट्रॅव्हल्स आणि इतर वाहने विरार शिरसाड फाट्यावर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काल अडवल्या. काल विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे

मुंबई – उद्या महाराष्ट्र विधानसभेचे मतदान होणार आहे. त्याआधी आज सकाळीच विरारमध्ये अत्यंत धक्कादायक असा पैसे वाटपाचा प्रकार घडला. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनाच

मुंबई – यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंबई महापालिका हद्दीत एकूण १०,११७ मतदान केंद्रे आहेत.यापैकी कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीकोनातून एकही संवेदनशील मतदान केंद्र नसले तरी तब्बल ७६

धाराशिव – शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आई तुळजाभवानीचे सपत्नीक दर्शन घेतले.उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाने फोडला