
लाल किल्लाच का? ताजमहाल का नको?सुप्रीम कोर्टाने बेगमची याचिका फेटाळली
नवी दिल्ली- लाल किल्ला ही आपल्या घराण्याची मालमत्ता आहे, असा दावा करत या किल्ल्याचा ताबा मागणारी शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर (द्वितीय) यांच्या पणतूची

नवी दिल्ली- लाल किल्ला ही आपल्या घराण्याची मालमत्ता आहे, असा दावा करत या किल्ल्याचा ताबा मागणारी शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर (द्वितीय) यांच्या पणतूची

मुंबई- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदा 91.88% विद्यार्थी उत्तीर्ण झाले

नवी दिल्ली- पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर प्रत्युत्तराची कारवाई करण्याबाबतच्या हालचालींना आज आणखी वेग आला. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी आज

मुंबई- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव प्रकरणी याचिकेवर प्रदीर्घ कालावधीनंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गेले अनेक महिने या याचिकांवरील सुनावणी सातत्याने

मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरलेली माझी लाडकी बहीण योजना आता सरकारसाठी चांगलीच अडचणीची ठरत आहे. महिला आणि बालकल्याण खात्याकडे

शाहजहांपूरपहलगाम हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या लष्करी सज्जतेची चाचपणी सुरू केली. त्याचाच एक भाग म्हणून आज उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील गंगा एक्स्प्रेस-वेवर

वॉशिंग्टन – अमेरिकेने रशियाविरोधातील युद्धात युक्रेनला मदत केली, तेव्हा आपण मानवतावादातून ही मदत करत आहोत, असे अमेरिकेने भासवले. मात्र प्रत्यक्षात तसे नाही. एक भांडवलशाही देश

नवी दिल्ली- पहलगामवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला भारत तोडीस तोड प्रत्युत्तर देईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यापासून संपूर्ण भारत देश त्या क्षणाची वाट

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यासंदर्भात आज आपल्या निवासस्थानी आज एक महत्त्वाची बैठक घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख, संरक्षण प्रमुख,

नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज देशात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. जम्मू आणि काश्मीर विधानसभेत आज एक दिवसाचे विशेष अधिवेशन पार पडले. दुष्ट मनसुबे रचणाऱ्या शत्रूला

नवी दिल्ली- जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा कडक शब्दांत इशारा दिला. मन की बातच्या 121व्या भागात

लाहोर- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 1960 च्या सिंधुजल कराराला स्थगिती दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. या निर्णयाने बिथरलेल्या पाकिस्तानी नेत्यांकडून सतत चिथावणीखोर वक्तव्ये

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील लोकप्रिय पर्यटनस्थळ पहलगाम येथे झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ला २०२५ (Pahalgam terror attack 2025) ने भारतात खळबळ उडवली. या भीषण दहशतवादी

नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्यानंतर भारत – पाकिस्तान दरम्यान तणाव अधिकाधिक वाढत चालला आहे. एकीकडे भारताने दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. प्रतिउत्तराचा इशारा दिला आहे. आज

मुंबई- पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या पाच दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू आहे. यातील आदिल गुरी आणि असिफ शेख हे काश्मीरचेच रहिवासी आहेत. आज त्यांना

नवी दिल्ली- सामाजिक कार्यकर्त्या आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांना आज दिल्ली पोलिसांनी 24 वर्षांपूर्वीच्या मानहानी खटल्याप्रकरणी निजामुद्दीन येथून अटक केली. 23 एप्रिलला

पाटणा- पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिलाच जाहीर कार्यक्रम बिहारमध्ये केला. बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका असल्याने त्यांची ही प्रचाराची आधीच
नवी दिल्ली- काश्मीरच्या पहलगाममध्ये काल झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचे आज तीव्र पडसाद उमटले. या भ्याड हल्ल्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली. आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी,

बिजींग – चीनने आपल्या अवकाशातील अंतराळ स्थानकावर जाणाऱ्या तीन अंतराळवीरांची नावे जाहीर केली आहेत. सध्या अंतराळ स्थानकावर असलेले तीन अंतराळवीर परत येणार असून त्यांच्या जागी

श्रीनगर -केरळ उच्च न्यायालयाचे तीन न्यायाधीश, न्यायमूर्ती अनिल के नरेंद्रन , न्या. जी गिरीश आणि न्या. पीजी अजितकुमार आणि त्यांचे कुटुंबीय काल मंगळवारी पहलगाम येथे

इस्तांबुल – तुर्कीत आज दुपारी ३:१९ वाजता भूकंपाचा जोरदार धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ नोंदवण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू इस्तांबूलपासून सुमारे ७३

मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात आज सलग सातव्या दिवशी तेजी टिकून राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आज ८० हजार अंकांचा टप्पा पार केला. तर

मुंबई-पश्चिम आणि मध्य रेल्वेनंतर आता हार्बर मार्गावर देखील वातानुकूलित लोकल धावणार आहे.हार्बर मार्गावरील सामान्य लोकल फेरी रद्द करून यावेळेत वातानुकूलित लोकल फेरी चालवण्यात येणार आहे.

मुंबई- यंदा मुंबईकरांची उकाड्यापासून लवकरच सुटका होणार आहे. कारण मोसमी पाऊस नेहमीच्या वेळेच्या आधी म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होण्याची शक्यता आहे,असा अंदाज हवामान खात्याने