हातकणंगलेत पंचगंगा काठावरील ४०५ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली
हातकणंगले – तालुक्यातील पंचगंगा नदीने गेल्या १५ दिवसांपासुन रौद्ररूप धारण केले होते.या पूर परिस्थितीत इचलकरंजी,चंदूर आणि रुई गावातील शेतकर्यांची तब्बल ४०५ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने
हातकणंगले – तालुक्यातील पंचगंगा नदीने गेल्या १५ दिवसांपासुन रौद्ररूप धारण केले होते.या पूर परिस्थितीत इचलकरंजी,चंदूर आणि रुई गावातील शेतकर्यांची तब्बल ४०५ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेल्याने

मुंबई – मुंबईत पक्षाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस

कराड- गेल्या १५ दिवसांपासून सातारा तालुक्यातील सासपडे गावात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.हा बिबट्या शेतशिवार आणि नागरी वस्तीत वावरताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत

लांजा – रत्नागिरी शहरात पाणी योजनेचे काम सुरु असताना बीएसएनएल मोबाईल कंपनीची केबल तुटली. केबल तुटल्याने गेले दोन दिवस लांजा तालुक्यात बीएसएनएलचे नेटवर्क कोलमडले. नेटवर्क

मुंबई – गौरी गणपतीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा ४३०० एसटी बसेसची व्यवस्था केली आहे. ७ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरु होत असून या जादा गाड्या

मुंबई – राज्यात सध्या जोरदार चर्चा असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’योजनेला प्रत्यक्षात महिलांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे या योजनेचा अधिक प्रसार करण्यासाठी शिवसेना शिंदे

नाशिक-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे नेते अमित ठाकरे आज नाशिकमध्ये येणार होते. मात्र अकोल्याच्या मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे त्यांनी नाशिक दौरा रद्द केला. त्यामुळे त्यांच्या स्वागताच्या

पुणे- शहरात झालेला पाऊस आणि खडकवासला धरणातून झालेला विसर्ग यामुळे सिंहगड रस्ता परिसरातील सुमारे शंभरहून अधिक घरे पाण्याखाली गेली,तसेच डेक्कन,वारजे तसेच शिवणे परिसरातील काही घरांमध्येही

मुंबई- दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवरील पालिकेला मिळालेल्या १२० एकर जागेत कोणत्याही प्रकारचे खासगी बांधकाम होणार नाही.या जागेवर केवळ सेंट्रल पार्कच उभारले जाईल,अशी भूमिका पालिका प्रशासनाने

मुंबई- मुंबई महापालिकेच्यावतीने शहरात होणार्या विविध विकासकामांमुळे बाधित होणार्या प्रकल्पग्रस्तांचे माहुलमध्ये केले जाणारे पुनर्वसन अहवाल येईपर्यंत थांबविण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि पालिका

कोल्हापूर – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रात शनिवारी ३ ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक दिली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व

नाशिक- पोलीस भरती प्रक्रियेसाठी आर्थिक दुर्बल घटकातून (ईडब्ल्यूएस) अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांच्या निवडीला तात्पुरती स्थगिती दिली आहे. उर्वरित उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश अप्पर

धाराशिव – राज्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्याने पूरस्थिती निर्माण झाली. अनेक धरणे भरल्याने त्यातील पाणी सोडण्यात आले. मात्र धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून तुरळक

मुंबई – मुंबईचे आद्य शिल्पकार नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल स्थानकाला देण्यात यावे, त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

रत्नागिरी- भाजपा खासदार नारायण राणे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांची काल दिल्लीत सदिच्छा भेट घेतली. यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणे कुटुंबांच्या

पुणे-जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागातील दुर्गम असणाऱ्या पंचाळे खुर्द येथे डोंगराच्या पायथ्याला व गावाच्या दोन्ही बाजूने जमिनीला भेगा पडल्या आहेत.त्यामुळे भूस्खलन होण्याची शक्यता असून

आळंदी – संत नामदेव महाराजांच्या प्रतिकात्मक चरण पादुका माऊलींच्या समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालून काल मलेशियाकडे रवाना झाल्या. १ आणि २ ऑगस्ट असे दोन दिवस मलेशिय़ामध्ये

मुंबई- यंदाच्या २०२४ सालातील पहिले सूर्यग्रहण ८ एप्रिल रोजी लागले होते. आता यावर्षीचे दुसरे सूर्यग्रहण बुधवार २ ऑक्टोबर रोजी सर्वपित्री दर्श अमावस्येदिवशी लागणार आहे.हे सूर्यग्रहण

पुणे- सिंहगड घाट रस्त्यावर काल मध्यरात्री पावसामुळे दरडीचा मोठा भाग कोसळला. सिंहगड वाहनतळाच्या एक किलोमीटर आधी असलेल्या बटाटा पॉइंटजवळ ही दरड कोसळली. दगड आणि मातीचा

वाई- गेल्या ५० वर्षांत कालव्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारने निधीच उपलब्ध न केल्याने कालव्यांची अवस्था बिकट झाली आहे.अशाच धोम डाव्या कालव्यावर खानापूर व शेंदूरजणेला जोडणाऱ्या पुलाच्या भाग

मुंबई – वांद्रे-वर्सोवा सागरी सातूचा (सी लिंक) अंदाजित खर्चात तब्बल ६ हजार ७८८ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आता या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १८ हजार

मुंबई – मुंबई महापालिकेच्या आश्रय योजने अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सफाई कामगारांच्या वसाहतींचे पुनर्वसन करताना देण्यात येणाऱ्या विस्थापन भत्त्यामध्ये १ जुलैपासून ६ हजार रूपयांची वाढ

मुंबई : पश्चिम रेल्वेवर ओव्हरहेड वायर तुटून तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आज सकाळी लोकल सेवा विस्कळीत झाली होती. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या विरार जलद गाड्या १५-२० मिनिटे

रत्नागिरी – कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी आणखी सहा विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत.या विशेष गाड्यांचे आरक्षण २८ जुलैपासून ऑनलाइन तसेच रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षण खिडक्यांवर