भूतांपासून वाचण्यासाठी ते तीन दिवस गावकरी गाव सोडून जातात- ‘मालवणातील गावपळण’

तो येतलो…गावात कोणीच थांबूचा नाय… जो थांबतलो तो जिवंत रव्हाचो नाय… (तो येणार… गावात कोणीच थांबायचे नाही… जो थांबेल तो जिवंत राहणार नाही…) या एकमेव भीतीपोटी मालवणातील चिंदर, आचरा, शिरोडे, वायंगणी, मुगणे इत्यादी गावातील गावकरी तीन दिवस स्वत:च्या घरातूनच बाहेर पडतात. पण नेमके कोण येत आणि त्याला नक्की काय पाहिजे असते. गावकरी त्याला इतके का […]