
पूर्व तासगावात तीव्र पाणीटंचाई विहिरी कोरड्या, बंधारे रिकामे
तासगाव – सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात सिंचन योजना बंद असल्यामुळे पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. बंधारे रिकामे असून कूपनलिकांनाही
तासगाव – सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात सिंचन योजना बंद असल्यामुळे पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. परिसरातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. बंधारे रिकामे असून कूपनलिकांनाही
मुंबई- एकेकाळी सचिन तेंडुलकरबरोबर तुलना केली जाणारा भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी स्वतःच्या वर्तनाने सातत्याने शारीरिक आजार आणि आर्थिक अडचणीत सापडत आहेत. मात्र त्यांची क्रिकेट
मुंबई- महाराष्ट्रातील जलाशयांमध्ये केवळ 41 टक्के पाणी शिल्लक असल्याची माहिती आहे. मात्र या पाणीसाठ्यातील काही टक्केच पाणी वापरता येण्याजोगे असल्याने नागरिकांना एप्रिलमध्येच पाणीटंचाईचा सामना करावा
मुंबई- राज्यातील सुमारे आठ लाख लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापुढे केवळ ५०० रुपयांचा मासिक लाभ मिळणार आहे. यापूर्वी या महिलांना १५०० रुपये मिळत होते.
धाराशीव – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी वेगवेगळ्या स्वरुपात ७० कोटी रुपयांचे दान तुळजाभवानी मातेच्या चरणी अर्पण करण्यात आले आहे. एप्रिल २०२४ ते मार्च
मुंबई- महाराष्ट्रात शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी स्मार्टफोनचा वापर थांबवावा आणि त्यावर बंदी घालावी अशी मागणी शिक्षकतज्ज्ञ डॉ. संजय खडक्कार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. स्मार्टफोनमुळे
सोलापूर – माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथून अक्कलकोटकडे जाणाऱ्या एसटीला कुंभारी टोलनाक्याजवळ अचानक आग लागली. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवली आणि ४५ ते ५० प्रवाशांना
पुणे – मुंबई- पुणे एक्स्प्रेस महामार्गाचे रुंदीकरण करण्याचा प्रकल्प एमएसआरडीसी अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतला आहे.त्यानुसार हा एक्स्प्रेस महामार्ग आता सहाऐवजी आठपदरी
मुंबई – देशांतर्गत शेअर बाजारात आज आठवड्याच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी जबरदस्त तेजी पहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १६९५ अंकांनी तर राष्ट्रीय शेअर वाजाराचा
नवी मुंबई- आता नवी मुंबई परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनाही मार्च महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. एप्रिलचा अर्धा महिना उलटून गेला तरी पगार हाती न पडल्याने दैनंदिन
Maharashtra ST Bus | राज्यातील एसटी(Maharashtra Transport) बससेवा अधिक सुरक्षित आणि आधुनिक करण्यासाठी मोठ्या सुधारणा करण्यात येणार आहेत. गेल्या काही महिन्यांत महिलांच्या (Women Safety Maharashtra)
बीड- मस्साजोगचे सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती. यासाठी मला माझ्या पगाराच्या शंभर पट रक्कम देण्यात
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खानला येणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूच आहे. सलमान खानला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. आता पुन्हा एकदा सलमान खानला जीवे मारण्याची
मुंबईमुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला टँकरचालकांचा संप आज अखेर पाचव्या दिवशी मागे घेण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याबरोबर टँकर असोसिएशनच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या
मुंबई – गोवंडी ते मानखुर्द दरम्यान आज संध्याकाळच्या सुमारास ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली. या बिघाडामुळे पनवेलकडे जाणारी एक
परभणी – गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात तापमानाचा पारा चाळिशीपार गेला आहे. मार्च महिन्यामध्येच नागरिकांचा जीव उकाड्याने हैराण झाला होता.
Maharashtra Railway Projects | भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे
तिरुपती – आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या पत्नी अॅना लेझनोव्हा यांनी तिरुपतीत मुंडण करून मुलासाठी केलेला नवस फेडला. काल त्यांनी त्याची पूर्ती मंदिरात येऊन
मुंबई- महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर त्यांच्यात बंद दाराआड दीड तास चर्चा झाली.
Maharashtra Temples Dress Code | दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर आणि इतर शालेय विद्यार्थ्यांंना सुट्टी असल्याने अनेकजण देवदर्शनाला जाण्याचा विचार करतात. तुम्ही देखील देवदर्शनासाठी जात असाल तर
Ajit Pawar | छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345व्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी
महाड- छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रायगड किल्ल्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात महायुतीतील मानापमान नाट्य पाहायला मिळाले.
बीड- मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अत्यंत निर्घृण मारहाण करण्यात आली. या असह्य मारहाणीचा मानसिक शॉक बसून त्यांचा मृत्यू झाला. गॅसचा पाईप, गाडीच्या वायरचा चाबूक,
भाईंदर – मिरा- भाईंदरमध्ये मेट्रो लाईन- ९ आणि इतर मार्गिकांना थांबा देण्यासाठी एमएमआरडीए प्रशासनाने भाईंदर पश्चिमेच्या डोंगरी येथे सरकारी जागेवर मेट्रो कारशेडची जागा निश्चित केली
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445