
माऊली पालखी सोहळ्यासाठी सातार्यात १०८ जादा बसेस
सातारा – सातारा जिल्ह्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ६ जुलै रोजी होणार आहे.६ ते ११ जुलैअखेर पालखी सोहळा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे.या पालखी

सातारा – सातारा जिल्ह्यात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ६ जुलै रोजी होणार आहे.६ ते ११ जुलैअखेर पालखी सोहळा जिल्ह्यातून मार्गक्रमण करणार आहे.या पालखी

चंद्रपूरचंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अंतर्गत क्षेत्र पुढील तीन महिन्यांसाठी पर्यटकांना बंद करण्यात आले आहे. काल शेवटच्या दिवशी सोनम वाघीण व तिच्या ३ बछड्यांनी

सावंतवाडी- शहरात मोबाईल कंपन्यांकडून ऐन पावसाच्या तोंडावर शहरातील तसेच अंतर्गत रस्त्यावर केबल घालण्यासाठी खोदण्यात आलेली चर अतिशय धोकादायक बनली आहे. त्याठिकाणी टाकण्यात आलेली माती वाहून

यवतमाळ नागपूर-यवतमाळ महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या महामार्गावरील यवतमाळच्या चापरडा गावाजवळ आज पहाटे ४ च्या सुमारास ही घटना घडली. भरधाव कारने ट्रकला

नेरळ – मागील पाच दिवसांपासून मध्य रेल्वेच्या नेरळ रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या सेवेसाठी असलेली लिफ्ट बंद आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तरी माथेरान येथे

नागपूर – मोसमी पावसाने आता राज्यात जोर धरला असून भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण

मुंबईमुंबईत भटक्या कुत्र्यांच्या चावा घेण्याच्या घटनेत चिंताजनक वाढ असून 2020 ते 2023 या कालावधीत तब्बल 3508 कुत्र्यांच्या चाव्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या देवनार वधगृहाच्या

मुंबई- मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई-रीवा आणि पुणे-जबलपूर विशेष गाड्यांच्या ५२ फेऱ्या वाढवल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई ते

सोलापूर- विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीच्या भक्तनिवासांमध्ये भाविकांना अल्पदरात नाश्ता आणि भोजन मिळणार आहे. जास्त दर लावून भाविकांची लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर

मुंबई – 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर अबू सालेमला विशेष सत्र न्यायालयाने दिलासा दिला. अटक झाल्यापासूनचा शिक्षा होईपर्यंतचा 12 वर्षांचा कालावधी

मुंबई – अजित पवार यांच्यावर शिखर बँक घोटाळ्याबाबत गंभीर आरोप असलेला महत्त्वाचा खटला चालविणार्या विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांची अचानक बदली करण्यात आली

मुंबई – दक्षिण मुंबईतील १३६ वर्षे जुन्या असलेल्या हेरिटेज दर्जाच्या मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी केली जाणार नाही,तर या जलाशयाची दुरुस्ती केली जाणार असून या कामाचा

मुंबई : शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली. सेन्सेक्स २५३ अंकांनी वाढून ७३,९१७ वर बंद झाला. तर निफ्टी ६२ अंकांच्या वाढीसह २२,४६६

पालघर- शेकडो वर्षांची परंपरा असलेला पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील जगदंबा (बोहाडा) उत्सव आजपासून सुरू झाला. खोडाळा शहरात सुरू झालेला हा पारंपरिक उत्सव ४ मे पर्यंत

अकोला अकोल्यातील भाजपाचे उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारासाठी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा होणार होती. आकोल्यातील क्रिकेट क्लब मैदानावर ही सभा

मुंबई- उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाने प्रबळ उमेदवार शोधण्याची तयारी सुरू केली असताना या मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत अभिनेता आणि माजी खासदार गोविंदा यांचे नाव चर्चेत

मुंबई- ‘सध्याचे राजकारण स्मार्ट आणि अप्रतिम दर्जाचे सुरू आहे. यात आपण न पडलेलेच बरे! अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर सध्या भाजपाला या सगळ्याची गरज नाही. ते

मुंबई- लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होऊन राज्यातील पहिल्या टप्प्याचे उमेदवारी अर्ज भरण्याची तारीखही आली तरी महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. महायुतीने राज

मुंबई- भायखळा येथील राणीची बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्षासमोर ६०० चौरस मीटर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. तसेच

मुरूड – गेल्ल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस पडलेल्या चांगल्या थंडीमुळे मुरुड तालुक्यातील काही आंबा बागायतदारांच्या बागेतील आंबे चांगले मोहरले. परंतु फलधारणा होण्याच्या काळात पडलेल्या धुके व

मुंबई- छोट्या पडद्यावरील प्रसिध्द अभिनेता ऋतुराज सिंह यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या ५९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कार्डियाक अरेस्टमुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगितले जात

नागपूर – अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कोठडीत बंद असताना गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, एका पोलीस कर्मचाऱ्याचे लगेच लक्ष

छत्रपती संभाजी नगर- शहरातील सोनेरी महाल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात येत्या २ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान वेरूळ अजिंठा महोत्सव आयोजित करण्यात आला

छत्रपती संभाजीनगर : “आर. बाल्की आणि अनुभव सिन्हा यांच्यासह आणखी काही बोटांवर मोजण्याइतके दिग्दर्शकांनी संवेदनशीलता जपत सामाजिक संदेश देणारे चित्रपट बनवले आहेत. या प्रकारचे चित्रपट
Add. Display : +91 8108116423 / +91 8108116429 | Classified : +91 8422817445