ज्याने हा ग्रंथ वाचला त्याचा मृत्यू अटळ

निळावंती ग्रंथ ज्याने वाचला त्या व्यक्तीचा ६ महिन्यात मृत्यू तरी होतो किंवा ती व्यक्ती पूर्ण वेडी तरी होते असे म्हटले जाते. हा ग्रंथ वाचून त्यातील विद्या आत्मसात करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्या सगळ्यांच्या पदरी मृत्यूच पडला. काळी जादू,तंत्र विद्या शिकवणाऱ्या या ग्रंथाच्या नादी शहाण्या माणसाने लागू नये असाच सल्ला दिला जातो. निळावंती वाचल्यावर पशू-पक्ष्यांची भाषा […]

\’डुमास समुद्रकिनारा\’ रात्री गेला तो परतलाच नाही

हा समुद्रकिनारा दिवसा स्वर्गाहून सुंदर दिसत असला तरी रात्री मात्र सैतानाचा नरक बनतो. इथे दिवसभर लोकांची प्रचंड गर्दी असते पण सूर्य जसजसा मावळू लागतो तसतसे लोक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किनारा सोडून पळ काढतात. काळोख होताच इथे विचित्र घटना घडू लागतात….या समुद्र किनाऱ्यावर अदृश्य शक्तींचा वास आहे असे म्हणतात. इथे रात्री गेलेला माणूस कधी पुन्हा परतलाच […]

सोन्याचे दागिने देणारे \’धामापूर तलाव\’

तहानलेल्याची तहान भागवणारी,मोठमोठया गावांना पाणी पुरवणारी,काठावर पशुपक्षी आणि प्राण्यांना आसरा देणारी अनेक तलावं असतात… पण कधी सोन्याचे दागिने देणारे तलाव पाहिलेय का? ऐकून आश्चर्य वाटेल पण खरेच सोन्याचे दागिने देणारे तलाव मालवणमधील काळसे धामापूर या गावी आहे… धामापूर तलावाच्या शेजारीच जवळजवळ पाचशे वर्षे जुने देवी भगवतीचे भव्य मंदिर आहे. या मंदिराबाबत पिढ्यान् पिढ्या एक अद्भूत […]