
Mumbai BMC Negligence: मुंबईत ३ दिवसांत २ बळी! मॅनहोल आणि झाड कोसळल्याने दुर्घटना; मुंबईकरांच्या सुरक्षेवरून महापालिका रडारवर
Mumbai BMC Negligence: मुसळधार पावसाच्या सुरुवातीलाच मुंबईत केवळ 3 दिवसांत दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 2 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.





















