Devendra Fadnavis : “शिवराय नसते तर भारताचा भूगोल उरला नसता”; मुख्यमंत्री फडणवीस यांनी किल्ले शिवनेरीवरून जागवल्या शिवरायांच्या स्मृती
Devendra Fadnavis : “छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर भारताचा इतिहास आणि भूगोल आज आपण पाहतो तसा उरला नसता,” अशा शब्दांत






















