
Vithal Rukmini Warkari Yojna: वारकऱ्यांसाठी राज्य सरकारचे मोठे सुरक्षा कवच! अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 4 लाख रुपये; ‘या’ नव्या योजनेची घोषणा
Vithal Rukmini Warkari Yojna: आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे पायी किंवा वाहनांनी जाणाऱ्या लाखो विठ्ठलभक्तांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण





















