
Sanjay Raut : “वर्धापनदिनानंतर संजय राऊतांची पहिलीच वादळी प्रतिक्रिया;’शेणातील किडे अखेर शेणातच गेले’ म्हणत ओमराजे, आष्टीकर आणि बंडू पाटलांना टोला लगवला
Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदारांनी अचानक बंडखोरी करत पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली






















