भटक्या कुत्र्यांपेक्षा माणसांचा जीव महत्त्वाचा! केरळ उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
तिरुवअनंतपूरम – भटक्या कुत्र्यांच्या जिवापेक्षा माणसांच्या जिवाला प्राधान्य द्यावे, कारण माणसाचा जीव महत्त्वाचा आहे, असा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाने दिला […]